दिलशादने केले अल्पवयीन हिंदु मुलीचे अपहरण, धर्मांतर आणि निकाह !

दिलशादने केले अल्पवयीन हिंदु मुलीचे अपहरण, धर्मांतर आणि निकाह !

हिंदू अल्पसंख्य असलेल्या पाकिस्तान आणि बांगलादेशात हिंदु मुलींचे जीवन हैराण झाले आहे. दुसरीकडे बहुसंख्य हिंदूंच्या भारतातही हिंदु युवती आणि स्त्रिया या धर्मांध मुसलमानांपासून सुरक्षित नाहीत. ही स्थिती हिंदूंसाठी लज्जास्पदच !

महिलेस मारहाण केल्याप्रकरणी मनसेच्या ३ कार्यकर्त्यांना अटक

महिलेस मारहाण केल्याप्रकरणी मनसेच्या ३ कार्यकर्त्यांना अटक

मुंबादेवी परिसरात गणेशोत्सवाचा मंडप उभारण्यावरून एका महिलेला मारहाण करणार्‍या ३ मनसेच्या कार्यकर्त्यांना नागपाडा पोलिसांनी अटक केली आहे. मनसेचे उपविभाग प्रमुख विनोद अरगिळे यांच्यासह ३ जणांना अटक करण्यात आली आहे.

मुंबईतील सर्व शाळांची रक्षाबंधनाची सुटी रहित !

मुंबईतील सर्व शाळांची रक्षाबंधनाची सुटी रहित !

हिंदूंच्या सणाची नियोजित सुटी रहित करणारे शिक्षण अधिकारी कधी अन्य पंथियांच्या सणांच्या वेळी असे धाडस दाखवतील का ?

काश्मीर खोर्‍यातील सायबर (माहिती-तंत्रज्ञान) जिहाद आणि त्यावरील उपाययोजना !

काश्मीर खोर्‍यातील सायबर (माहिती-तंत्रज्ञान) जिहाद आणि त्यावरील उपाययोजना !

पाकिस्तानकडून भारताच्या विरोधात चालू असलेल्या माहिती युद्धाला त्याच भाषेत सडेतोड प्रत्युत्तर देणे आवश्यक !

भायखळा (मुंबई) येथे मुसलमानबहुल भागातील हिंदु कुटुंबाचा धर्मांधांकडून छळ !

भायखळा (मुंबई) येथे मुसलमानबहुल भागातील हिंदु कुटुंबाचा धर्मांधांकडून छळ !

हिंदूबहुल भागात मुसलमानांना घर नाकारल्यावर आकाश-पाताळ एक करणारी काँग्रेस, साम्यवादी, पुरो(अधो)गामी, प्रसारमाध्यमे आदी आता मुसलमानबहुल भागात हिंदु कुटुंबाच्या करण्यात येणार्‍या छळाविषयी गप्प का ?

#Ayurved # आयुर्वेद : …आहार कधी आणि कसा घ्यावा ?

#Ayurved # आयुर्वेद : …आहार कधी आणि कसा घ्यावा ?

काही वेळा अन्न शरिरातील दोषांनी दूषित होऊन अग्नीच्या मार्गातून थोडेसे बाजूला जाऊन थांबते. अशा वेळी आधीचा आहार पचलेला नसतांनासुद्धा भूक लागते. ही भूक खोटी असते. हिला खरी भूक समजून खाणाऱ्या माणसाला अवेळी घेतलेला आहार विषाप्रमाणे मारक ठरतो.

खरा इतिहास लिहिण्यापासून कुणीही रोखू शकत नाही ! – केंद्रीय गृहमंत्री अमित शहा

खरा इतिहास लिहिण्यापासून कुणीही रोखू शकत नाही ! – केंद्रीय गृहमंत्री अमित शहा

केंद्र सरकारने आता शालेय आणि महाविद्यालय अभ्यासक्रमांतील खोटा इतिहास काढून लवकरात लवकर खरा इतिहास अंतभूर्त करावा !

गोव्यात मंत्र्यांच्या शपथविधी कार्यक्रमात वाहनांवर ७२ लाखांहून अधिक रक्कम खर्च

गोव्यात मंत्र्यांच्या शपथविधी कार्यक्रमात वाहनांवर ७२ लाखांहून अधिक रक्कम खर्च

जनतेकडून मिळालेल्या निधीद्वारे प्रशासनामध्ये चाललेल्या या प्रकारांकडे लक्ष द्यावे, अशी मागणी अधिवक्ता रॉड्रिग्ज यांनी राज्यपाल पी.एस्. श्रीधरन् पिल्लाई यांच्याकडे केली आहे.

झळा या लागल्या जिवा..

झळा या लागल्या जिवा..

जीवनशैली पालटण्यासाठी साधना करणाऱ्या व्यक्तीला त्याग करण्यास कोणतीही समस्या नसते; मात्र ज्याला उपभोग घेण्यात अधिक आवड असते, त्याला अवघड जाते. जीवसृष्टीचे रक्षण करण्यासाठी साधनेतून निर्माण होणारा त्याग आता अत्यंत आवश्यक ठरणार आहे. अशा त्यागी जिवांचे रक्षण निसर्ग करील, यात शंका नाही; कारण हिंदु धर्मानुसार निसर्गातही देव आहे !