|

जालंधर (पंजाब) – धर्म सर्वांचे व्यक्तीगत सूत्र आहे. प्रत्येकाला कोणत्याही देवाला पूजण्याचा अधिकार आहे. भीती दाखवून कुणाचेही धर्मांतर करणे अयोग्यच आहे. धर्मांतराच्या विरोधात कायदा करणे आवश्यकच आहे; मात्र अशा कायद्याद्वारे कुणाला भीती दाखवून त्रास देण्यात येऊ नये, असे विधान देहलीचे मुख्यमंत्री आणि आम आदमी पक्षाचे राष्ट्रीय संयोजक अरविंद केजरीवाल यांनी केले. ते येथे व्यापारी आणि उद्योगपती यांच्या कार्यक्रमात बोलत होते.
Kejriwal bats for a law against forced religious conversions, says conversions through influence, money or threat is wronghttps://t.co/lbrWqUIJy0
— OpIndia.com (@OpIndia_com) January 30, 2022
म्यानमारचे राष्ट्राध्यक्ष यू मिन आंग ह्लाईंग यांचे मुंबईत स्वागत !
Ramdas Athawale : (म्हणे) ‘हातभट्ट्या अधिकृत केल्यास सरकारला महसूल मिळेल !’
मुंबईत उबेरच्या चालकाकडून तरुणीशी गैरवर्तन
गोरेगाव येथे सरकारी भूमीवरील अवैध दर्गा भुईसपाट !
शासकीय कार्यालयांत ‘केवळ नामधारी’ ही मराठी भाषा अधिकार्यांची ओळख पुसण्यासाठी होणार प्रयत्न !
Khan Sir Coaching Firing : पाटलीपुत्र (बिहार) येथे प्रसिद्ध खान सर यांच्या शिकवणी वर्गावर आक्रमण