|

जालंधर (पंजाब) – धर्म सर्वांचे व्यक्तीगत सूत्र आहे. प्रत्येकाला कोणत्याही देवाला पूजण्याचा अधिकार आहे. भीती दाखवून कुणाचेही धर्मांतर करणे अयोग्यच आहे. धर्मांतराच्या विरोधात कायदा करणे आवश्यकच आहे; मात्र अशा कायद्याद्वारे कुणाला भीती दाखवून त्रास देण्यात येऊ नये, असे विधान देहलीचे मुख्यमंत्री आणि आम आदमी पक्षाचे राष्ट्रीय संयोजक अरविंद केजरीवाल यांनी केले. ते येथे व्यापारी आणि उद्योगपती यांच्या कार्यक्रमात बोलत होते.
Kejriwal bats for a law against forced religious conversions, says conversions through influence, money or threat is wronghttps://t.co/lbrWqUIJy0
— OpIndia.com (@OpIndia_com) January 30, 2022
महिला सदस्यांच्या समितीद्वारे लैंगिक शोषणविरोधी कायद्यांचे पुनरावलोकन करावे !
देवस्थान भूमीसंदर्भात शासकीय देवस्थान समितीची पहिली बैठक पार पडली !
गेल्या २४ घंट्यांत उघड झाल्या लव्ह जिहादच्या ४, तर धर्मांतराच्या २ घटना !
(म्हणे) ‘सरकार आता भाजपच्याच भूमिकेची री ओढत आहे का ?’ : Udhayanidhi Stalin
(म्हणे) ‘मानवाधिकारांचे उल्लंघन झाल्यास भारतावर टीका करण्यास मागेपुढे पहाणार नाही !’ – US Lawmakers
गायीला राष्ट्रमाता घोषित करा ! – पू. किशोरशास्त्री दवे