|

जालंधर (पंजाब) – धर्म सर्वांचे व्यक्तीगत सूत्र आहे. प्रत्येकाला कोणत्याही देवाला पूजण्याचा अधिकार आहे. भीती दाखवून कुणाचेही धर्मांतर करणे अयोग्यच आहे. धर्मांतराच्या विरोधात कायदा करणे आवश्यकच आहे; मात्र अशा कायद्याद्वारे कुणाला भीती दाखवून त्रास देण्यात येऊ नये, असे विधान देहलीचे मुख्यमंत्री आणि आम आदमी पक्षाचे राष्ट्रीय संयोजक अरविंद केजरीवाल यांनी केले. ते येथे व्यापारी आणि उद्योगपती यांच्या कार्यक्रमात बोलत होते.
Kejriwal bats for a law against forced religious conversions, says conversions through influence, money or threat is wronghttps://t.co/lbrWqUIJy0
— OpIndia.com (@OpIndia_com) January 30, 2022
न्यायालयातील भाषेचा अडथळा : ‘लॅटिन’ संज्ञांमुळे सामान्य माणूस भारतीय कायद्यापासून दूर जात आहे का ?
स्टुडंट्स इस्लामिक संघटनेविषयी गोव्याचे शिक्षण खाते सतर्क
श्रीराममंदिर येथील विशेष पोलीस पथकाचे अन्वेषण आणि पोलीस कारवाई निर्णायक टप्प्यावर पोचेल !
जगद्गुरु श्री रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी यांच्या उपस्थितीत गोव्यात ११५ जणांचा हिंदु धर्मात पुनर्प्रवेश !
कलबुर्गी (कर्नाटक) येथे कारागृहाची भिंत ओलांडून ३ बंदीवान पसार !
चारा घोटाळा प्रकरणात लालू प्रसाद यादव यांना मिळालेला जामीन रहित करण्यास सर्वोच्च न्यायालयाचा नकार