भारताची प्रगती थांबवण्यासाठी चीनकडून काँग्रेसचे खासदार राहुल गांधी यांची निवड !
भारताच्या विरोधात घरभेदींकडून आणि आंतरराष्ट्रीय स्वरूपात रचली जाणारी षड्यंत्रे सरकारने वेळीच उधळून लावावीत !
भारताच्या विरोधात घरभेदींकडून आणि आंतरराष्ट्रीय स्वरूपात रचली जाणारी षड्यंत्रे सरकारने वेळीच उधळून लावावीत !
काँग्रेसची चीनशी वाढती घनिष्ठ मैत्री राष्ट्रघातकी असून त्यावर सरकारने कठोर कारवाई करावी, ही राष्ट्रप्रेमींची अपेक्षा !
काँग्रेसचे नेते खासदार राहुल गांधी ‘भारत जोडो न्याय यात्रे’च्या माध्यमातून नाशिक जिल्ह्यामध्ये येणार आहेत. या पार्श्वभूमीवर नाशिक जिल्ह्यात त्यांच्या यात्रेची सिद्धता करण्यात येत आहे.
पूर्वीच्या काळी चक्रवर्ती राजा होण्याचे स्वप्न पहाणारा राज्यकर्ता ‘अश्वमेध यज्ञ’ आयोजित करत असे. त्याचा ‘अश्वमेध’ यज्ञाचा घोडा अडवून, त्या राजाशी लढून त्याला पराभूत करणे’ किंवा ‘त्याचे मांडलिकत्व पत्करणे’, हे दोनच पर्याय अन्य राजांसमोर असायचे.
हिंदुद्वेष्ट्या शासनकर्त्यांमुळे भारताचा जो जो भूभाग गमावला आहे, तो भाग आताच्या केंद्र सरकारने परत मिळवावा ही राष्ट्रप्रेमींची अपेक्षा !
सध्या काँग्रेसचे नेते आणि खासदार राहुल गांधी यांची न्याययात्रा चालू आहे. लोकसभेच्या निवडणुकीपूर्वी राजकीय पक्ष जनसंपर्कासाठी अशा यात्रा काढत असतात.
सोनिया गांधी, राहुल गांधी आणि मल्लिकार्जुन खर्गे यांच्यासह काँग्रेसचे प्रमुख नेते यांना अयोध्येतील श्री रामलल्लाच्या प्राणप्रतिष्ठा कार्यक्रमाचे निमंत्रण होते. असे असतांनाही ते कार्यक्रमाला उपस्थित का राहिले नाहीत ? श्री रामलल्लाच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याला तुम्ही का गेला नाहीत ?
काँग्रेसने तिच्या स्थापनेपासून हिंदु धर्म, हिंदूंच्या देवता आणि परंपरा यांची विविध माध्यमांतून हेटाळणी केली. या पक्षाचे राजकीय अस्तित्व आता हिंदू संपवतील !
काँग्रेसची ‘भारत जोडो न्याय यात्रा’ !
राजकीय पक्षांना अमर्याद निधी मिळावा, यासाठी कायद्यात पालट करणे चुकीचे ! – सर्वोच्च न्यायालय