आदिवासींना ‘हिंदु’ म्हटल्याने दैनिक ‘मुंबई तरुण भारत’च्या उपसंपादिका योगिता साळवी यांना धमक्या !

आदिवासी हे मूळ हिंदूच आहेत. इंग्रजांच्या काळात हिंदु समाजात फूट पाडण्यासाठी ‘आदिवासी’ असा शब्दप्रयोग केला गेला आणि त्यांना हिंदु धर्मापासून वेगळे करण्याचे षड्यंत्र रचण्यात आले.

(म्हणे) ‘समान नागरी कायदा घटनाविरोधी ठरेल !’ – ऑल इंडिया मुस्लिम पर्सनल लॉ बोर्ड

ऑल इंडिया मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डाचा दावा !

जाती ईश्‍वराने नव्हे, तर ब्राह्मणांनी निर्माण केल्या ! – डॉ. मोहन भागवत, सरसंघचालक

हिंदु समाज देशातून नष्ट होण्याची भीती वाटत आहे का ? मात्र हे तुम्हाला कोणताच ब्राह्मण सांगू शकणार नाही. ते तुम्हाला समजून घ्यावे लागेल.

वाराणसीच्या एका गावातील हनुमान मंदिरात अज्ञातांकडून मूर्तींची तोडफोड !

इस्लामी देशांत नव्हे, तर हिंदुबहुल भारतात हिंदूंची मंदिरे असुरक्षित ठरतात, हे हिंदूंना लज्जास्पद !

(म्हणे) ‘हिंदुत्वात हत्या, हिंसा आणि भेदभाव यांना दिला जातो पाठिंबा !’

हिंदुत्वात हत्या, हिंसा आणि भेदभाव असता, तर आज बहुसंख्य हिंदू ९ राज्यांत अल्पसंख्यांक झाले नसते ! काश्मीरमधून त्यांना पलायन करावे लागले नसते आणि सिद्धरामय्या यांनाही हे विधान करण्यापूर्वी विचार करावा लागला असता !

मध्यपूर्वेतील ४ देशांमध्ये ७.८ तीव्रतेचा भूकंप : १९०० लोकांचा मृत्यू

पंतप्रधान मोदी यांनी भूकंपाविषयी दुःख व्यक्त केले आहे. त्यांनी म्हटले की, भारत तुर्कीयेतील लोकांच्या समवेत उभा आहे आणि या संकटावर मात करण्यासाठी शक्य तितके साहाय्य करण्यास आम्ही सिद्ध आहोत.

पाकच्या क्वेटा येथील स्टेडियमबाहेरील बसमध्ये तालिबान्यांकडून बाँबस्फोट

या स्फोटात ५ जण घायाळ झाले. ‘तेहरिक-ए-तालिबान पाकिस्तान’ने (‘टीटीपी’ने) या स्फोटाचे दायित्व स्वीकारले असून सुरक्षा अधिकार्‍यांना लक्ष्य करण्यात आल्याचे सांगण्यात आले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी धर्मांतर आणि लव्ह जिहाद यांच्या विरोधात कायदे करावेत ! – प्रवीण तोगाडिया, अध्यक्ष, आंतरराष्ट्रीय हिंदु परिषद

खरेतर धर्मांतर आणि ‘लव्ह जिहाद’च्या विरोधात सत्तेत बसलेल्या आणि हिंदु म्हणवून घेणार्‍या लोकांना मोर्चे काढण्याची आवश्यकता काय ? त्यापेक्षा पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारने या विरोधात कायदा बनवावा, असे मत आंतरराष्ट्रीय हिंदु परिषदेचे अध्यक्ष डॉ. प्रवीण तोगाडिया यांनी ५ फेब्रुवारी या दिवशी येथे पत्रकारांशी बोलतांना व्यक्त केले.

योगऋषी रामदेवबाबा यांच्याविरोधात राजस्थानमध्ये गुन्हा नोंद !

इस्लाम आणि ख्रिस्ती पंथांच्या संदर्भात केलेल्या विधानाचे प्रकरण

‘महाराष्ट्र मंदिर-न्यास परिषदे’मध्ये मंदिरांच्या संरक्षणासाठी ‘महाराष्ट्र मंदिर महासंघा’ची स्थापना !  

हिंदूंना आध्यात्मिक बळ देणारी ‘भारतीय मंदिर संस्कृती’ आज धर्मविहीन ‘सेक्युलर’ शासनतंत्रामुळे धोक्यात आली आहे. आपल्याला मिळालेला हा दैवी वारसा जपणे, त्याचे संवर्धन आणि संरक्षण करणे, हे प्रत्येक हिंदूचे धर्मकर्तव्य आहे.