पाचोड (जिल्हा संभाजीनगर) येथे शेतकर्‍याची आत्महत्या

केंद्र आणि राज्य सरकार शेतकर्‍यांच्या हितासाठी अनेक योजना आणत असूनही शेतकरी आत्महत्या का करत आहेत ? योजना शेतकर्‍यांपर्यंत पोचत नाहीत का ?

मराठवाड्याचा विकास हवा !

हैद्राबाद मुक्‍तीसंग्रामाला यंदा ७५ वर्षे पूर्ण होत आहेत. तत्‍कालीन निजाम राजवटीचा भाग असलेल्‍या मराठवाड्याच्‍या ‘मुक्‍तते’चा अमृत महोत्‍सव साजरा करण्‍यासाठी राज्‍यशासनाने छत्रपती संभाजीनगर येथे मंत्रीमंडळाची विशेष बैठक घेऊन ५९ सहस्र कोटी रुपयांचे विशेष..

छत्रपती संभाजीनगर जिल्‍ह्यात एकाच दिवशी ३ शेतकर्‍यांच्‍या आत्‍महत्‍या !

दोघांनी विषप्राशन करून, तर एका शेतकर्‍याने गळफास घेऊन आत्‍महत्‍या केली. नापिकी आणि कर्जबाजारीपणा यांना कंटाळून या ३ शेतकर्‍यांनी आत्‍महत्‍या केली आहे.

(म्हणे) ‘भरपाई मिळण्यासाठी शेतकरी आत्महत्या करतात !’ – कर्नाटकचे मंत्री शिवानंद पाटील यांचे वादग्रस्त विधान

भरपाई मिळण्यासाठी शेतकरी आत्महत्या करतात, असे वादग्रस्त विधान कर्नाटकचे ऊस विकास आणि कृषी उत्पन्न बाजार समितीचे मंत्री शिवानंद पाटील यांनी केले आहे.

मराठवाडा, अमरावती आणि नागपूर विभागांत ३ वर्षांत ७ सहस्र ९२ शेतकर्‍यांच्‍या आत्‍महत्‍या !

राज्‍यातील शेतकर्‍यांच्‍या आत्‍महत्‍या रोखण्‍याविषयी आमदार कुणाल पाटील यांनी उपस्‍थित केलेल्‍या तारांकित प्रश्‍नावर सरकारकडून लेखी उत्तर देण्‍यात आले.

नागपूर, अमरावती आणि मराठवाडा विभागांत ३ वर्षांत ७ सहस्र ९२ शेतकर्‍यांच्या आत्महत्या !

नागपूर विभागात ९५७, अमरावती विभागात ३ सहस्र ४५२, तर मराठवाडा विभागात २ सहस्र ६८३ शेतकर्‍यांनी आत्महत्या केल्या आहेत. अशी माहिती मदत आणि पुनर्वसन विभागाकडून विधानसभेत देण्यात आली.

शेतकर्‍यांविषयी दिलेला अहवाल खोटा निघाल्‍यास सुनील केंद्रेकर यांच्‍यावर गुन्‍हा नोंद करा ! – संजय शिरसाट, आमदार

शेतकरी आत्‍महत्‍या हा चिंतेचा विषय आहे. या आत्‍महत्‍या थांबवण्‍यासाठी सुनील केंद्रेकर यांनी मराठवाड्यातील ८ जिल्‍ह्यांतील १० लाख शेतकर्‍यांचे एक सर्वेक्षण केले होते.

मराठावाड्यातील १ लाख शेतकरी आत्महत्या करण्याच्या विचारात ! – एकनाथ खडसे, आमदार, राष्ट्रवादी काँग्रेस  

मराठवाड्यात १०० दिवसांत १७०० शेतकर्‍यांनी आत्महत्या केल्या !

२२ लाख रुपये बुडण्याच्या धास्तीने लाडगाव (छत्रपती संभाजीनगर) येथील शेतकर्‍याची आत्महत्या !

२०० कोटी रुपयांच्या घोटाळा प्रकरणी वादग्रस्त ठरलेल्या ‘आदर्श नागरी सहकारी पतसंस्थे’तील आपल्या कुटुंबियांची २२ लाख रुपयांची ठेव बुडाल्याच्या भीतीने रामेश्वर इथर (वय ३८ वर्षे) या तरुण शेतकर्‍याने गळफास घेऊन आत्महत्या केली.

आता बनावट बियाणे विकणार्‍यांना १० वर्षांची शिक्षा ! – अब्दुल सत्तार, कृषीमंत्री

यापुढे बनावट बियाणे विकणार्‍यांना १० वर्षांची शिक्षा होणार असून यासाठी येत्या पावसाळी अधिवेशनात कायदा आणला जाणार आहे, अशी घोषणा त्यांनी केली आहे. येथील दैनिक ‘लोकमत’च्या रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त होत असलेल्या कार्यक्रमाच्या ठिकाणी ते बोलत होते.