धर्माचरणानेच ‘लव्ह जिहाद’ला आळा घालणे शक्य ! – सद्गुरु स्वाती खाडये, धर्मप्रचारक, सनातन संस्था
‘लव्ह जिहाद’ वस्ती किंवा ग्रामीण भागांसह ‘कॉर्पोरेट’ क्षेत्रातही पोचला आहे. ‘लव्ह जिहाद’ करणारे, त्याचे मूक समर्थन करणारे यांची मोठी साखळी आहे.
‘लव्ह जिहाद’ वस्ती किंवा ग्रामीण भागांसह ‘कॉर्पोरेट’ क्षेत्रातही पोचला आहे. ‘लव्ह जिहाद’ करणारे, त्याचे मूक समर्थन करणारे यांची मोठी साखळी आहे.
या अभियानाच्या माध्यमातून ‘लव्ह जिहाद’विषयी प्रत्येक हिंदु युवतींचे आणि पालकांचे प्रबोधन करून युवक-युवतींसाठी स्वसंरक्षण प्रशिक्षणही देण्यात येणार आहे.
भारतीय अर्थव्यवस्थेला खिळखिळी करणारी ‘हलाल अर्थव्यवस्था’ मोडून काढणे आवश्यक असून त्यासाठी भारत देश ‘हलाल’मुक्त झाला पाहिजे, असे ठाम प्रतिपादन हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय प्रवक्ते श्री. रमेश शिंदे यांनी कोल्हापूर येथील पत्रकार परिषदेत केले.
भारतात निधर्मी (सेक्युलर) राज्यघटना अस्तित्वात असतांना केवळ अल्पसंख्य मुसलमान समाजाला पाहिजे म्हणून धार्मिक आधारावर, ‘जमियत उलेमा ए हिंद’सारख्या मुसलमान संघटनेने हलाल अर्थव्यवस्था चालू करणे, हा राज्यघटनेचा अपमान आहे.
म्हार्दाेळ येथील द्वितीय राज्यस्तरीय मंदिर न्यास परिषद आयोजित करण्यात आली होती. या परिषदेतील मान्यवरांचे उद्बोधक मार्गदर्शन आणि अन्य वैशिष्ट्यपूर्ण सूत्रांचा हा चित्रमय वृत्तांत . . .
अयोध्येत श्रीराममंदिराची उभारणी केल्यानंतर आतापर्यंत २३ कोटी ८२ लाख भाविकांनी श्रीरामाचे दर्शन घेतले आहे. यातून मंदिराला १२ सहस्र कोटी रुपये उत्पन्न मिळाले आहे. यामधून मंदिराची क्षमता सर्वांनी लक्षात घ्यावी.
‘जे काही घडते, ते ईश्वरी इच्छेनुसार आणि आपल्या हितासाठीच घडते’, हे लक्षात ठेवून आपत्काळाची चिंता करणे सोडावे. सध्या चिंतन, प्रयत्न आणि आवश्यक व्यवस्था निर्माण करण्याची वेळ आहे. आध्यात्मिक साधनेद्वारे स्वतःची भक्ती वाढवा. या आपत्काळानंतर आपण सर्व जण मिळून निश्चितपणे एक आदर्श ‘हिंदु राष्ट्र’ घडवू.’
बकरी ईदनिमित्त गृहसंकुलांमध्ये बकर्या आणून त्यांना कापले जाते. या वेळी रक्तमिश्रित पाणी आजूबाजूच्या परिसरात फेकले जाते. त्यामुळे रोगराई पसरते. याचा प्रशासनाने गांभीर्याने विचार करावा.
अधिनियमाला महाराष्ट्र मंदिर महासंघाचा ठाम विरोध आहे. सरकार हिंदुत्वनिष्ठ आहे. त्यामुळे सरकारने मंदिरांच्या हिताचा कायदा आणावा. जोपर्यंत मंदिरांच्या इनामी भूमी विक्रीसाठीच्या प्रस्तावित कायद्याचा मसुदा रहित केला जात नाही, तोपर्यंत आमचा विरोध कायम राहील.
हिंदु जनजागृती समितीच्या फोंडा येथील हिंदु राष्ट्र-जागृती सभेला ३ सहस्रांहून अधिक हिंदूंचा उत्स्फूर्त प्रतिसाद !