मुख्यमंत्र्यांची दिशाभूल करून अल्पसंख्यांक विकास विभागातील प्रामाणिक अधिकारी मिलिंद शेणॉय यांना पदावरून हटवले !

मुख्यमंत्र्यांची दिशाभूल करून अल्पसंख्यांक विकास विभागातील प्रामाणिक अधिकारी मिलिंद शेणॉय यांना पदावरून हटवले !

मुख्यमंत्र्यांच्या आदेशावरून सध्या या सर्व प्रकरणाची पडताळणी मुख्य सचिवांच्या कार्यालयाकडून चालू आहे. ‘प्रामाणिकपणे कर्तव्य बजावून शासनाला बळकट करणार्‍या अधिकार्‍यांचे खच्चीकरण होणार नाही आणि भ्रष्टाचार करून शासनाला पोखरणार्‍यांवर मात्र कारवाई होईल’, अशी या प्रकरणात अपेक्षा आहे.

SANATAN PRABHAT EXCLUSIVE : राज्यातील १२५ सरकारी संस्थांनी ३ ते १४ वर्षे लेखापरीक्षण अहवाल सादर केलेच नाहीत !

SANATAN PRABHAT EXCLUSIVE : राज्यातील १२५ सरकारी संस्थांनी ३ ते १४ वर्षे लेखापरीक्षण अहवाल सादर केलेच नाहीत !

एवढी वर्षे सरकारी संस्था त्यांचा कार्य आणि लेखापरीक्षण यांचा अहवाल सादर करत नाही अन् विधीमंडळही त्यांच्यावर कोणतीच कारवाई करत नाही ? हे अक्षम्य आहे. त्यामुळे आता राज्यस्तरावरील प्रशासनावरही कठोरात कठोर कारवाई का होऊ नये ?

SANATAN PRABHAT EXCLUSIVE : महाराष्ट्र विधानभवनाच्या मार्गिकांतील कागदपत्रांचे ढिगारे प्रशासनाने अंतत: हटवले !

SANATAN PRABHAT EXCLUSIVE : महाराष्ट्र विधानभवनाच्या मार्गिकांतील कागदपत्रांचे ढिगारे प्रशासनाने अंतत: हटवले !

विधीमंडळ हे राज्याच्या प्रशासकीय कामकाजाचे मुख्य केंद्र आहे. ही वास्तू राज्याच्या प्रतिष्ठेचे केंद्र आहे. राज्यातील सर्वच शासकीय कार्यालयांनी आदर्श घ्यावा, अशी या वास्तूमधील व्यवस्था असावी. हाच उद्देश हे वृत्त प्रसिद्ध करण्यामागे होता !

SANATAN PRABHAT EXCLUSIVE : महाराष्ट्रासह भारतात बांगलादेशी घुसखोरांना वसवण्यासाठी मोठी टोळी कार्यरत असण्याची शक्यता ! – Bangladeshi Infiltrators

SANATAN PRABHAT EXCLUSIVE : महाराष्ट्रासह भारतात बांगलादेशी घुसखोरांना वसवण्यासाठी मोठी टोळी कार्यरत असण्याची शक्यता ! – Bangladeshi Infiltrators

महाराष्ट्रात एवढ्या मोठ्या प्रमाणात बांगलादेशी घुसखोर सापडणे, हे एकप्रकारे अन्वेषण यंत्रणांचे अपयश आहे, तसेच घुसखोरांकडे भारतीय नागरिकत्वाची कागदपत्रे मिळणे हे प्रशासनातील भ्रष्टाचाराचे द्योतक आहे.

‘विरोधी पक्षनेत्यासाठी किती आमदार आवश्यक ?’, हे निश्चित करणारा कायदा महाराष्ट्रात होणार !

‘विरोधी पक्षनेत्यासाठी किती आमदार आवश्यक ?’, हे निश्चित करणारा कायदा महाराष्ट्रात होणार !

विधानसभेत विरोधी पक्षातील आमदारांचे किती संख्याबळ असेल, तर विरोधी पक्षनेत्याची निवड होऊ शकते ?, याविषयी महाराष्ट्रामध्ये स्वतंत्र कायदाच नाही.

‘सनातन प्रभात’मधून राष्ट्र-धर्म, साधना आदींविषयी योग्य ऊहापोह ! – डॉ. रवींद्र प्रभुदेसाई

‘सनातन प्रभात’मधून राष्ट्र-धर्म, साधना आदींविषयी योग्य ऊहापोह ! – डॉ. रवींद्र प्रभुदेसाई

आमचे वाचक ‘सनातन प्रभात’ वाचतात आणि त्यानुसार धर्माचरण करण्याचा अन् धर्महानी रोखण्याचा प्रयत्न करतात. हिंदु राष्ट्राच्या स्थापनेच्या कार्यात ‘सनातन प्रभात’च्या वाचकांचा कृतीशील सहभाग हेच ‘सनातन प्रभात’चे मोठे यश आहे. इतिहासामध्ये ‘सनातन प्रभात’ची आणि अशा कृतीशील वाचकांची नोंद होईल !

व्यावसायिक पत्रकारितेच्या काळातील ‘सनातन प्रभात’ची वाटचाल !

व्यावसायिक पत्रकारितेच्या काळातील ‘सनातन प्रभात’ची वाटचाल !

‘सनातन प्रभात’ नियतकालिकाने पत्रकारितेच्या मापदंडाच्या मर्यादा राखून पत्रकारिता केली. ‘सनातन प्रभात’च्या वर्धापनदिनाच्या निमित्ताने पत्रकारितेची सध्याची स्थिती आणि अशा स्थितीतही ‘सनातन प्रभात’ची चालू असलेली पत्रकारिता, याचा हा गोषवारा !

बांगलादेशी घुसखोरांचे आधारकार्ड कनेक्शन आणि देशाची सुरक्षितता !

बांगलादेशी घुसखोरांचे आधारकार्ड कनेक्शन आणि देशाची सुरक्षितता !

गेल्या काही वर्षांपासून महाराष्ट्रात मुंबईसह पुणे, ठाणे, नवी मुंबई आदी जिल्ह्यांत बांगलादेशी घुसखोर सापडले आहेत आणि अजूनही सापडत आहेत…

MUMBAI SUNBURN FESTIVAL : पुणे येथे झालेल्या ‘सनबर्न फेस्टिव्हल’चे मुद्रांक शुल्क वसूल न होऊनही मुंबईत ‘सनबर्न फेस्टिव्हल’ला अनुमती !

MUMBAI SUNBURN FESTIVAL : पुणे येथे झालेल्या ‘सनबर्न फेस्टिव्हल’चे मुद्रांक शुल्क वसूल न होऊनही मुंबईत ‘सनबर्न फेस्टिव्हल’ला अनुमती !

या सर्व प्रकरणावरून ‘प्रशासकीय अधिकारी आणि सनबर्नचे आयोजक यांचे काही लागेबांधे आहेत का ?’, असा संशय आल्यास चूक ते काय ? यातील उत्तरदायी अधिकार्‍यांवरही कारवाई व्हायला हवी !

राज्यातील शासकीय कार्यालयांत सौरऊर्जेद्वारे वीज देण्याची योजना !

राज्यातील शासकीय कार्यालयांत सौरऊर्जेद्वारे वीज देण्याची योजना !

मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनीबप योजना, पंतप्रधान कुसुम योजना, पंतप्रधान सूर्यघर विनामूल्य वीज योजना, मागेल त्याला सौर कृषीपंप योजना, या योजनांमध्ये महाराष्ट्र राज्य पुढे आहे.