Indian Fisherman Died : पाकिस्तानातील कारागृहात भारतीय मासेमाराचा मृत्यू
भारतीय मासेमारांना छळण्याची ही काही पहिली घटना आहे. अशा पाकला जन्माची अद्दल घडवण्यासाठी भारत सरकार काय पावले उचलणार ?
भारतीय मासेमारांना छळण्याची ही काही पहिली घटना आहे. अशा पाकला जन्माची अद्दल घडवण्यासाठी भारत सरकार काय पावले उचलणार ?
लोकसभेत राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरून धन्यवाद प्रस्तावावर २ फेब्रुवारीला सकाळी चर्चा करण्यात येणार होती; मात्र या वेळी लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी यावर काहीही बोलण्याऐवजी चीनच्या सैन्याने भारतीय सीमेमध्ये घुसखोरी केल्याचे सूत्र उपस्थित केले.
जिल्हा रुग्णालयात ‘आपात चिकित्सा व्यवस्था’ उभी करण्याचा निर्णय आरोग्य क्षेत्रात मोलाचा ठरेल. या अर्थसंकल्पामुळे उद्योग क्षेत्रात रोजगार निर्मिती ध्येय दिसत आहे. त्यातून गुंतवणुकीला चालना मिळणार आहे.
आम्ल फेकून आक्रमण करणार्यांना कठोर शिक्षा देण्याची आवश्यकता आहे. जोपर्यंत शिक्षा आरोपीसाठी वेदनादायी नसेल, तोपर्यंत असे गुन्हे थांबणार नाहीत, असे विधान सर्वाेच्च न्यायालयाने एका प्रकरणाच्या सुनावणीच्या वेळी केले.
बांगलादेश सातत्याने भारतविरोधी कारवाया करून भारतद्वेष प्रकट करत असतो. असे असतांनाही भारत मात्र सौम्य भूमिका घेत आहे. बांगलादेशातला समजेल अशा भाषेत भारत कधी प्रत्युत्तर देणार ?
अमेरिकेत वास्तव्यास असलेले बलुचिस्तानचे नेते डॉ. तारा चंद यांनी डॉनल्ड ट्रम्प यांच्याकडे बलूच जनतेच्या समर्थनाची मागणी केली आहे. त्यांनी व्हेनेझुएलामध्ये झालेल्या कारवाईचे समर्थन करतांना म्हटले की, ट्रम्प यांनी मादुरो यांना अटक करून तेथील जनतेला सत्ताधारी दडपशाहीतून मुक्त केले.
नितेश राणे पुढे म्हणाले, ‘‘कित्येक दिवसांपासून मुंबईचा महापौर खान, पठाण किंवा अब्दुल होणार; मुंबईचा महापौर कुणीतरी बुरखाधारी महिलासुद्धा होऊ शकते, अशा धमक्या ‘ए.आय.एम्.आय.एम्.’चे नेते वारीस पठाण देत आहेत……
१३ आणि १४ डिसेंबर या कालावधीत नवी देहली येथे होणार्या सनातन राष्ट्र शंखनाद महोत्सवाच्या निमित्ताने महंत यति मां चेतनानंद सरस्वती यांनी हिंदूंना वरील आवाहन केले.
तपोवनातील झाडे गेल्या ४ – ५ वर्षांतील असून झाडे वाचली पाहिजेत आणि साधूग्रामही झाले पाहिजे, असा मध्यममार्ग काढण्यात येईल, असे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहे.
विजयदुर्ग लगत असलेल्या ऐतिहासिक गोदीसाठीही निधी उपलब्ध करून संवर्धनाचे काम हाती घेतले जाणार असल्याचे पुरातत्व अधिकार्यांनी या वेळी सांगितले.