विज्ञानाच्या अतिरेकामुळे आजची युवा पिढी निसर्गापासून पुष्कळ दूर जाणे

‘पूर्वीच्या काळातील लोक निसर्गाच्या साहाय्याने अनेक गोष्टींचा अभ्यास करून ‘पुढे काय होणार ?’, हे सांगत होते. पूर्वीच्या काळी आपले ऋषिमुनी सर्व काही निसर्गात पहात होते आणि त्याला प्रार्थनाही करत होते. आजच्या युवा पिढीला काही पहायचे असेल, तर ते ‘गूगल’ या प्रणालीवर अवलंबून आहेत.

श्री. राम साबले यांच्या संकल्पनेतील ‘हिंदु राष्ट्राची स्थापना’

३१.१.२०२० ते २.२.२०२० या कालावधीत ‘हिंदी भाषिक साधना शिबिर’ झाले. त्या शिबिरातील श्री. राम साबले यांच्या संकल्पनेतील ‘हिंदु राष्ट्राची स्थापना’ आणि त्यात सामावणारे गोल याची माहिती येथे दिली आहे.

हिंदु जनजागृती समितीच्या वतीने ‘टि्वटर ट्रेंड’च्या माध्यमातून धर्मप्रसार, धर्मरक्षण आणि राष्ट्ररक्षण यांसाठी झालेले कार्य !

‘हिंदुत्वनिष्ठांचे ‘फेसबूक पेज’ बंद, तर अन्य पंथीय त्यांच्या ‘फेसबूक’वरून विखारी प्रचार करत असतांना ते चालू ठेवणे’, या हिंदूविरोधी कृत्याला विरोध करण्यासाठी ‘हॅशटॅग’ वापरून ‘ट्विट’ करणे

लोकशाहीतूनच हुकूमशाहीचा जन्म होतो ! – ग्रीसचा जगविख्यात तत्त्वज्ञ प्लेटो

तुम्ही भर समुद्रात एका नौकेवर असतांना काय कराल? नौका कशा पद्धतीने चालवायची ? हे ठरवण्यासाठी निवडणूक घेणार ? कि नौकेवर उपस्थित असणार्‍या कुणाला नाव चालवता येते का ? याचा शोध घेणार? तुम्ही जर दुसरा पर्याय निवडला, तर याचा अर्थ की, यासारख्या परिस्थितीमध्ये एखाद्या विषयाची जाण वा कौशल्ये असणे महत्त्वाचे ठरते. जीवन आणि मरणाचा प्रसंग आलेला … Read more

हिंदु जनजागृती समितीच्या वतीने ‘टि्वटर ट्रेंड’च्या माध्यमातून धर्मप्रसार, धर्मरक्षण आणि राष्ट्ररक्षण यांसाठी झालेले कार्य !

हिंदु जनजागृती समितीच्या माध्यमातून केलेल्या ‘ट्रेंड्स’ना संपूर्ण भारतभरातून मिळालेला उत्स्फूर्त प्रतिसाद या लेखातून जाणून घेऊया.

‘ग्राहक संरक्षण कायदा, २०१९’द्वारे ग्राहकांना मिळालेले महत्त्वाचे अधिकार !

‘ग्राहक संरक्षण कायदा’ सर्वप्रथम वर्ष १९८६ मध्ये अस्तित्वात आला. वर्ष २०१९ मध्ये जुन्या कायद्यात पालट करण्यात आले आणि ३४ वर्षानंतर म्हणजे जुलै २०२० पासून ‘ग्राहक संरक्षण कायदा, २०१९’ लागू झाला. नवीन कायद्यामध्ये ग्राहकांना अधिक अधिकार देण्यात आले.

सिक्कीम आणि अरुणाचल प्रदेश यांच्या चीन सीमेवरील भारताची सुरक्षा !

सिक्कीम आणि अरुणाचल प्रदेश या राज्यांना लागून चीनची सीमा आहे. या ठिकाणी चीन भारताला त्रास देऊ शकतो, अशा बातम्या येत आहेत. सिक्कीम, भूतान आणि चीन यांचे जेथे ‘ट्राय जंक्शन’ होते, तेथेही त्यांनी घुसखोरी केली होती. त्यामुळे भारत या सीमेवर अधिक लक्ष देत आहे.

जीर्ण न्यायव्यवस्था आणि न्यायमूर्तींचे राष्ट्रीय कर्तव्य !

१३० कोटी भारतीय जनता न्याय मिळेल, या आशेने न्यायालयाकडे आशाळभूतपणे पहात असते. त्यामुळे असे सर्व आरोप-प्रत्यारोप केवळ याचिका संपवून निकाली काढू नये. त्यांच्यावरील आरोप खरे असतील, तर कारवाई करावी आणि आरोप निराधार असतील, तर खोटे आरोप करणार्‍यांना दंडित करावे.

भारत आणि म्यानमार यांच्यातील रोहिंग्या मुसलमानांविषयीचा मोठा भेद (फरक) कोणता ?

रोहिंग्या मुसलमानांविषयी म्यानमारचे धोरण राष्ट्रहिताला प्राधान्य देणारे आहे. फुटीरता आणि आतंकवाद मुळापासून निपटणे, हेच सरकारी धोरणांचे उद्दिष्ट आहे.

लोभी वृत्ती, लाचखोरी आणि कामचुकारपणा यांमुळे कर्तव्यभ्रष्ट झालेले पोलीस !

कपड्याच्या गोदामाच्या आगीमध्ये शेष राहिलेल्या चांगल्या कपड्यांची लूट करणारे मढ्याच्या टाळूवरील लोणी खाणारे लोभी पोलीस !