श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या वतीने पलूस येथे काढलेल्या दौडीला उत्स्फूर्त प्रतिसाद !
श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या वतीने पलूस येथे दसर्याच्या दिवशी काढलेल्या श्री दुर्गामाता दौडीला उत्स्फूर्त प्रतिसाद !
श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या वतीने पलूस येथे दसर्याच्या दिवशी काढलेल्या श्री दुर्गामाता दौडीला उत्स्फूर्त प्रतिसाद !
धारकर्यांनी कोणत्याही प्रकारच्या प्रबोधनापासून दूर राहून, शीलवान राहून राष्ट्रोत्कर्ष, राष्ट्रोद्धार यांसाठी कार्यरत राहिले पाहिजे. ‘भा’ म्हणजे तेज आणि ‘रत’ म्हणजे तेजात रममाण असणारा, असे आपल्या देशाचे नाव असून त्या वृत्तीची पिढी आपल्याला निर्माण करायची आहे – पू. भिडेगुरुजी
हिंदूंमध्ये विशेषतः युवकांमध्ये शौर्य अन् भक्तीचे जागरण व्हावे; म्हणून ‘श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान’चे पू. संभाजीराव भिडेगुरुजी यांच्या मार्गदर्शनाखाली प्रतिवर्षी नवरात्रीमध्ये ९ दिवस ‘दुर्गामाता दौडी’चे आयोजन केले जाते.
जिजाऊमाता यांचा आदर्श आपण समोर ठेवून स्वातंत्र्याची, राष्ट्र आणि धर्म यांची उपासना करण्याचे सामर्थ्य आपण श्री दुर्गामातेजवळ मागूया !
श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे कार्य हे छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांनी केलेल्या स्वराज्य स्थापनेच्या कार्यानुसार, तसेच भगवान श्रीकृष्णाला अभिप्रेत असलेल्या धर्मसंस्थापनेच्या कार्याप्रमाणे आहे.
दोन्ही पालख्यांचे प्रस्थान झाल्यावर एकाच दिवशी त्या ‘संचेती हॉस्पिटल’ जवळून पुण्यात प्रवेश करतात. त्या वेळी रुग्णालयाजवळ पू. संभाजी भिडेगुरुजी धारकऱ्यांसहित पालखी सोहळ्यात सहभागी होतात…
श्री शिवप्रतिष्ठानचे धारकरी आणि शिवपाईक यांनी पू. संभाजीराव भिडेगुरुजींच्या मार्गदर्शनाखाली आई श्री तुळजाभवानीच्या आशीर्वादाने मागील ७ वर्षांपासून ही परंपरा पुन्हा चालू केली आहे. लाखो धारकरी प्रत्येक वर्षी तोच आशीर्वाद घेण्यासाठी जातात.
या देशात १ घटना, १ देव, १ विधान असणे अत्यंत आवश्यक आहे. या अनुषंगाने अधिवेशनात गटचर्चा, भाषण, तसेच दिशादर्शन व्हावे – पू. संभाजीराव भिडेगुरुजी
श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या १४ ते १७ मे या कालावधीत विशाळगड ते पन्हाळगड (मार्गे) पावनखिंड या होत असलेल्या गडकोट मोहिमेसाठी धारकरी सकाळी सांगलीतून विशाळगडाकडे रवाना झाले. रवाना होण्यापूर्वी सांगली, मिरज आणि कुपवाड महापालिका साहाय्यक आयुक्त श्री. नितीन शिंदे यांच्या हस्ते श्रीफळ वाढवण्यात आला.
‘‘प्रखर हिंदुत्वनिष्ठ अशा संघटनेच्या प्रमुखांना संपवण्याचे षड्यंत्र कसे रचले जाते, याचे हे चांगले उदाहरण आहे. या प्रकरणी पू. गुरुजी यांच्यावर खोटे आरोप करणारे शरद पवार आणि जितेंद्र आव्हाड यांनी गुरुजींची पाय धरून क्षमा मागणे आवश्यक आहे.’’