१ गाय वाचल्यास एका शेतकर्‍याची आत्महत्या थांबेल ! – अभिनेते प्रवीण तरडे

१ गाय वाचल्यास एका शेतकर्‍याची आत्महत्या थांबेल ! – अभिनेते प्रवीण तरडे

गायीचे दूध संपल्यानंतरही पुढील १० वर्षे ती गोमूत्र आणि शेण यांच्या माध्यमातून एका कुटुंबाला जगवू शकते. १ गाय वाचल्यास एका शेतकर्‍याची आत्महत्या थांबेल आणि त्यातून महाराष्ट्र खर्‍या अर्थाने समृद्ध होईल.

देशभरात चर्चा असतांना सरकारचे २ ओळीचे स्पष्टीकरण  का ? – विजय वडेट्टीवार, नेते, काँग्रेस

देशभरात चर्चा असतांना सरकारचे २ ओळीचे स्पष्टीकरण का ? – विजय वडेट्टीवार, नेते, काँग्रेस

अजित पवार यांचा केवळ अपघात आहे कि घातपात, याचे स्पष्टीकरण सरकारने दिलेले नाही.

शिक्षणातून डोक्यासह पोटाचाही विचार व्हावा ! – प्रा. मिलिंद जोशी

शिक्षणातून डोक्यासह पोटाचाही विचार व्हावा ! – प्रा. मिलिंद जोशी

शेतकर्‍यांच्या आत्महत्यांमागील सामाजिक आणि मानसिक कारणांवरही चर्चा करतांना केवळ नापिकी किंवा कर्जबाजारीपणा नव्हे, तर हरवलेला स्वाभिमान आणि सामाजिक उपेक्षा हेही आत्महत्यांमागील मोठे कारण आहे.

किडनी विक्रीमागे आंतरराष्ट्रीय टोळी कार्यरत असल्याचे उघडकीस !

किडनी विक्रीमागे आंतरराष्ट्रीय टोळी कार्यरत असल्याचे उघडकीस !

आतापर्यंत देशांतर्गत १० ते १५ अवैध किडनी प्रत्यारोपण झाल्याचा संशय आहे. या जाळ्यामध्ये देशातील अनेक नामांकित रुग्णालये आणि आधुनिक वैद्य यांचा सहभाग असण्याची शक्यता आहे.

‘लव्ह जिहादविरोधी कायदा’ आणि ‘धर्मांतरविरोधी कायदा’ यांचा अंतिम मसुदा सिद्ध ! – देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री

‘लव्ह जिहादविरोधी कायदा’ आणि ‘धर्मांतरविरोधी कायदा’ यांचा अंतिम मसुदा सिद्ध ! – देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री

‘लव्ह जिहादविरोधी कायदा’ आणि ‘धर्मांतर विरोधी कायदा’ यांचा अंतिम मसुदा सिद्ध झाला आहे. तो आमच्याकडे आल्यावर त्याविषयीचे कायदे करू, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधीमंडळ अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला झालेल्या पत्रकार परिषदेत सांगितले. विधीमंडळाचे अधिवेशन विरोधी पक्षनेत्यांविना

यापुढे ‘कर्जमाफी’ऐवजी ‘कर्जमुक्ती’साठी शासन प्रयत्न करणार !

यापुढे ‘कर्जमाफी’ऐवजी ‘कर्जमुक्ती’साठी शासन प्रयत्न करणार !

शेतकरी कर्जमुक्त व्हावेत, यासाठी आतापर्यंत महाराष्ट्रात सर्वपक्षीय सरकारांनी विविध योजना राबवल्या आहेत आणि त्यातून शेतकर्‍यांना अर्थसाहाय्य करण्यात आले आहे.

महाराष्ट्रात ८ महिन्यांत १ सहस्र १८३ शेतकर्‍यांची आत्महत्या

महाराष्ट्रात ८ महिन्यांत १ सहस्र १८३ शेतकर्‍यांची आत्महत्या

सरकारने कर्जमाफीचे खोटे स्वप्न दाखवले. शेतकर्‍यांना साहाय्य न देता केवळ समित्या नेमल्या. अतीवृष्टीने पिके उद्ध्वस्त झाली, बँकाही कर्ज देत नाहीत, हातात काहीच राहिले नाही.

शेतकर्‍याची पाण्यात उडी मारून आत्महत्या !

शेतकर्‍याची पाण्यात उडी मारून आत्महत्या !

जिल्ह्यातील जिगाव प्रकल्पासाठी संपादित केलेल्या भूमीचा मोबदला मिळण्यासाठी शेतकर्‍यांचे गेल्या अनेक वर्षांपासून आंदोलन चालू होते; मात्र १५ ऑगस्टला केलेल्या आंदोलनाच्या वेळी विनोद पवार या शेतकर्‍याने पाण्यात उडी मारून आत्महत्या केली.

कृषीमंत्री माणिकराव कोकाटे विधीमंडळात ‘जंगली रमी’ खेळत असल्याचा व्हिडिओ प्रसारित !

कृषीमंत्री माणिकराव कोकाटे विधीमंडळात ‘जंगली रमी’ खेळत असल्याचा व्हिडिओ प्रसारित !

यात जर तथ्य असेल, तर कामकाजाच्या वेळी रमी खेळणार्‍या अशा मंत्र्यांवर कठोर कारवाई होणे आवश्यक !

शेतकर्‍यांचे नाव घेऊन विरोधक राजकारण करत आहेत ! – उपमुख्यमंत्री अजित पवार

शेतकर्‍यांचे नाव घेऊन विरोधक राजकारण करत आहेत ! – उपमुख्यमंत्री अजित पवार

‘शेतकर्‍यांच्या आत्महत्या, त्यांच्या सोयीबीन खरेदीत झालेला अपव्यवहार, यांसह शेतकर्‍यांच्या इतर समस्यांवर आजच चर्चा करावी’ -विजय वडेट्टीवार,