सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले आणि गुरुपादुका यांच्याप्रती ओढ असलेला ६४ टक्के आध्यात्मिक पातळीचा फोंडा, गोवा येथील चि. अनंत देशमाने (वय ३ वर्षे) !

एकदा मी अनंतला घेऊन रामनाथी आश्रमात गेले होते. तेव्हा अनंत ‘रामबाप्पा, रामबाप्पा जय जय’, असे म्हणू लागला. अनंत केवळ दुसर्‍यांदाच रामनाथी आश्रमात आला होता.

हलाल जिहादविषयी मान्यवर काय म्हणतात ?

मुसलमानांच्या सोयीनुसार ‘हलाल’ आणि ‘हराम’ या संकल्पना पालटल्या जाणे !

पैठण (जिल्हा छत्रपती संभाजीनगर) येथे २१० गुरांची कातडी, तर वैजापूर येथे गोवंशियांचे २ टन मांस पोलिसांनी पकडले !

गोवंशियांची हत्या करणार्‍या धर्मांधांवर कठोर कारवाई केल्यानंतरच असे प्रकार थांबतील. पोलीस केवळ जुजबी कारवाई करत असल्याने धर्मांध पुन्हा गोवंशियांची कत्तल करतात, हे पोलिसांच्या कसे लक्षात येत नाही ?

निवडणूक कर्तव्यात कसूर केल्याच्या प्रकरणी बारामतीत विस्तार अधिकार्‍यावर गुन्हा नोंद !

लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने ‘सी व्हिजिल ॲप’वर आलेल्या तक्रारींचे वेळेत निराकरण न करता विनाअनुमती मुख्यालय सोडणे, उपविभागीय अधिकार्‍यांनी विचारणा केल्यावर त्यांना उर्मट उत्तर दिल्याची घटना बारामतीत घडली आहे.

एप्रिल आणि मे मासांत महाराष्ट्रात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या १० सभा होणार !

नरेंद्र मोदी यांच्यासह भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, उत्तर प्रदेशचे गृहमंत्री योगी आदित्यनाथ हेही या सभांना उपस्थित रहाणार आहेत, अशी माहिती भाजपने दिली आहे.

पीएच्.डी.चा उमेदवार नाव गोपनीय ठेवून तक्रार करू शकतो ! – सावित्रीबाई फुले पुणे विद्यापिठाचा महत्त्वपूर्ण निर्णय

शिक्षणाचे पाश्चात्त्यीकरण झाल्याने शिक्षणक्षेत्रही भ्रष्टाचाराने बरबटलेले असणे चिंताजनक आहे ! आतापर्यंत तक्रार करणार्‍यांची नावे का उघड केली जात होती ? याचेही स्पष्टीकरण विद्यापीठ प्रशासनाने द्यायला हवे !

देहलीहून मुंबईत महागड्या विदेशी मद्यांची तस्करी करणारा अटकेत !

मद्य, अमली पदार्थ यांची मोठ्या प्रमाणात होणारी विक्री आणि तस्करी रोखण्यासाठी अजून कठोर पावले उचलायला हवीत !

पू. दाभोलकरकाका सदा सर्वदा नामस्मरणात रंगती ।

त्यांच्या आठवणीने किंवा आश्रमात येता-जाता मिळणार्‍या सहवासाने त्यांच्याकडून सूक्ष्मातील चैतन्य मिळते. परिणामी माझ्यातील अहंपणा गळून जातो, तसेच माझ्यावरील रज-तमाचे आवरण अल्प होऊन आनंद मिळतो.

महाराष्ट्रात १८ ते ४५ वयोगटातील तरुण मानसिक आजाराने त्रस्त !

महासत्तेच्या दिशेने जाणार्‍या भारतातील तरुण तणावग्रस्त असणे हे देशासाठी लज्जास्पदच होय ! ही स्थिती पालटण्यासाठी सरकारने प्रयत्न करायला हवेत !

संघर्षाचा सामना करून त्यावर विजय मिळवण्याची प्रेरणा वनवासात गेलेले श्रीराम देतात ! – डॉ. कुमार विश्वास, प्रसिद्ध रामकथाकार

डॉ. कुमार विश्वास पुढे म्हणाले की, कठीण प्रसंगातून मार्ग कसा काढावा, याची शिकवण रामायण देते. जेव्हा जग प्रतिकूलतेशी संघर्ष करत असेल, निराशेच्या वातावरणात जगात असेल, तेव्हा सूर्यवंशी भगवान श्रीराम मार्ग दाखवत रहातात.