गुजरातच्या मुंद्रा बंदरातून ४८ कोटी रुपयांच्या ई-सिगरेट जप्त

यापूर्वीही या बंदरामध्ये कोट्यवधी रुपयांची अमली पदार्थ सापडले होते. अशा बंदरावर आता नेहमीच कडेकोट तपासणी करण्याची आवश्यकता निर्माण झाली आहे !

उत्तरप्रदेशातील गौतम बुद्धनगर जिल्ह्यात पोलीस आणि गोतस्कर यांच्यात चकमक

उत्तरप्रदेशातील गौतम बुद्धनगर जिल्ह्यात पोलीस आणि गोतस्कर यांच्यात १८ सप्टेंबरच्या रात्री चकमक झाली. या चकमकीत गोतस्कर ताजू याच्या पायाला गोळी लागली आणि तो घायाळ झाला.

श्रीरामजन्मभूमी आंदोलनातील अग्रणी आचार्य धर्मेंद्र यांचा देहत्याग

पंतप्रधान मोदी यांच्याकडून शोक व्यक्त

१ सहस्र ८२६ कोटींचा घोटाळा करणार्‍या शैक्षणिक संस्थांवर गुन्हे का नोंदवण्यात येत नाहीत ? – अधिवक्ता वीरेंद्र इचलकरंजीकर, राष्ट्रीय अध्यक्ष, हिंदु विधीज्ञ परिषद

मागासवर्गीय विद्यार्थ्यांची बोगस नावे दाखवून शिष्यवृत्ती लाटणार्‍या महाराष्ट्रातील ६४ शैक्षणिक संस्थांना सरकारकडून अभय ?

तत्कालीन काँग्रेस सरकारने १२३ प्रमुख मालमत्ता देहली वक्फ बोर्डाला दान केल्या !

वर्ष २०१४च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी तत्कालीन काँग्रेस सरकारने केलेले पाप !

इराणमध्ये हिजाबविरोधी आंदोलन चालूच

इराण इस्लामी देश असतांना तेथील मुसलमान महिला हिजाबच्या सक्तीचा विरोध करतात, तर भारत इस्लामी देश नसतांना येथील मुसलमान महिला हिजाबचे समर्थन करतात !

बांगलादेशात श्री दुर्गादेवीच्या आणखी एका मूर्तीची तोडफोड

बांगलादेशात हिंदूंची मंदिरे आणि देवता असुरक्षित !

‘घरच्याला किंमत नसते’, ही म्हण सार्थ करणारे भारतातील हिंदू !

‘जगभरचे जिज्ञासू चिरंतन आनंदप्राप्तीसाठी अध्यात्म शिकायला जगातील इतर कोणत्याही देशात न जाता भारतात येतात, तर भारतीय केवळ सुखप्राप्तीसाठी अमेरिका, इंग्लंड इत्यादी देशांत जातात !’ – सच्चिदानंद परब्रह्म (डॉ.) आठवले

प.पू. भक्तराज महाराज यांच्या पत्नी वात्सल्यमूर्ती प.पू. जीजी (प.पू. (श्रीमती) सुशीला कसरेकर) यांचा देहत्याग !

सनातन संस्थेचे श्रद्धास्थान प.पू. भक्तराज महाराज यांच्या (प.पू. बाबांच्या) धर्मपत्नी आणि पू. नंदू कसरेकर यांच्या मातोश्री प.पू. जीजी (प.पू. (श्रीमती) सुशीला कसरेकर) (वय ८६ वर्षे) यांनी १८ सप्टेंबर या दिवशी दुपारी २ वाजता नाशिक येथे त्यांचे धाकटे सुपुत्र श्री. रवींद्र कसरेकर यांच्या घरी देहत्याग केला.

काँग्रेस ‘भारत जोडो’चा कोणता प्रयत्न करत आहे ? – नरेंद्र सुर्वे, हिंदु जनजागृती समिती

भारतमातेचा अवमान करणार्‍यांना घेऊन ‘भारत जोडो’चा कोणता प्रयत्न काँग्रेस करत आहे ?