‘गुरु’ ग्रहाच्या पालटाचे वृषभ राशीवर होणारे परिणाम

‘गुरु ग्रह एका राशीत साधारण १३ मास रहातो. या १३ मासांच्या मध्यावर असलेल्या २ मासांमध्ये गुरु ग्रहाचे अधिक परिणामकारक फळ मिळते. १.५.२०२४ या दिवशी गुरु हा ग्रह ‘वृषभ’ राशीत, तर १४.५.२०२५ या दिवशी तो ‘मिथुन’ राशीत प्रवेश करेल.

‘लँड जिहाद’

हिंदूंच्या संदर्भात जे प्रारंभी काश्मीर आणि आता आसाममध्ये होत आहे, त्याचीच पुनरावृत्ती आज भारताच्या अनेक राज्यांत चालू झाली आहे.

हिंदूंचा वंशविच्छेद आणि इस्लामी वंशवृद्धी हाच उद्देश !

हिंदु मुलींना प्रेमपाशात अडकवून, धर्मांतरित करून मुसलमान मुले प्रसूत करण्याचे जिहाद्यांचे आंतरराष्ट्रीय षड्यंत्र म्हणजे ‘लव्ह जिहाद’ !

उच्चशिक्षित आतंकवाद्याविषयी कर्नाटक उच्च न्यायालयाचा निवाडा !

न्यायालयाने स्पष्ट म्हटले की, देश टिकला, तरच राज्यघटना राहील. देशाचेच विघटन झाले, तो नष्ट झाला, तर केवळ राज्यघटना असून काय उपयोग ? सर्वप्रथम देशाची सुरक्षितता हवी, अशा प्रकारचे मत देऊन न्यायालयाने आरोपीचा जामीन अर्ज असंमत केला.

काँग्रेस नेते विरियातो, तुम्ही चुकीचेच बोलला !

विरियातो यांचे म्हणणे आणि मांडणी चुकली, यात शंकाच नाही. त्याविषयी त्यांनी स्वतःची भूमिका अधिक स्पष्ट करणे क्रमप्राप्त आहे.

पाकिस्तानची ‘ऑपरेशन डेझर्ट हॉक’ (कच्छच्या वाळवंटातील युद्ध) मधून माघार !

‘पाकिस्तानने मुद्दाम कच्छमध्ये कुरापत काढून हे युद्ध भारतावर लादले’, असे म्हणतात; कारण त्यांना भारतीय नेत्यांची मानसिकता आणि सैन्याच्या सिद्धतेचा अंदाज घ्यावयाचा होता.

वाढते घटस्फोट चिंताजनक !

भारतीय संस्कृतींचे, उच्च विचारांचे, धर्माचरणाचे, त्याग, प्रेम, कर्तव्य या संस्कारांचे आचरण या गोष्टी कुटुंब एकसंध ठेवण्यास साहाय्य करतात. त्यामुळे उथळ निर्णय घेण्यापूर्वी या सर्व गोष्टी आपण योग्य करत आहोत का ? हे पडताळणे आवश्यक आहे !

मुंबईच्या उच्चभ्रू वस्तीत मतदानाविषयी आहे उदासीनता !

मुंबईत ६ लोकसभा मतदारसंघ असून त्यामध्ये ३६ विधानसभा मतदारसंघ येतात. वर्ष २०१४ आणि २०१९ या लोकसभेच्या २ पंचवार्षिक निवडणुकीतील मतदानाची आकडेवारी चिंताजनक आहे.

पाकिस्तानचे ‘ऑपरेशन डेझर्ट हॉक’ (कच्छच्या वाळवंटातील युद्ध)

विंग कमांडर विनायक पु. डावरे (निवृत्त) यांच्या माध्यमातून मिळालेल्या माहितीवर आधारित ‘ऑपरेशन डेझर्ट हॉक’ याविषयीचे सदर येथे देत आहे.

भगवा रंग हीच हिंदूंची खरी ओळख !

राज्यघटनेत ‘हिंदुस्थान हे राष्ट्र ‘निधर्मी’ असले, तरी या देशावर हिंदु संस्कृती आणि धर्म यांचे वर्चस्व आहे’, म्हणजेच भगव्या रंगाचे वर्चस्व आहे. या देशात विविध धर्मांच्या अनुयायांना सुखाने जीवन जगता येईल; पण देशाच्या स्वामित्वाचा अधिकार त्यांना कधीही प्राप्त होणार नाही.