महाराष्ट्र एकीकरण समितीचे संयुक्त महाराष्ट्र लढ्यात हुतात्मा झालेल्यांना अभिवादन

रहेंगे तो महाराष्ट्र मे; नही तो जेल मे !

नाशिकच्या ओझर येथील पशूवधगृहातून १ सहस्र ९०० किलो गोवंशियांचे मांस जप्त

कायद्याचा धाक कुणाला राहिलेलाच नाही, याचे कारण निष्क्रीय आणि भ्रष्ट पोलीस प्रशासन हेच आहे. पोलिसांवर राज्यकर्त्यांचा असलेला दबावही याला कारणीभूत आहे !

कोरोनाच्या काळात कोरोना योद्धयांचे योगदान अतुलनीय ! – उज्वल निकम, अधिवक्ता

कोरोना योद्धयांनी जिवाची पर्वा न करता अवितरपणे केलेले काम निश्‍चितच गौरवास्पद आहे.

सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांनी त्वरित त्यागपत्र द्यावे ! – भाजप महिला मोर्च्याची मागणी

धनंजय मुंडे यांनी तक्रारदार महिलेच्या बहिणीशी असलेल्या विवाहबाह्य संबंधांची स्वीकृती दिली आहे. मुंडे यांना ५ अपत्ये असल्याची वस्तूस्थिती निवडणूक आयोगापासून लपवून ठेवून त्यांनी निवडणूक आयोग आणि जनता यांची फसवणूक केली आहे.

मुंबईत साहाय्यक पोलीस निरीक्षकाचा मांजाने गळा चिरला

चिनी नायलॉन मांजाचे विक्रेते आणि ग्राहक यांच्यावर कठोर कारवाई कधी होणार ?

तांडव’च्या निर्मात्यांविरोधात राम कदम यांची पोलिसात तक्रार

‘तांडव’ या वेब सिरीजमध्ये देवतांचा अपमान करण्यात आल्याने भाजपचे आमदार राम कदम यांनी निर्मात्यांविरोधात घाटकोपर पोलीस ठाण्यात तक्रार केली आहे.

टी.आर्.पी. घोटाळा प्रकरणातील बार्कचे पार्थो दासगुप्ता रुग्णालयात भरती

रेटिंग एजन्सी बार्कचे माजी कार्यकारी अधिकारी पार्थो दासगुप्ता यांच्या रक्तातील साखरेचे प्रमाण अधिक वाढल्यामुळे त्यांना मुंबईतील जे.जे. रुग्णालयात अतिदक्षता विभागात भरती करण्यात आले आहे.

निधन वार्ता

घाटकोपर, मुंबई येथील सनातनच्या साधिका हेमलता कार्लेकर यांचे यजमान आणि सनातन संस्थेचे हितचिंतक विजय कार्लेकर (वय ६७ वर्षे) यांचे अल्पशा आजाराने निधन झाले.

महाराष्ट्राच्या ग्रामपंचायतींचे निकाल लागण्यास आरंभ

१६ जानेवारी या दिवशी पार पडलेल्या महाराष्ट्रातील ग्रामपंचायत निवडणुकांचे निकाल लागायला आरंभ झाला आहे. कोकण, पश्‍चिम महाराष्ट्र, विदर्भ मराठवाडा येथील काही निकाल आता समोर येत आहेत.

हिंदूंच्या देवतांचा अवमान करणार्‍या ‘तांडव’ वेब सिरीजवर बंदी घाला !  

‘निधर्मी’ भारतात कुणीही ऊठसूठ हिंदूंच्या देवतांच्या मूर्ती फोडतो, हिंदूंचे धर्मग्रंथ जाळतो, देवतांची टिंगळटवाळी करतो, वेब सिरीज, चित्रपट, नाटक, विज्ञापने यांच्या माध्यमांतून देवतांचे विडंबन करतो; पण बहुसंख्य हिंदूंना काही वाटत नाही, हे दुर्दैव !