
‘पूर्वीच्या काळातील लोक निसर्गाच्या साहाय्याने अनेक गोष्टींचा अभ्यास करून ‘पुढे काय होणार ?’, हे सांगत होते. पूर्वीच्या काळी आपले ऋषिमुनी सर्व काही निसर्गात पहात होते आणि त्याला प्रार्थनाही करत होते. ‘प्रकृतीला कोणत्याही प्रकारची हानी पोचू नये’, यासाठी काळजी घेऊन ते निसर्गाची पूजाही करत होते. ते सर्वजण निसर्गाशी एकरूप होते. पक्ष्यांचा किलबिलाट, झाडांचे सळसळणे, प्राण्यांचे दिसणे आणि ढग यांच्याकडे पाहून त्यांना निसर्गात शुभ अन् अशुभ होणार्या गोष्टींचे संकेत मिळत होते. त्यात ते निपुणही होते. विज्ञानाच्या अतिरेकीपणामुळे आजच्या युवा पिढीला निसर्गापासून पुष्कळ दूर नेले आहे. आजच्या युवा पिढीला काही पहायचे असेल, तर ते ‘गूगल’ या प्रणालीवर अवलंबून आहेत. त्यामुळे त्यांना ‘निसर्गात देवत्व न दिसता केवळ मनोरंजन दिसते’, हे आपले दुर्भाग्य आहे.’
– श्री. गुरुप्रसाद गौडा, मंगळुरू (२.१२.२०२०)
‘पंडवानी’ या लोककलेच्या सादरीकरणाच्या माध्यमातून समाजात ईश्वरभक्तीचा प्रसार करण्याचे समष्टी सेवाकार्य निरपेक्षभावाने करणार्या ६१ टक्के आध्यात्मिक पातळीच्या पद्मविभूषण कै. डॉ. तीजनबाई !
सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या ‘विज्ञानामुळे होणारी हानी’ या विषयावरील लिखाणाचे अध्यात्मशास्त्रीय विश्लेषण !
जनतेचा पैसा अपात्र बहिणींना !
मोहरमच्या मिरवणुकीत सहस्रो लोकांना ठार मारण्याच्या कारस्थानामागील समाजविघातक प्रवृत्ती !
‘ही जात विरुद्ध ती जात’, असे करून हिंदूंमध्ये फूट का पाडायची ?
बांगलादेशी घुसखोरांचे निर्वासन आणि भारताची सुरक्षा !