हिंदूंच्या मंदिरनिधीतून शेतकर्‍यांची कर्जमाफी करणे कितपत योग्य ?

‘दैनिक प्रहार’मध्ये प्रकाश पोहरे यांनी लिहिलेल्या लेखात शेतकर्‍यांच्या आत्महत्या रोखण्यासाठी काही उपाययोजना सुचवल्या. त्याच्या मते भारतात हिंदूंच्या मंदिरातील ‘कुजत’ असलेली संपत्ती कह्यात घेऊन..

आत्महत्याग्रस्त शेतकर्‍यांसाठी वाढीव निधी नाही ! – मंत्री मकरंद जाधव

शासन निर्णयानुसार १ लाख रुपये एवढे साहाय्य देण्यात येते. वाढीव साहाय्य देण्याविषयी प्रस्ताव शासनस्तरावर विचाराधीन नाही,

नागपूर येथील शेतकर्‍याच्या आत्महत्या प्रकरणी ४ मासांनी ६ आरोपींविरुद्ध गुन्हा नोंद !

आत्महत्येपूर्वी राहुल यांनी पत्नी जयश्री यांच्या भ्रमणभाषवर २० ते २५ संदेश पाठवून त्यामध्ये काहींनी मानसिक त्रास दिल्याचे म्हटले होते. दत्तू गोमासे यांची वायफळ रिठी येथे ३.६६ हेक्टर शेती होती.

पिंपळखुंटा (छत्रपती संभाजीनगर) येथे बँकेने कर्ज न दिल्याने शेतकर्‍याची आत्महत्या !

बँकेच्या शाखाधिकार्‍यांनी त्यांच्या खात्यावर पैसे ठेवण्यास टाळाटाळ केली. त्यामुळे या नैराश्यातून दाभाडे यांनी आत्महत्या केली.

बारामती (पुणे) येथे शासकीय विभागाच्या त्रासाला कंटाळून वृद्ध शेतकर्‍याची आत्महत्या !

शासकीय विभागाच्या कामकाजातील अनास्थेचे उदाहरण !

पाचोड (जिल्हा संभाजीनगर) येथे शेतकर्‍याची आत्महत्या

केंद्र आणि राज्य सरकार शेतकर्‍यांच्या हितासाठी अनेक योजना आणत असूनही शेतकरी आत्महत्या का करत आहेत ? योजना शेतकर्‍यांपर्यंत पोचत नाहीत का ?

मराठवाड्याचा विकास हवा !

हैद्राबाद मुक्‍तीसंग्रामाला यंदा ७५ वर्षे पूर्ण होत आहेत. तत्‍कालीन निजाम राजवटीचा भाग असलेल्‍या मराठवाड्याच्‍या ‘मुक्‍तते’चा अमृत महोत्‍सव साजरा करण्‍यासाठी राज्‍यशासनाने छत्रपती संभाजीनगर येथे मंत्रीमंडळाची विशेष बैठक घेऊन ५९ सहस्र कोटी रुपयांचे विशेष..

छत्रपती संभाजीनगर जिल्‍ह्यात एकाच दिवशी ३ शेतकर्‍यांच्‍या आत्‍महत्‍या !

दोघांनी विषप्राशन करून, तर एका शेतकर्‍याने गळफास घेऊन आत्‍महत्‍या केली. नापिकी आणि कर्जबाजारीपणा यांना कंटाळून या ३ शेतकर्‍यांनी आत्‍महत्‍या केली आहे.

(म्हणे) ‘भरपाई मिळण्यासाठी शेतकरी आत्महत्या करतात !’ – कर्नाटकचे मंत्री शिवानंद पाटील यांचे वादग्रस्त विधान

भरपाई मिळण्यासाठी शेतकरी आत्महत्या करतात, असे वादग्रस्त विधान कर्नाटकचे ऊस विकास आणि कृषी उत्पन्न बाजार समितीचे मंत्री शिवानंद पाटील यांनी केले आहे.

मराठवाडा, अमरावती आणि नागपूर विभागांत ३ वर्षांत ७ सहस्र ९२ शेतकर्‍यांच्‍या आत्‍महत्‍या !

राज्‍यातील शेतकर्‍यांच्‍या आत्‍महत्‍या रोखण्‍याविषयी आमदार कुणाल पाटील यांनी उपस्‍थित केलेल्‍या तारांकित प्रश्‍नावर सरकारकडून लेखी उत्तर देण्‍यात आले.