हिंदूंच्या मंदिरनिधीतून शेतकर्यांची कर्जमाफी करणे कितपत योग्य ?
‘दैनिक प्रहार’मध्ये प्रकाश पोहरे यांनी लिहिलेल्या लेखात शेतकर्यांच्या आत्महत्या रोखण्यासाठी काही उपाययोजना सुचवल्या. त्याच्या मते भारतात हिंदूंच्या मंदिरातील ‘कुजत’ असलेली संपत्ती कह्यात घेऊन..