भावपूर्ण त्यागार्पण सहयजमानांनी केले । शिव-शक्तीची कृपा संपादूनी कृतार्थ जाहले ।।
समष्टी भाव असे हा राष्ट्राप्रती । यजमानपद भूषवूनी दिली आहुती ।।
समष्टी भाव असे हा राष्ट्राप्रती । यजमानपद भूषवूनी दिली आहुती ।।
प्रगतीशील शेतीच्या नवनवीन प्रयोगांचा समावेश असलेली ही पुस्तके आधुनिक शेती करण्यासाठी युवकांना प्रोत्साहन देणारी आहेत.
आतापर्यंत प्रसिद्ध झालेल्या लेखात आपण ‘कलियुगात नामसाधनेला अनन्यसाधारण महत्त्व अन् आसुरी प्रवृत्तीचे स्वरूप, शौर्य अन् साधना यांचे उत्कृष्ट उदाहरण छत्रपती शिवराय’, यांविषयी वाचले. आज या लेखाचा आणि या लेखमालिकेचा अंतिम भाग येथे देत आहोत.
देवीदेवता आणि असुर यांच्यातील युद्ध, हा विषय केवळ पुराणांपुरता मर्यादित नसून तो प्रत्येकाचे जीवन आणि अंतर्मन यांच्याशी संबंधित आहे. आपल्याला शिकवले आहे, ‘व्यक्ती तितक्या प्रकृती आणि तितकेच साधनेचे मार्ग’;
राष्ट्ररक्षण, धर्मजागृती आणि हिंदूसंघटन यांची २६ वर्षांची यशस्वी वाटचाल ! समाजात राष्ट्र आणि धर्म निष्ठा रुजवणार्या दैनिक ‘सनातन प्रभात’चा वर्धापनदिन सोहळा उत्साहपूर्ण वातावरणात साजरा ! ‘सनातन प्रभात’चे वाचक, हितचिंतक, विज्ञापनदाते आणि राष्ट्रप्रेमी यांची उपस्थिती !
आजचा आपला विषय आहे, ‘देव, देवता आणि असुर यांच्यातील युद्ध.’ हा विषय केवळ पुराणांपुरता मर्यादित नसून तो प्रत्येकाचे जीवन आणि अंतर्मन यांच्याशी संबंधित आहे. आपल्याला शिकवले आहे, ‘व्यक्ती तितक्या प्रकृती तितकेच साधनेचे मार्ग’;
‘साक्षीभाव’ हा विशेषतः उद्योजकांसाठी अत्यंत आवश्यक असा आध्यात्मिक गुण आहे. उद्योगात विविध विभागांतील दायित्व निभावतांना कसे दृष्टीकोन ठेवायचे, साक्षीभाव आणि अहं कमी यांमुळे उद्योगातील अडचणींवर साधनेमुळे मात करत पुढे कसे जायचे, यांविषयीचे विवेचन येथे दिले आहे.
पितांबरी आस्थापनाची ‘ॲग्रो टुरिझम’ ही संकल्पना राबवल्यानंतर विविध भागांतून पर्यटक ‘पितांबरी इस्टेट तळवडे’ येथे येत असतात. त्यांना तीनही देवतांचे एकत्र दर्शन मिळावे, यासाठी ‘पितांबरी ॲग्रो टुरिझम तळवडे’ येथे या मंदिराची स्थापना करण्यात आली.
‘साक्षीभाव’ हा विशेषतः उद्योजकांसाठी अत्यंत आवश्यक असा आध्यात्मिक गुण ! आजच्या लेखात उद्योगात विविध विभागांतील दायित्व निभावतांना कसे दृष्टीकोन ठेवायचे, साक्षीभाव आणि अहं कमी यांमुळे उद्योगात पुढे कसे जायचे अन् येणार्या विविध अडचणींवर साधनेमुळे मात कशी करता येते, यांविषयीचे विवेचन येथे दिले आहे.
राष्ट्रनिर्मितीच्या कार्यात ‘सनातन प्रभात’चे योगदान !