धर्मांतराच्या विरोधात कायदा करणे आवश्यकच ! – देहलीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल

केजरीवाल यांना धर्मांतरविरोधी कायद्याचे महत्त्व लक्षात येण्यामागे केवळ हिंदूंमध्ये हिंदुत्वाविषयी होणारी जागृतीच कारणीभूत आहे, हे लक्षात घ्या !

बंगालच्या ८ जिल्ह्यातील अवैध मंदिरे आणि अन्य धार्मिक स्थळे पाडण्याचा तृणमूल काँग्रेस सरकारचा आदेश

ज्या वेळी अन्य धर्मियांची प्रार्थनास्थळे पाडण्याचा प्रयत्न केला जाईल, तेव्हा ‘पोलीत संरक्षण नाही’, असे सांगितले जाईल ! किंवा ‘कारवाईच्या वेळी प्रशासनावर आक्रमण होईल आणि कारवाई थांबवली जाईल’, हे लक्षात घ्या !

भारताला राज्यघटनेद्वारे ‘हिंदु राष्ट्र’ घोषित करा !

वास्तविक वर्ष १९४७ मध्येच भारताला हिंदु राष्ट्र घोषित केले जाणे अपेक्षित होते. आता पुन्हा ही मागणी जोर धरू लागल्याने संतांनी या जनभावनेलाच हात घालून हिंदु राष्ट्राची मागणी केली आहे.

बागपत (उत्तरप्रदेश)येथे दलित हिंदु तरुणावर त्याचा मित्र फिरोज याच्याकडून प्राणघातक आक्रमण !

‘मुसलमान-दलित भाई भाई’ म्हणणारे याविषयी काही बोलतील का ? हिंदू अजूनही ठरवू शकले नाहीत की, त्यांचे त्यांचे खरे मित्र कोण आणि शत्रू कोण ?

मी आधी मुसलमान आणि नंतर भारतीय ! – समाजवादी पक्षाचे माजी आमदार माविया अली

समाजवादी पक्षातील मुसलमान नेत्याच्या या विधानावरून हा पक्ष आणि त्यातील नेते कोणत्या मानसिकतेचे आहेत, हे स्पष्ट होते !

‘काश्मीरचा वाद चर्चेद्वारे सोडवला पाहिजे !’ – पाकचे पंतप्रधान इम्रान खान

काश्मीरचा प्रश्‍न पाकने बंदुकीच्या बळावर वर्ष १९४८ मध्ये निर्माण केला आहे आणि तो बंदुकीच्या बळावरच भारताने सोडवणे आवश्यक आहे.

हरियाणातील मुसलमानबहुल भागात धर्मांध चोराला पकडण्यासाठी गेलेल्या पोलिसांवर धर्मांधांकडून आक्रमण

देशातील बहुतेक मुसलमानबहुल भागांमध्ये आरोपींना पकडण्यास गेल्यावर पोलिसांवर आक्रमणे होत असून ही एक ‘राष्ट्रीय समस्या’ आहे. ही समस्या सोडवण्यासाठी हिंदु राष्ट्रच हवे !

परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे तेजस्वी विचार

‘आपल्याला देवाचे साहाय्य का मिळत नाही ?’, याचा हिंदूंनी विचार केला पाहिजे आणि साहाय्य मिळण्यासाठी साधनेला आरंभ केला पाहिजे.’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले

भारतीय रिझर्व्ह बँकेने १० रुपयांच्या नाण्याच्या वैधतेविषयी स्पष्ट करावे !

अशी मागणी का करावी लागते ? रिझर्व्ह बँकेच्या हे लक्षात येत नाही का ?

आंध्रप्रदेश राज्यात बालाजी देवस्थानाला अनुसरून ‘श्री बालाजी’ आणि श्री सत्य साईबाबा यांच्यावरून ‘श्री सत्य साई’ या नावाने नवे जिल्हे !

आंध्रप्रदेश राज्य सरकारने अधिसूचना जारी करून राज्यातील १३ जिल्ह्यांची संख्या आता २६ झाल्याचे घोषित केले.