सांगलीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्याची गोळ्या झाडून निर्घृण हत्या !
शहरातील राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ता नालसाब मुल्ला यांची ८ गोळ्या झाडून धारदार शस्त्रांनी वार करत निर्घृण हत्या केली.
शहरातील राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ता नालसाब मुल्ला यांची ८ गोळ्या झाडून धारदार शस्त्रांनी वार करत निर्घृण हत्या केली.
केवळ श्रीराममंदिराचा प्रश्न सोडवण्यासाठी हिंदूंना ६० वर्षे संघर्ष करावा लागला. देशात हिंदूंचे असे अनेक प्रश्न आहेत. ते प्रत्येक प्रश्न सोडवण्यासाठी कायदेशीर मार्गाने लढत बसलो, तर अनेक वर्षे लागतील. त्यामुळे सर्व प्रश्नांवर उपाय मिळवण्यासाठी हिंदु राष्ट्र स्थापन करणे हाच उपाय आहे…
राज्यघटनेत अल्पसंख्यांकांचे महत्त्व वाढवून हिंदूंशी दुजाभाव करण्यात आला आहे. अल्पसंख्यांकांना विशेषाधिकार देण्यात आले आहेत. सरकारने ‘अल्पसंख्यांक’ या संज्ञेची व्याख्या केल्यास सर्व समस्या नष्ट होतील.
सर्वाेच्च न्यायालयात समलैंगिक संबंधांना कायदेशीर मान्यता देण्यासाठी १५ याचिका प्रविष्ट झाल्या आहेत. या याचिकांमध्ये हिंदु विवाह कायदा रहित करणे, २ पुरुष किंवा २ स्त्रिया यांनी एकमेकांशी केलेले समलिंगी विवाह कायदेशीर करणे आदी मागण्या करण्यात आल्या आहेत.
ज्या दिवशी भारतात हिंदू ४९ टक्के होतील, त्या दिवशी निधर्मीवाद संपलेला असेल. बजरंग दलावर बंदी आणण्याचे आश्वासन देऊन काँग्रेस सरकार कर्नाटकात सत्तेवर येते.
काँग्रेसने राज्यात सत्तेवर येताच पाठ्यपुस्तकांतून वीर सावरकर आणि डॉ. हेडगेवारगुरुजी यांचे धडे वगळण्याचा निर्णय घेतला. तसेच धर्मांतरविरोधी कायदा मागे घेण्याची घोषणा केली.
स्वत:च्या मुलांना चांगले शिक्षण मिळावे, यासाठी हिंदू पालक पाल्यांना मोठ्या विद्यापिठांत पाठवतात; परंतु ही विद्यापिठे शिक्षणाऐवजी प्रोपोगंडाची (राजकीय प्रचाराची, अतिशयोक्त वर्णन करणारी) स्थाने झाली आहेत.
बाटगे ख्रिस्ती धर्मांतर करूनही त्यांचे हिंदु पालटत नाहीत; कारण त्यांना हिंदु समाजामध्ये राहून अन्य हिंदूंचे धर्मांतर करायचे असते, हे लक्षात घ्या. असे बाटगेच हिंदु समाजासाठी अधिक धोकादायक आहेत, हे लक्षात घ्या !
सूर्या यांनी इतकीच चूक होती की, त्यांनी साम्यवादी आणि द्रविड मुन्नेत्र कळघम् यांच्या सहकार्यांचा द्वेष आणि दुटप्पीपणा उघड केला होता. अटकेमुळे आम्ही थांबणार नाही. आम्ही सत्य सर्वांच्या समोर आणतच रहाणार.
फहद नावाच्या तरुणाने केरळमधील बनिता नावाच्या २२ वर्षीय तरुणीशी मैत्री करून तिला धर्मांतर करण्यासाठी पळवून नेले.