नूंहमध्ये पोलीस आणि गोतस्कर यांच्यात उडालेल्या चकमकीत १ गोतस्कर घायाळ
पोलिसांनी २१ गोवंशियांची सुटका केली. गोरक्षक दलाच्या सदस्यांनी पोलिसांना गोतस्करीविषयी माहिती दिली होती.
पोलिसांनी २१ गोवंशियांची सुटका केली. गोरक्षक दलाच्या सदस्यांनी पोलिसांना गोतस्करीविषयी माहिती दिली होती.
१३ ऑगस्टला होणार्या हिंदु संघटनांच्या महापंचायतीमध्ये याविषयीचा अंतिम निर्णय अपेक्षित आहे. १३ ऑगस्टच्या या महापंचायतीला प्रशासनाने अनुमती दिली नसल्याचे वृत्त आहे.
हिंसाचाराचे आरोपी मुनसैद आणि सैकुल यांना अटक !
सैफुल्ला आणि मेहबूब या रोहिंग्या मुसलमानांनाही अटक !
नूंह येथील अलवर रुग्णालयावरील आक्रमणाचे प्रकरण !
हिंदु समाज हा सहिष्णु आहे. तो बहिष्कारासारखे टोकाचे पाऊल का उचलत आहे, हे जाणून त्याला आश्वस्त करण्याचे काम सरकार करणार का ?
आतापर्यंत ७५० हून अधिक अवैध झोपड्या आणि इमारती पाडण्यात आल्या आहेत.
देहली येथील दंगलीत आपच्या धर्मांध नेत्याचा हात होता आणि नूंह येथील दंगलीतीही या पक्षाच्या धर्मांध नेत्याचा हात असल्याचे समोर येत आहे. यावरून ‘हा पक्ष म्हणजे दंगली घडवून हिंदूंना मारणारा पक्ष आहे’, असे समजायचे का ?
हिंदूंच्या जलाभिषेक यात्रेवर आक्रमण करणार्या घटनेला आता ८ दिवस झाले असून धर्मांध मुसलमानांच्या कृत्यांचा घटनाक्रम बाहेर येत आहे. हे आक्रमण पूर्णत: पूर्वनियोजित असल्याचे पुरावेही पोलिसांच्या हाती लागत आहेत.
नूंह येथील हिंसाचाराचे प्रकरण
मुसलमानांना भाड्याने खोल्या न देण्याचे, तसेच नोकरीवर न ठेवण्याचे आवाहन
शरणार्थी बनून दुसर्या देशामध्ये आश्रय घेणारे शरणार्थी त्या देशात हिंसाचार माजवण्याची ही काही नवी गोष्ट नाही. फ्रान्स, जर्मनी, इंग्लंड, अमेरिका येथेही असेच चित्र आहे. अशा ‘गरीब’ मुसलमानांच्या झोपड्या पाडल्यावरून थयथयाट करणारे असदुद्दीन ओवैसी आता चकार शब्दही बोलणार नाहीत, हेही तितकेच खरे !