धर्मांध मुसलमानांनी केलेल्या जोरदार विरोधामुळे ‘एन्.आय.टी. श्रीनगर’ने हिंदु विद्यार्थ्याला केले बडतर्फ !
धर्मांध मुसलमानांनी विरोध केल्यानंतर आरोपी हिंदु विद्यार्थ्याला बडतर्फ केले जाणे, यासाठी काश्मीर भारतात आहे कि पाकिस्तानात ?
धर्मांध मुसलमानांनी विरोध केल्यानंतर आरोपी हिंदु विद्यार्थ्याला बडतर्फ केले जाणे, यासाठी काश्मीर भारतात आहे कि पाकिस्तानात ?
काश्मीरमधील जिहादी आतंकवाद का नष्ट होत नाही, हे या घटनेतून दिसून येतेे. तेथील धर्मांध मुसलमान जिहादी मानसिकतेचे असल्याने ही मानसिकता जोपर्यंत नष्ट केली जात नाही, तोपर्यंत काश्मीरमधील आतंकवाद नष्ट होणे अशक्यच आहे !
सैन्याला प्राप्त झालेल्या माहितीनंतर सैन्याने येथे लपलेल्या २ आतंकवाद्यांना घेरले. त्या वेळी ही चकमक झाली. अन्य एक सैनिक घायाळ झाला असून त्याच्यावर रुग्णालयात उपचार करण्यात येत आहेत.
अशांना केवळ बडतर्फ करू नये, तर कठोर शिक्षा होण्यासाठी प्रयत्न करावा !
अशा प्रकारे जिहादी आतंकवाद्यांना सतत ठार मारले जात असतांनाही काश्मीरमधील आतंकवाद संपलेला नाही. तो संपण्यासाठी आतंकवाद्यांचा कारखाना असणार्या पाकला, तसेच काश्मीरमधील जिहादी मानसिकतेला नष्ट करणे आवश्यक आहे !
जम्मू-काश्मीरमधील पूंछ येथे असलेल्या शिव मंदिरात आतंकवाद्यांनी बाँबस्फोट करण्यात आला. स्थानिक पोलीस आणि सुरक्षादलाचे सैनिक यांनी घटनास्थळी धाव घेऊन परिसराला वेढा घातला.
प्राथमिक माहितीनुसार या मार्गावर ३ बस एकत्र जात होत्या आणि त्या एकमेकांच्या पुढे जाण्याचा प्रयत्न करत होत्या त्या वेळी हा अपघात झाला. पोलीस या घटनेची चौकशी करत आहेत.
हमास इस्रायलवर आक्रमण करत असून दोघांमध्ये घनघोर युद्ध चालू आहे. याच कालावधीत पाक वारंवार शस्त्रसंधीचे उल्लंघन करू लागला आहे. यातून येणार्या काळात भारतावरही जिहादी आतंकवाद्यांकडून अशा आक्रमणाची शक्यता नाकारता येणार नाही !
कुपवाडा (जम्मू-काश्मीर) येथे बसवण्यात आलेल्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारूढ पुतळ्याचे अनावरण ७ नोव्हेंबर या दिवशी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले. दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर मराठा बटालियन असल्याने मुख्यमंत्री शिंदे यांनी सैनिकांसमवेत दिवाळी साजरी केली.