आफताब उपाख्य ‘पुष्पेंद्र’ने हिंदु युवतीला प्रेमाच्या जाळ्यात ओढून केला विवाह !

लव्ह जिहादच्या समस्येवर आता केवळ कठोर कायदा करून नव्हे, तर पकडण्यात आलेल्या मुसलमान आरोपींच्या विरोधात कठोरात कठोर कारवाई होणे आवश्यक !

सोनभद्र (उत्तरप्रदेश) येथे मुसलमानाकडून अल्पवयीन हिंदु मुलीचे लैंगिक शोषण

उत्तरप्रदेशातील सोनभद्र जिल्ह्यामध्ये सर्फराज नावाच्या मुसलमान तरुणाने एका १५ वर्षांच्या हिंदु मुलीला फूस लावून तिचे लैंगिक शोषण केले.

डॉ. स्वामी पंढरपुरातील विठ्ठल मंदिर सरकारीकरणातून मुक्त करण्यासाठी ७ ऑक्टोबरला न्यायालयात याचिका प्रविष्ट करणार !

देशातील कोट्यवधी हिंदू आणि त्यांच्या संघटना यांपैकी केवळ डॉ. स्वामी हेच एकटे यासाठी प्रयत्न करत आहेत, हे हिंदूंसाठी लज्जास्पद आहे !

२५ वर्षांपर्यंतच्या तरुणांमध्ये सामाजिक माध्यमांविषयीची आवड झाली अल्प !

‘जनरेशन झेड’ म्हणजेच वर्ष १९९७ ते २०१२ या कालावधीत जन्मलेले लोक आता सामाजिक माध्यमांवर विशेषतः फेसबुकवर सक्रीय नाहीत.

इम्रान खान यांचे विमान आपत्कालीन स्थितीत उतरवले

पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांना घेऊन जाणारे विमान तांत्रिक बिघाडामुळे आपत्कालीन स्थितीत उतरवण्यात आले. इम्रान खान एका सभेला संबोधित करण्यासाठी विशेष विमानाने गुंजरावाला येथे जात होते.

शंकराचार्य स्वामी स्वरूपानंद सरस्वती यांचा देहत्याग !

बद्रीनाथ येथील ज्योतिष आणि द्वारका येथील शारदा या दोन पीठांचे शंकराचार्य स्वामी स्वरूपानंद सरस्वती यांनी ११ सप्टेंबरच्या दुपारी मध्यप्रदेशातील नरसिंहपूर जिल्ह्यातील झोतेश्‍वर मंदिरात देहत्याग केला.

कोटमी (जिल्हा अमरावती) येथे शाहरूखकडून हिंदु तरुणीचे अपहरण आणि हत्या ! – खासदार अनिल बोंडे यांचा आरोप

स्वतःला अल्पसंख्यांक म्हणवणारे गुन्हेगारीत मात्र बहुसंख्य ! शिंदे गट आणि भाजप यांच्या राज्यात धर्मांधांचे असे धाडस पुन्हा होऊ नये; म्हणून सरकारने अशांना कठोर शिक्षा होण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत !

ग्रीक महिलेची तिच्या पाकिस्तानी पतीने केली हत्या !

पोलिसांनी केलेल्या अन्वेषणात ती तिच्या पाकिस्तानी पतीसमवेत त्या इमारतीत रहात होती. पतीनेच तिची हत्या करून तो पाकिस्तानला पळून गेल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे.

जबलपूर येथील बिशप सिंह याचे दाऊद इब्राहिमच्या गुंडाशी संबंध !

असे संबंध असल्याचा आरोप हिंदूंच्या एखाद्या संतांवर झाला असता, तर एव्हाना प्रसारमाध्यमांमध्ये त्यांच्यावर शिंतोडे उडवण्याची स्पर्धा लागली असती; मात्र येथे बिशप असल्याने सगळे शांत आहेत. हीच ‘भारतीय धर्मनिरपेक्षते’ची व्याख्या आहे !