कारवाईऐवजी किती रकमेचा भरणा केला, याविषयी मंत्र्यांनी सुधारित अहवाल मागितल्याचे उघड !

वर्ष २०१७-१८ या आर्थिक वर्षात मागासवर्गीय विद्यार्थ्यांच्या माध्यमिक शिक्षणानंतरच्या शिष्यवृत्तीसाठी केंद्र सरकारकडून आलेल्या निधीतील १ सहस्र ८२६ कोटी रुपयांचा अपहार झाल्याचे उघड झाले.

देशात प्रतिदिन बँक घोटाळ्यांद्वारे होते १०० कोटी रुपयांची हानी !

देशाची अर्थव्यवस्था खिळखिळी करणार्‍या संबंधितांना कठोर शिक्षा झाल्याविना घोटाळ्यांच्या घटना थांबणार नाहीत !

गुरुवायूर मंदिर समितीच्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयाने मागितले केरळ सरकारकडे उत्तर !

गुरुवायूर देवस्वम् व्यवस्थापन समितीच्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयाने केरळ सरकार आणि इतर संबंधित यांना १० ऑक्टोबरपर्यंत उत्तर देण्यास सांगितले आहे. ‘

पंढरपूर येथील श्री विठ्ठल मंदिरात भजन-कीर्तन करण्यास पुन्हा अनुमती !

मंदिर समितीने पुन्हा अनुमती दिली असली, तरी मंदिर समितीतील धर्मद्वेषी अधिकार्‍यांना पुन्हा मंदिर समितीत कार्यरत रहाण्याची अनुमती देण्यात येऊ नये, असेच हिंदुत्वनिष्ठ आणि वारकरी यांना वाटते !

पश्‍चिमी देशांचा सामना करण्यासाठी रशिया ३ लाख सैनिकांची करणार भरती !

रशिया आणि युक्रेन यांच्यातील युद्ध चालू होऊन ७ मास उलटले असले, तरी अमेरिकेसहित पश्‍चिमी देश रशियाच्या आक्रमकतेला लगाम घारण्यात अपयशी ठरले आहेत.

काटकसरी वृत्ती, उत्तम नियोजनक्षमता आणि स्वकौतुकाची अपेक्षा नसणारी सनातनच्या रामनाथी, गोवा येथील आश्रमातील कु. गुलाबी दीपक धुरी (वय २३ वर्षे) !

कु. गुलाबी दीपक धुरी यांना सनातन परिवाराकडून २३ व्या वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा !

झारखंडमध्ये ‘लव्ह जिहाद’ करणार्‍या आरजू मल्लिक याचे घर बुलडोझर चालवून उद्ध्वस्त !  

उत्तरप्रदेशच्या धर्तीवर झारखंडमधील बोकारो येथे ‘लव्ह जिहाद’ करून हिंदु तरुणीला फसवणारा आरजू मल्लिक याचे घर प्रशासनाने बुलडोझर चालवून जमीनदोस्त केले . आरजू मल्लिक याने धर्म लपवून हिंदु मुलीशी विवाह केला होता. त्यानंतर त्या मुलीला त्याच्या मित्रांच्या कह्यात देऊन तिच्यावर सामूहिक बलात्कार केला.

रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमाला भेट दिलेल्या धर्मप्रेमींचे अभिप्राय

‘मला आश्रमात आनंद अनुभवता आला. आश्रमात येताच माझ्या पायांत होणार्‍या वेदना थांबल्या.’ – सुषमा सेठी

(म्हणे) ‘भारत सरकारचे हिंदुत्वाचे धोरण उघड होते !’ – मेहबूबा मुफ्ती

एकीकडे ‘गांधी यांना मानतो’ असे म्हणायचे आणि दुसरीकडे ते गात असलेल्या भजनाला ‘ते हिंदूंचे आहे’, असे सांगत विरोध करायचे, हा मेहबूबा मुफ्ती यांचा दुटप्पीपणाच होय !

आध्यात्मिक त्रासामुळे झालेल्या मनाच्या अत्यंत वाईट स्थितीमध्ये सर्वथा सांभाळणारे आणि त्या स्थितीतून बाहेर काढून आनंद देणारे सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले !

मी म्हणाले, ‘‘माझ्या प्रारब्धात कर्करोग आहे, हे मी स्वीकारले आहे; परंतु ‘तो सुसह्य होईल’, यासाठी मी काय करू ?’’ तेव्हा ते म्हणाले, ‘‘आपण साधनेनेच ही गाठ कशी वितळेल, हे पाहू.’’