Pawan Hans Helicopter : अंदमानच्या समुद्रात पवन हंस हेलिकॉप्टर कोसळले
उड्डाण केल्यानंतर वैमानिकाला तांत्रिक बिघाड झाल्याची जाणीव झाली ज्यानंतर काही क्षणांत हे हेलिकॉप्टर समुद्रात कोसळले.
उड्डाण केल्यानंतर वैमानिकाला तांत्रिक बिघाड झाल्याची जाणीव झाली ज्यानंतर काही क्षणांत हे हेलिकॉप्टर समुद्रात कोसळले.
समारोपाच्या कार्यक्रमात श्री. विद्याधरपंत नारगोलकर यांनी सहभागी मुलांना प्रेरणादायी संदेश देत सावरकरांची बिंदु पद्धतीने रेखाटलेली दुर्मिळ प्रतिमा भेट दिली.
माता सीता आणि श्री हनुमान यांचा अवमान करणारे नाटक सादर केल्याचे प्रकरण : पोलिसांनी या नाटकाचे दिग्दर्शक आणि पटकथा लेखक यांच्याविरुद्ध गुन्हा नोंदवून अन्वेषण चालू केले आहे.
अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेकडून पोलिसांकडे कारवाई करण्याची मागणी
पूर्वी केवळ बंगाल आणि केरळ या राज्यांमध्ये भाजपच्या कार्यकर्त्यांच्या हत्या होत होत्या; मात्र आता त्या सर्वत्र होत आहेत. हे रोखण्यासाठी केंद्रातील भाजप सरकारने पावले उचलावीत !
पुद्दुचेरी राज्यातील अरियांकुप्पम् सरकारी शाळेमध्ये एका मुसलमान विद्यार्थिनीने तिला वर्गात हिजाब घालण्याची अनुमती नाकारल्यामुळे ‘स्टुडंट फेडरेशन ऑफ इंडिया’ या मुसलमान संघटनेने सरकारी शाळेबाहेर आंदोलन केले.
आज भारत ‘स्टार्टअप’च्या सुवर्ण युगात प्रवेश करत आहे. स्वातंत्र्याच्या १०० व्या वर्षाच्या प्रसंगी, म्हणजे वर्ष २०४७ मधील समृद्ध भारत पहाण्यासाठी युवकांनी आतापासूनच उत्साहाने प्रयत्न करावेत. मला देशाच्या युवा पिढीवर संपूर्ण विश्वास आहे !
काँग्रेसने अनेकदा आमदार, खासदार यांची फोडाफोडी केली आहे, त्याविषयी नारायणसामी कधी का बोलले नाहीत ?
काँग्रेसचे मुख्यमंत्री व्ही. नारायण सामी यांचा खोटेपणा ! जे काँग्रेसी शासनकर्ते स्वतःच्या वरिष्ठ नेत्याची फसवणूक करतात, ते जनतेशी कसे वागत असतील ?
राज्याचे मुख्यमंत्री व्ही. नारायणसामी यांनी राष्ट्रपतींना पत्र लिहून ‘बेदी यांना परत बोलवून घ्यावे’, अशी विनंती केली होती. किरण बेदी यांचा कारभार तुघलकी असल्याचा आरोप त्यांनी केला होता.