संपादकीय : बीडमध्ये जंगलराज ?
बीड येथील अराजक दूर करून कायदा-सुव्यवस्थेची चांगली स्थिती निर्माण करण्यासाठी प्रामाणिक पोलीस हवेत !
बीड येथील अराजक दूर करून कायदा-सुव्यवस्थेची चांगली स्थिती निर्माण करण्यासाठी प्रामाणिक पोलीस हवेत !
बीड जिल्ह्यातील मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरण !
राजकीय दबाव आणणार्यांवर कोण कारवाई करणार ? त्यांच्यावरही कारवाई होणे आवश्यक ! राजकीय दबावामुळे पोलिसांना आपले कर्तव्य पार पाडण्यात तडजोड करावी लागत असेल, तर हे गंभीर आहे !
एका पोलीस हवालदाराला पिस्तूल दाखवून धमकावणार्याला उमेदवारी देण्याचा प्रयत्न करणार्या पक्षाची मानसिकता यातून स्पष्ट होते ! अशा पक्षांवर बंदी घालण्याची मागणी हिंदु संघटनांनी करणे आवश्यक आहे !
महाराष्ट्रामध्ये नुकत्याच विधानसभेच्या निवडणुका पार पडल्या. यामध्ये महायुतीला भरघोस यश मिळाले. त्यातही भाजपला अधिक जागा मिळाल्या. त्यानुसार मुख्यमंत्रीपद भाजपकडे गेले, नवीन आमदारांना मंत्रीपद देण्यात आले, तर काही जुन्या आमदारांना मंत्रीपद….
दोन्ही पक्ष एकाच माळेचे मणी आहेत आणि त्यांना मुसलमानांचे लांगूलचालन करून मते मिळवायची आहेत. दोन्ही पक्ष कट्टर मुसलमानधार्जिणे आहेत. हे हिंदूंनी लक्षात घ्यावे आणि त्यांना दूर ठेवावे !
अवैध होर्डींगद्वारे शहराचे विद्रूपीकरण करणारे राजकीय पक्ष स्वत:च्या समाजहिताच्या कामाविषयीच प्रश्न निर्माण करतात !
‘डीप स्टेट’ ही मोठी धोकादायक यंत्रणा आहे. जगाच्या पाठीवरील प्रत्येक देशाचे सरकार आणि त्या देशाची अर्थव्यवस्था स्वतःच्या मुठीत ठेवण्यासाठी धडपडणारा प्रभावशाली लोकांचा गट, म्हणजे ‘डीप स्टेट’ !
अमेरिकेच्या परराष्ट्र विभागाचे प्रवक्ते मॅथ्यू मिलर यांनी सांगितले की, या आस्थापनांचा मोठ्या प्रमाणावर विनाशकारी शस्त्रांच्या प्रसारात सहभाग असल्याचे आढळून आले आहे. त्यामुळे त्यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे.
‘भारताला बांगलादेशातील जिहादी आवडत नाहीत’, असे म्हटले, तर ते चुकीचे ठरू नये !