पुद्दुचेरी येथे भाजप कार्यकर्त्याची हत्या !
पूर्वी केवळ बंगाल आणि केरळ या राज्यांमध्ये भाजपच्या कार्यकर्त्यांच्या हत्या होत होत्या; मात्र आता त्या सर्वत्र होत आहेत. हे रोखण्यासाठी केंद्रातील भाजप सरकारने पावले उचलावीत !
पूर्वी केवळ बंगाल आणि केरळ या राज्यांमध्ये भाजपच्या कार्यकर्त्यांच्या हत्या होत होत्या; मात्र आता त्या सर्वत्र होत आहेत. हे रोखण्यासाठी केंद्रातील भाजप सरकारने पावले उचलावीत !
पुद्दुचेरी राज्यातील अरियांकुप्पम् सरकारी शाळेमध्ये एका मुसलमान विद्यार्थिनीने तिला वर्गात हिजाब घालण्याची अनुमती नाकारल्यामुळे ‘स्टुडंट फेडरेशन ऑफ इंडिया’ या मुसलमान संघटनेने सरकारी शाळेबाहेर आंदोलन केले.
आज भारत ‘स्टार्टअप’च्या सुवर्ण युगात प्रवेश करत आहे. स्वातंत्र्याच्या १०० व्या वर्षाच्या प्रसंगी, म्हणजे वर्ष २०४७ मधील समृद्ध भारत पहाण्यासाठी युवकांनी आतापासूनच उत्साहाने प्रयत्न करावेत. मला देशाच्या युवा पिढीवर संपूर्ण विश्वास आहे !
काँग्रेसने अनेकदा आमदार, खासदार यांची फोडाफोडी केली आहे, त्याविषयी नारायणसामी कधी का बोलले नाहीत ?
काँग्रेसचे मुख्यमंत्री व्ही. नारायण सामी यांचा खोटेपणा ! जे काँग्रेसी शासनकर्ते स्वतःच्या वरिष्ठ नेत्याची फसवणूक करतात, ते जनतेशी कसे वागत असतील ?
राज्याचे मुख्यमंत्री व्ही. नारायणसामी यांनी राष्ट्रपतींना पत्र लिहून ‘बेदी यांना परत बोलवून घ्यावे’, अशी विनंती केली होती. किरण बेदी यांचा कारभार तुघलकी असल्याचा आरोप त्यांनी केला होता.