काँग्रेस सरकारचे मुख्यमंत्री अशोक गहलोत यांचे हिंदुद्वेषी विधान !

जयपूर (राजस्थान) – देशातील वातावरण हिंदु राष्ट्राच्या संदर्भात निर्माण करण्यात आल्याने खलिस्तानी अमृतपालचे खलिस्तानची मागणी करण्याचे धाडस झाले आहे, असे विधान राजस्थानच्या काँग्रेस सरकारचे मुख्यमंत्री अशोक गहलोत यांनी पत्रकारांशी बोलतांना केले. ‘अमृतपाल म्हणतो की, पंतप्रधान मोदी आणि सरसंघचालक मोहन भागवत हिंदु राष्ट्राची मागणी कशी काय करू शकतात ? ’, असेही गहलोत म्हणाले.
(सौजन्य : Amar Ujala)
मुख्यमंत्री गहलोत म्हणाले की, इंदिरा गांधी यांनी खलिस्तानची मागणी मान्य न केल्यानेच त्यांची हत्या झाली. आता देशात धर्माचे राजकारण केले जात आहे. पंतप्रधान मोदी यांचे विदेशात याचसाठी स्वागत होते कारण ते म. गांधी यांच्या देशात रहातात. (गहलोत यांचा जावईशोध ! – संपादक)
संपादकीय भूमिका
|
कर्नाटकातील गृहमंत्री तथा काँग्रेसचे प्रियंक खरगे यांची राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर टीका, म्हणजे बौद्धिक दिवाळखोरी !
Provident Fund : केंद्र सरकारकडून भविष्य निर्वाह निधी ठेवींवरील व्याजाला संमती
सांगली येथील ‘दावल मलिक दर्गा’ पाडून अवैध मदरसा तात्काळ भुईसपाट करा !
Raichur Muharram Banned : कर्नाटकातील रायचुरू जिल्ह्यातील २९ गावांमध्ये मोहरम सार्वजनिकरित्या साजरा करण्यावर बंदी !
उत्तरप्रदेशात ४ महिन्यांत दलितांवर अत्याचार करण्यात मुसलमानही अग्रेसर