काँग्रेस सरकारचे मुख्यमंत्री अशोक गहलोत यांचे हिंदुद्वेषी विधान !

जयपूर (राजस्थान) – देशातील वातावरण हिंदु राष्ट्राच्या संदर्भात निर्माण करण्यात आल्याने खलिस्तानी अमृतपालचे खलिस्तानची मागणी करण्याचे धाडस झाले आहे, असे विधान राजस्थानच्या काँग्रेस सरकारचे मुख्यमंत्री अशोक गहलोत यांनी पत्रकारांशी बोलतांना केले. ‘अमृतपाल म्हणतो की, पंतप्रधान मोदी आणि सरसंघचालक मोहन भागवत हिंदु राष्ट्राची मागणी कशी काय करू शकतात ? ’, असेही गहलोत म्हणाले.
(सौजन्य : Amar Ujala)
मुख्यमंत्री गहलोत म्हणाले की, इंदिरा गांधी यांनी खलिस्तानची मागणी मान्य न केल्यानेच त्यांची हत्या झाली. आता देशात धर्माचे राजकारण केले जात आहे. पंतप्रधान मोदी यांचे विदेशात याचसाठी स्वागत होते कारण ते म. गांधी यांच्या देशात रहातात. (गहलोत यांचा जावईशोध ! – संपादक)
संपादकीय भूमिका
|
CJP Social Media : सीजेपी आंदोलनातील सामाजिक माध्यमांच्या ५०० हून अधिक विदेशी खात्यांवर कारवाई चालू ! – महाराष्ट्र सायबर पोलीस
Gadchiroli Maoist Posters: गडचिरोलीत माओवाद्यांचे फलक आणि पत्रके आढळली !
शांततापूर्ण मार्गाने आंदोलन करणे, हा नागरिकांना राज्यघटनेने दिलेला मूलभूत अधिकार ! – Supreme Court
कांचीपूरम् (तमिळनाडू) येथील श्री कल्याण वरद मंदिराच्या स्थळवृक्षाचे श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ यांच्या हस्ते करण्यात आले रोपण !
Exam Reforms Task Force : परीक्षांमधील सुधारणांसाठी पंतप्रधानांकडून उच्चस्तरीय कृती दलाची स्थापना !
ConfirmTkt Controversy : ‘कन्फर्म तिकीट’ आस्थापनाने श्री गणेशाचा अवमान करणारे विज्ञापन हटवले