पाकिस्तानमध्ये गेल्यावर्षी अपहरण करण्यात आलेल्या ख्रिस्ती मुलीचा धर्मांतर करून विवाह

अपहरण केल्यानंतर तिच्यावर बलात्कार करण्यात अला. तिला दोरखंडाने बांधून ठेवण्यात आले होते. तिच्याकडून घरची कामे करवून घेण्यात येत होती. नंतर तिचे धर्मांतर करून विवाह लावून देण्यात आला.

हिंदु तरुणीला प्रेमाच्या जाळ्यात ओढून बलात्कार करणार्‍या धर्मांधाला अटक

महोबा (उत्तरप्रदेश) येथे मुन्ना खान उपाख्य असफाक खान याने एका २१ वर्षीय हिंदु तरुणीला ‘हिंदू’ असल्याचे सांगून प्रेमाच्या जाळ्यात ओढले अनेक दिवस तिच्यावर बलात्कार करून त्याचे चित्रीकरण केले.

पर्यटनाच्या नावाखाली धर्मांतर !

लोकसभा निवडणुकीच्या वेळी अरुणाचल प्रदेश येथील चर्चच्या वतीने केवळ ख्रिस्ती उमेदवारांनाच मतदान करावे, अशा आशयाचे पत्र प्रसिद्ध केले होते. येथेही पर्यटनाच्या नावाखाली धर्मांतर केले जाणे, ही गंभीर समस्या आहे.

धर्मांतराची समस्या रोखण्यासाठी स्वयंसेवी संस्थांना विदेशातून मिळणारा पैसा रोखायला हवा !

ख्रिस्ती धर्माच्या प्रसारासाठी २३ सहस्र १३७ स्वयंसेवी संस्था कार्यरत असून त्यांना १५ सहस्र २०९ कोटी रुपयांचे अर्थसाहाय्य केले जाते. विदेशातून हा पैसा उपलब्ध होतो.

संपूर्ण देशात धर्मांतरविरोधी कायदा करण्याचा विचार नाही ! – केंद्र सरकार

केंद्रातील सरकार जर असा कायदा करणार नसेल, तर हिंदूंचे विविध मार्गांनी होणारे धर्मांतर कोण रोखणार, याचे उत्तर कोण देणार ?

एका अन्य पंथीय व्यक्तीने एका हिंदु कुटुंबाची वाताहात करणे आणि त्या हिंदु कुटुंबातील व्यक्तीला साधना समजल्यावर तिने सनातनच्या साधकांप्रती कृतज्ञता व्यक्त करणे

‘एका व्यक्तीच्या ‘मी पुन्हा हिंदु धर्मात प्रवेश करू शकतो का ?’, या प्रश्‍नाला उत्तर देण्यासाठी आम्ही मडगाव येथे ती रहात असलेल्या ठिकाणी तिला भेटायला गेलो. तिच्या बोलण्यातून काही गोष्टी आमच्या लक्षात आल्या.

इंदूर (मध्यप्रदेश) येथे प्रार्थनासभेच्या नावाखाली हिंदूंचे धर्मांतर करण्याचा प्रयत्न करणार्‍या ९ ख्रिस्ती मिशनर्‍यांना अटक

हिंदूंना आमिष दाखवून धर्मांतर करणार्‍या मिशनर्‍यांना कारागृहात डांबा !

अल्पवयीन हिंदु मुलीवर धर्मांध तरुणाचा बलात्कार करून चित्रीकरण

वासनांध धर्मांधांना फाशीची शिक्षा मिळण्यासाठी उत्तरप्रदेश सरकारने प्रयत्न केले पाहिजेत !

नेर (यवतमाळ) येथे धर्मांतर करण्याचा प्रयत्न करणार्‍या ५ जणांना अटक

तालुक्यातील बाणगाव येथे एका सायंकाळी ख्रिस्ती धर्माचा प्रसार चालू होता. ही गोष्ट भाजपचे तालुका अध्यक्ष अनिल राठोड यांच्या लक्षात येताच त्यांनी सहकार्‍यांसह घटनास्थळी पोचून ख्रिस्ती धर्मप्रसारकांना घेराव घातला

भाषांतर म्हणजे धर्मांतर आणि पुढे राष्ट्रांतर !

धर्मांतर म्हणजे राष्ट्रांतर, असे स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे समर्पक म्हणणे होते. आज ते असते, तर भाषांतर म्हणजे धर्मांतर आणि पुढे राष्ट्रांतर असे मत त्यांनी खचित्च व्यक्त केले असते.