विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीच्या विरोधात भाविकांचे बेमुदत धरणे आंदोलन !
आंदोलन करून अशी मागणी करण्याची वेळी भाविकांवर येऊ नये. सरकारने या प्रकरणाकडे गांभीर्याने लक्ष घालून भाविकांना आश्वस्त करणे आवश्यक !
आंदोलन करून अशी मागणी करण्याची वेळी भाविकांवर येऊ नये. सरकारने या प्रकरणाकडे गांभीर्याने लक्ष घालून भाविकांना आश्वस्त करणे आवश्यक !
गेल्या अनेक वर्षांपासून हलालप्रमाणित वस्तूंमधून जमा झालेला पैसा हा आतंकवादी कारवायांसाठी वापरला जातो. देशविरोधी कारवायांना पाठिंबा देणारे देशविरोधीच नव्हेत काय ?
भगवान शिवाचा अवमान केल्याने समस्त हिंदूंच्या धार्मिक भावना दुखावल्या आहेत. धार्मिक सलोखा बिघडवणार्या ‘सनबर्न’ आणि ‘शापोरा महोत्सव’ यांच्या आयोजकांवर कठोर कारवाई करावी.
समाजवादी पक्षाचे नेते स्वामी प्रसाद मौर्य यांनी हिंदु धर्माविषयी संतापजनक विधाने केल्याचे प्रकरण
लोकांना व्यसनी बनवणार्या ‘सनबर्न’मध्ये देवतांचे विडंबन होणारच ! त्यामुळे अशा कार्यक्रमांवर कायमची बंदी घालणेच सर्वथा योग्य !
जुगाराला समर्थन असणार्या मंदिर समित्या देवळात कधी पावित्र्य राखतील का ? वस्त्रसंहितेसह जत्रांमधून चालणार्या जुगाराच्या विरोधातही मोहीम राबवणे आवश्यक !
राज्याचे प्रशासन आणि पोलीस यंत्रणा सनबर्नमध्ये व्यस्त असल्याचा आरोप केला जात असून, हा महोत्सव सरकारचा अधिकृत महोत्सव असल्यासारखे वाटते.
हे संरक्षित स्थळ असूनही वर्ष २०१८ पासून प्रतिवर्ष ७ ते १६ जानेवारी या कालावधीत सेंट जोसेफ वाझ फेस्ताचे, तर वर्ष २०१९ पासून प्रतिवर्ष मार्च मासामध्ये ‘वॉकिंग पिलीग्रीमेज’चे अवैधरित्या आयोजन केले जात आहे.
हिंदु शिक्षक असणार्या शाळामध्ये अशा प्रकारच्या घटना घडतात, यातून हिंदूंना धर्मशिक्षण नसल्याचा हा परिणाम आहे !
कुठल्या क्षणी काय म्हणावे ?, याचेही भान नसणारे अभिनेते ! देवतेचा अवमान करणार्यांना विरोध करण्यासाठी हिंदू संघटित होतील का ?