१ गाय वाचल्यास एका शेतकर्याची आत्महत्या थांबेल ! – अभिनेते प्रवीण तरडे
गायीचे दूध संपल्यानंतरही पुढील १० वर्षे ती गोमूत्र आणि शेण यांच्या माध्यमातून एका कुटुंबाला जगवू शकते. १ गाय वाचल्यास एका शेतकर्याची आत्महत्या थांबेल आणि त्यातून महाराष्ट्र खर्या अर्थाने समृद्ध होईल.