अयोध्येतील चौकाला गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांचे नाव !

भारतरत्न गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांच्या ९२ व्या जयंतीनिमित्त २८ सप्टेंबर या दिवशी अयोध्येतील एका मोठ्या चौकाला लता मंगेशकर यांचे नाव देण्यात आले आहे.

अद्याप ‘रझा अकादमी’ ही आंतकवादी संघटना शिल्लक आहे ! – आमदार नीतेश राणे, भाजप

‘पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया’वर बंदी घालणे, ही काळाची आवश्यकता होती. त्याच धर्तीवर काम करणारी रझा अकादमी ही आतंकवादी संघटना शिल्लक आहे. सर्वांना मिटवून टाका.

मुंबईमध्ये धर्मांधाने केलेल्या हिंदु पत्नीच्या हत्येचे लव्ह जिहादच्या दृष्टीने अन्वेषण करावे ! – आमदार अतुल भातखळकर, भाजप

भारतात लव्ह जिहादचा भस्मासुर झालेला असतांना आणि या प्रकरणात स्पष्टपणे तसेे दिसत असतांना पोलिसांनी कुणाच्या दबावामुळे हे प्रकरण ‘लव्ह जिहाद’ नसल्याचे पत्रक काढले आहे ?

(म्हणे) ‘पी.एफ्.आय.’ प्रमाणेच सनातन आणि इतर धर्मांध संघटनांवर कारवाई होईल का ?’

‘पी.एफ्.आय.’चा अनेक हिंसक घटनांमध्ये समावेश असल्याचे पुढे आल्यानेच केंद्र सरकारने त्यांच्यावर बंदी घालण्याचा निर्णय घेतला. कोणताही पुरावे नसतांना केवळ सनातनद्वेषापोटीच निखिल वागळे अशी विधाने करत आहेत !

देशात संस्कृत बोलणार्‍यांची संख्या केवळ २४ सहस्र ८२१ !

देवभाषा संस्कृतला काँग्रेसने मृतभाषा घोषित केल्याचा परिणाम ! ही स्थिती पालटण्यासाठी केंद्रातील भाजप सरकारने प्रयत्न केले पाहिजेत, असेच हिंदूंना वाटते !

(म्हणे) ‘आता प्रत्येक मुसलमान तरुणाला अटक केली जाईल !’ – असुदुद्दीन ओवैसी

हे विधान म्हणजे मुसलमानांना चिथावण्याचाच भाग नव्हे का ? ‘पी.एफ्.आय’चे समर्थन करणार्‍या अशांवरही सरकारने कारवाई केली पाहिजे !

नवरात्रीत ‘पी.एफ्.आय.’सह ९ राक्षसांना संपवले; आता ‘एस्.डी.पी.आय.’वर बंदी घालून ‘दसरा’ साजरा करावा !  

हिंदु जनजागृती समितीचे केंद्रशासनाकडे मागणी -पी.एफ्.आय.च्या सामाजिक माध्यमांवरही बंदी घाला !

‘लव्ह जिहाद’पासून रक्षण होण्यासाठी मुलींना अभिमानाने धर्माचरण करण्यास शिकवा ! – श्रीमती अलका व्हनमारे, हिंदु जनजागृती समितीप्रणित रणरागिणी शाखा

‘लव्ह जिहाद’च्या षड्यंत्रापासून स्वत:च्या कुटुंबातील मुली आणि महिला यांचे रक्षण करण्यासाठी लाज न बाळगता अभिमानाने धर्माचरण करण्यास शिकवा.

पाकिस्तान झिंदाबादची घोषणा देणार्‍यांचा बंदोबस्त केलाच पाहिजे ! – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

या राज्यात आणि देशात कुठल्याही परिस्थितीत पाकिस्तान झिंंदाबादच्या घोषणा देणे खपवून घेतले जाणार नाही. त्यांच्यावर कठोर कारवाई करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे.

शाळांमधील श्री सरस्वतीदेवीची चित्रे काढली जाणार नाहीत ! – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

कुणाला काय वाटते, ते करणार नाही. शाळांमधील श्री सरस्वतीदेवीची चित्रे काढली जाणार नाहीत, अशी स्पष्ट भूमिका मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रसिद्धीमाध्यमांच्या प्रतिनिधींसमोर मांडली.