बंगालमध्ये राष्ट्रीय बालहक्क संरक्षण आयोगाच्या अध्यक्षांना पोलीस ठाण्यात मारहाण

यातून तृणमूल काँग्रेसच्या राज्यात ढासळलेली कायदा आणि सुव्यस्था आपल्याला दिसून येते. एका महत्त्वाच्या संस्थेच्या अध्यक्षांना पोलीस मारहाण करत असतील, तर ते सामान्य लोकांशी कशा प्रकारे वागत असतील, याचा विचारही न केलेला बरा !

(म्हणे) ‘हिंदु राष्ट्राच्या वातावरणामुळेत खलिस्तानी अमृतपाल खलिस्तानची मागणी करण्याचे धाडस करतो !’ – राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गहलोत

खलिस्तानी आतंकवादी भिंद्रनवाले याला मोठे करण्याचे राष्ट्रघातकी काम काँग्रेसने केले होते. गहलोत या माध्यमातून एकप्रकारे अमृतपालच्या कृत्याचे समर्थनच करत आहेत !

बिहारमध्ये अनेक ठिकाणी धर्मांध मुसलमानांकडून रामनवमीच्या मिरवणुकांवर आक्रमणे

धर्मांधांकडून गोळीबार
हिंदूंची घरे आणि दुकाने लुटली

न्यायालयाने आदेश देऊनही रामनवमीच्या मिरवणुकीला चेन्नई पोलिसांनी अनुमती नाकारली !

न्यायालयाच्या आदेशाचे उल्लंघन करणार्‍या कायदाद्रोही पोलिसांवर कठोर कारवाई करणे आवश्यक !
हिंदुद्वेषी द्रमुकच्या राज्यातील पोलिसांकडून वेगळी अपेक्षा काय करणार ?

जमशेदपूर (झारखंड) येथे रामनवमीच्या मिरवणुकीच्या वेळी धर्मांध मुसलमानांकडून हिंसाचार

हिंदूंच्या उत्सवांना गालबोट लावण्यामागे धर्मांध मुसलमानांपेक्षा त्यांना आवरण्याची क्षमता नसलेले पोलीसच उत्तरदायी आहेत, असे कुणी म्हटल्यास चूक ते काय ?

शस्त्रधारी मुसलमान मुलांच्या व्हिडिओ संदेशातून गीर्ट विल्डर्स यांना मारण्याची धमकी !

इस्लामच्या विरोधात कुणी बोलले अथवा लिहिले किंवा चिकित्सा करण्याची मागणी केली, तर संंबंधितांच्या विरोधात फतवे निघतात किंवा त्यांना ठार मारले जाते. विल्डर्स यांच्या संदर्भातही हेच घडत आहे !

राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणेकडून चौकशी करण्यासाठी कोलकाता उच्च न्यायालयात याचिका

हावडा येथील धर्मांधांच्या आक्रमणाचे प्रकरण : ही याचिका राज्याचे विरोधी पक्षनेते आणि भाजपचे नेते शुभेंदु अधिकारी यांनी प्रविष्ट केली आहे.

भाग्यनगर येथे रामनवमीच्या मिरवणुकीनंतर धर्मांधांकडून हिंदूंना मारहाण

भाजपचे आमदार टी. राजा सिंह यांच्यावर कथित आक्षेपार्ह विधानावरून गुन्हा नोंद

रशिया भारतासमवेतचे संबंध अधिक दृढ करणार !

या नव्या धोरणानुसार रशिया मित्र देश नसलेल्या आणि त्यांच्या सहकार्‍यांच्या धोकादायक कारवाया रोखण्यासाठी प्रयत्न करणार आहे, असे रशियाकडून सांगण्यात आले आहे.

भारतीय सीमेवर चीनच्या प्रक्षोभक कुरापती असल्याने भारताला साथ दिली पाहिजे !

अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांच्या उप साहाय्यकांचे आवाहन !