अतीवृष्टीमुळे महाराष्ट्रातील पीडितत शेतकर्‍यांसाठी वाढीव दराने ३ सहस्र ५०१ कोटी रुपयांचे साहाय्य !

अतीवृष्टी आणि पूरस्थिती यांमुळे एकूण २३ लाख ८१ सहस्र ९२० हेक्टर शेतीची हानी झाली असून २५ लाख ९३ सहस्र शेतकर्‍यांना अतीवृष्टीचा फटका बसला आहे. या पीडित शेतकर्‍यांसाठी ३ सहस्र ५०१ कोटी रुपयांचे साहाय्य करण्यात येणार आहे.

‘ऋग्वेद मांसाहार करण्याची अनुमती देतो’, असे म्हणणारा जम्मूमधील मुसलमान अधिकारी निलंबित

 हिंदूंच्या धर्मग्रंथांत काय म्हटले आहे, यापेक्षा या अधिकार्‍याने त्याच्या धर्मग्रंथांत काय म्हटले आहे आणि ते प्रत्यक्षात काय करत आहेत, याविषयी बोलायला हवे !

उपोषण आणि दांडी यात्रा यांद्वारे नव्हे, तर नेताजी आणि सावरकर यांच्यासारख्या क्रांतीकारकांमुळे देशाला स्वातंत्र्य मिळाले ! – अभिनेत्री कंगना राणावत

‘केवळ उपोषण आणि दांडी यात्रा करून आपण स्वातंत्र्य मिळवले’, हेच बिंबवण्यात आले; प्रत्यक्षात तसे नाही, असे मत बॉलिवूड अभिनेत्री कंगना राणावत यांनी व्यक्त केले आहे.  

१० सहस्र रुपयांची लाच मागितल्याप्रकरणी वाहतूक पोलिसासह साहाय्यक कह्यात !

चाकण येथील वाहतूक पोलीस आणि त्यांचे साहाय्यक (वॉर्डन) या दोघांवर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने कारवाई करून गुन्हा नोंद केला.

‘स्त्री शक्ती कायदा’ हा महिलांना न्यायाकडे घेऊन जाणार ! – डॉ. निलम गोर्‍हे

आपल्यावर अन्याय होत नाही; म्हणून नव्हे, तर इतर महिलांवर अन्याय होऊ नये; म्हणून ‘स्त्री शक्ती कायद्या’ची आवश्यकता आहे.

पनवेल येथील अवैध मदरशावर कारवाई करा ! – योगेश चिले, मनसे, पनवेल शहर अध्यक्ष

मदरसे बंद करणे अपेक्षित असतांना त्याकडे दुर्लक्ष करणारे पोलीस देशात लपून बसलेल्या आतंकवाद्यांना शोधून काढून कठोर कारवाई करतील याची शक्यता तरी आहे का ?

अमरावती येथील ‘लव्ह जिहाद’ प्रकरणातील तरुणी सातारा येथे सापडली !

भाजप, बजरंग दल, विहिंपचे कार्यकर्ते जागृत असल्यामुळे तरुणी सापडली ! – डॉ. अनिल बोंडे, खासदार

मोक्का कायद्याअंतर्गत कारवाई झालेल्या आरोपीची कळंबा कारागृहात आत्महत्या !

मारामारीसह अवैध शस्त्रे बाळगल्याप्रकरणी घसघसेविरुद्ध ईश्वरपूर पोलीस ठाणे येथे गंभीर गुन्हे नोंद आहेत.

आतंकवादी टायगर मेमन याच्या धमकीनंतर याकूब मेनन याच्या कबरीची सजावट करण्यात आली !

मुंबई येथील साखळी बाँबस्फोटांत हात असलेला आतंकवादी याकूब मेमन याच्या कबरीचे रूपांतर स्मारकामध्ये करण्याची धमकी बाँबस्फोट प्रकरणातील पसार आरोपी टायगर मेमन याच्या नावाने दिली होती, अशी माहिती बडा कब्रस्तान ट्रस्टशी संबंधित एका व्यक्तीने मुंबई पोलिसांना दिली आहे.

नाशिक येथे श्री गणेशमूर्तींची मिरवणूक जात असतांना अजान चालू झाल्यावर मिरवणूक थांबवली !

हिंदु सहिष्णु असल्याने अन्य धर्मियांच्या धार्मिक कृतीच्या वेळी त्यांचा सन्मान करतात; मात्र कधी मंदिरात आरती चालू झाल्यावर ती संपेपर्यंत मशिदीतून अजान देण्याचे कधी थांबवले जाते का ?