संस्कृत भाषेला राष्ट्रभाषेचा दर्जा देण्याची मागणी करणारी जनहित याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली

मुळात जनतेला अशी मागणी करण्यास लागू नये. केंद्रातील भाजप सरकार याविषयी चर्चा करून योग्य निर्णय घ्यावा, असेच धर्माभिमानी हिंदूंना वाटते !

आसाममध्ये अल् कायदाच्या आणखी एका आतंकवाद्याला अटक

आसामच्या गोलपाडा जिल्ह्यात अजमल हुसेन नावाच्या अल् कायदाच्या आणखी एका आतंकवाद्याला नुकतीच अटक करण्यात आली. त्याने गौहत्ती येथील त्याच्या घरात अल् कायदाचे सदस्य असलेल्या बांगलादेशी आतंकवाद्यांना आश्रय दिला होता.

पीडितांसाठी लढणार्‍या खासगी संस्थेला केंद्र सरकारकडे दाद मागण्याची सर्वोच्च न्यायालयाची अनुमती

एका खासगी संस्थेला वर्ष १९९० मध्ये जम्मू-कश्मीरमध्ये हिंदु आणि शीख यांच्या झालेल्या हत्यांच्या प्रकरणांची चौकशी करण्याची मागणी करणारी याचिका केंद्र सरकारकडे देण्याची अनुमती सर्वोच्च न्यायालयाने दिली आहे.

यति नरसिंहानंद आणि जितेंद्र त्यागी (पूर्वीश्रमीचे वसीम रिझवी) यांच्या अटकेची मागणी सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली

उत्तरप्रदेशातील गाझियाबाद येथील डासना मंदिराचे महंत यति नरसिंहानंद, तसेच शिया सेंट्रल वफ्क बोर्डाचे माजी अध्यक्ष जितेंद्र त्यागी (पूर्वीश्रमीचे वसीम रिझवी) यांना अटक करण्याची मागणी करणारी याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली.

देशविरोधी कारवाया चालणारे मदरसे पाडणार !

देशातील प्रत्येक मुख्यमंत्र्यांकडून राष्ट्रप्रेमींना अशीच अपेक्षा आहे ! खरेतर देशात शिक्षणव्यवस्था असतांना मदरसे नावाचा प्रकारच बंद करणे आवश्यक आहे !

प्रयागराजच्या संगमावर नौकेमध्ये मांसाहार करणार्‍या धर्मांधांवर गुन्हा नोंद : तिघांना अटक  

हिंदूंच्या धार्मिक भावना दुखावण्याची एकही संधी न सोडणारे धर्मांध ! याविषयी निधर्मीवादी तोंड उघडत नाहीत, हे लक्षात घ्या !

राज्यघटनेच्या प्रस्तावनेतून ‘धर्मनिरपेक्षता’ आणि ‘समाजवाद’ शब्द हटवा !

अशी मागणी का करावी लागते ? केंद्र सरकारने स्वतःहून हे शब्द हटवले पाहिजेत, असेच राट्रप्रेमी आणि धर्मप्रेमी यांना वाटते !

श्रीरामपूर (नगर) येथे ‘लव्ह जिहाद’ विरोधात हिंदुत्वनिष्ठ संघटना आक्रमक !

‘लव्ह जिहाद’च्या विरोधात मोठ्या प्रमाणात मोर्चा निघणे, हे हिंदू जागृत होत असल्याचे द्योतक ! ‘लव्ह जिहाद’ची समस्या आतंकवादी आक्रमणापेक्षाही गंभीर बनत आहे. त्यामुळे या प्रकरणातील आरोपींना लवकरात लवकर शोधून शिक्षा होणे आवश्यक !

स्वदेशी तंत्रज्ञानाचा वापर असणारी आय.एन्.एस्. विक्रांत ही विमानवाहू युद्धनौका नौदलाकडे सुपुर्द

आत्मनिर्भर भारताचे अद्वितीय प्रतिबिंब असलेली आय.एन्.एस्. विक्रांत युद्धनौका विश्‍वक्षितीजावर भारताला बळकट करणार्‍या ध्येयाचा हुंकार !

लवकरच होणार हिंदु राष्ट्राची स्थापना !

‘कलियुगांतर्गत कलियुग म्हातारे झाले आहे. आता ते नष्ट होऊन कलियुगांतर्गत सत्ययुग येणार आहे, म्हणजेच हिंदु राष्ट्र स्थापन होणार आहे.’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले