
नवी देहली – जम्मू-काश्मीरचे मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला म्हणाले, ‘‘काँग्रेसने ‘ईव्हीएम्’ अर्थात् ‘इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीन’च्या सूत्रावरून चालू केलेले रडगाणे थांबवावे. जेव्हा तुम्ही निवडणूक जिंकता, तेव्हा तुम्ही आनंद साजरा करता; मात्र जेव्हा तुम्ही पराभूत होता, तेव्हा तुम्ही ‘ईव्हीएम्’वर प्रश्न उपस्थित करता. हे योग्य नाही. काँग्रेसला ‘ईव्हीएम्’वर विश्वास नसेल तर तिने निवडणूक लढवू नये.’’
ओमर अब्दुल्ला म्हणाले की, जम्मू-काश्मीरला लवकरात लवकर राज्याचा दर्जा बहाल करण्यात यावा. जम्मू-काश्मीरला राज्याचा दर्जा बहाल करण्याचा अंतिम निर्णय पंतप्रधान आणि गृहमंत्री या दोन व्यक्तींनीच घ्यायचा आहे.
FIR Against Kunal Kamra : विनोदी कलाकार कुणाल कामरा याच्याविरुद्ध हिंदूंच्या भावना दुखावल्याच्या प्रकरणी तक्रार !
निष्क्रीय इच्छामरणाचा निर्णय घेण्यासाठी महाराष्ट्रात होणार समित्यांची स्थापना !
Badrinath Temple Arrest : बद्रीनाथ मंदिरातील दान चोरीच्या प्रकरणी मंदिराच्या माजी अधिकार्याला अटक
Kerala High Court Orders Waqf Board : केरळ उच्च न्यायालयाकडून राज्य वक्फ बोर्डाला नीतीविषयक निर्णय घेण्यास बंदी
Amir Khan : (म्हणे) ‘मी सोनम वांगचूक यांना ‘थ्री इडियट्स’ चित्रपटापूर्वी भेटलोच नव्हतो !’
Nagpur Police : वाहतूक पोलिसांना बंदूक बाळगणे बंधनकारक !