इंदूर (तेलंगाणा) येथे हिंदु जनजागृती समितीच्या प्रबोधनानंतर श्री हनुमानाचे विडंबन थांबले
येथे एस्.आर्.जे. नावाचे एक खासगी आस्थापन आहे. हे आस्थापन मीठाच्या पाकिटावर श्री हनुमानाचे चित्र छापत होते.
येथे एस्.आर्.जे. नावाचे एक खासगी आस्थापन आहे. हे आस्थापन मीठाच्या पाकिटावर श्री हनुमानाचे चित्र छापत होते.
अंतराळ संशोधनात भारत स्वावलंबी होऊन प्रगती करत आहे, हे अनेक देशांना पहावत नसल्याने ते असे कृत्य करत असतील, याची शक्यता अधिक आहे. त्यामुळे सरकारने संशोधकांच्या संरक्षणाकडे अधिक लक्ष देणे आवश्यक !
हिंदूंच्या विरोधाचा परिणाम ! केंद्र सरकारचे अभिनंदन ! आता सरकारने हिंदूंच्या विरोधाची वाट न पहाता हिंदुविरोधी नियम, कायदे हटवावेत, तसेच हिंदूंच्या देवता, धर्म, समाज यांच्या रक्षणासाठी कायदे करावेत, असेच हिंदूंना वाटते !
देशातील वाढत्या बलात्काराच्या घटना पहाता आता तरुणींना स्वसंरक्षणार्थ शस्त्र बाळगण्याची अनुमती देण्याविषयी सरकारने विचार करायला हवा, असेच या घटनेतून लक्षात येते !
पाकच्या परराष्ट्रमंत्र्यांचे फुत्कार ! धर्मांधांमध्ये सर्वधर्मसमभाव नसतो आणि ते अन्य धर्मियांच्या विशेषतः हिंदूंच्या प्रार्थनास्थळांना लक्ष्य करतात, हे यातून पुन्हा एकदा स्पष्ट होते ! त्यांनी आता सोमनाथ मंदिराऐवजी ‘पाकचे रक्षण कसे होणार ?’, हेच पाहावे !
देशातील शेतकर्यांचे किंवा गरिबांचे शासनदरबारी काम केले जात नाही, त्यांना साहाय्य मिळत नाही; मात्र श्रीमंतांना झुकते माप मिळते, हे स्वातंत्र्यानंतर आतापर्यंतचे शासनकर्ते आणि प्रशासन यांना लज्जास्पद !
चर्चच्या प्रकरणांमध्ये हस्तक्षेप न करण्याची मुख्यमंत्र्यांना समज ! भारतातील एकातरी हिंदु मंदिराचे विश्वस्त अशा प्रकारची चेतावणी शासनकर्त्यांना देऊ शकतात का ?
राज्यात कोरोनाच्या नव्या प्रकाराचे सध्या आठ रुग्ण असून त्यांच्या संपर्कात आलेल्यांचा शोध चालू आहे. लसीकरणासाठी सूची काढण्याचा आदेश जिल्ह्यांना दिला आहे.
श्री साई मंदिरात उत्सवाच्या निमित्ताने उभारण्यात आलेली कमान २ जानेवारी या दिवशी रात्री ११ वाजता एका अल्पसंख्य व्यक्तीने तोडल्याची तक्रार मंदिराचे व्यवस्थापक मंडळ आणि स्थानिक साईभक्त यांनी वास्को पोलिसांकडे केली होती.
अधिकृत पारपत्राद्वारे देशात प्रवेश करून त्यानंतर अवैध वास्तव्य करणार्या विदेशींची इतकी संख्या असेल, तर भारतात घुसखोरी करणारे किती बांगलादेशी असतील !