ऑस्ट्रेलियामध्ये खलिस्तानवाद्यांकडून हिंदु ब्राह्मणांनी शिखांना जाळल्याचा दुष्प्रचार !
जिहादी आतंकवाद्यांनतर आता खलिस्तानी आतंकवादीही हिंदूंना लक्ष्य करत आहेत. हे लक्षात घेऊन त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यासाठी भारत सरकार काय पावले उचलणार ?
जिहादी आतंकवाद्यांनतर आता खलिस्तानी आतंकवादीही हिंदूंना लक्ष्य करत आहेत. हे लक्षात घेऊन त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यासाठी भारत सरकार काय पावले उचलणार ?
पंजाबमध्ये आम आदमी पक्षाचे सरकार आल्यापासून खलिस्तानी आतंकवाद्यांच्या कारवायांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. हे पहाता केंद्र सरकारने आताच कठोर पावले उचलण्याची आवश्यकता आहे !
आदर्शांची आवश्यकता ! मुले अनुकरण करतात. आपण चांगले वागलो, तरच हे शक्य आहे. तसेच आपण स्वतःपासूनच पालट घडवायला प्रारंभ केला पाहिजे. माझा विकास म्हणजे दुसर्याला त्रास नव्हे, तर सर्वांचा विकास हवा.
‘देशात मुसलमान असुरक्षित आहेत’, असे निधर्मीवादी, पुरो(अधो)गामी बोलतात; प्रत्यक्षात त्यांचेच लोक जिहादी आतंकवादी कारवाया करतात, हिंदु मुलींना प्रेमाच्या जाळ्यात ओढून हत्या करतात, हिंदूंचा शिरच्छेद करतात, यावर ते कधी बोलणार ?
हिंदूंनो, भारताला इस्लामीस्तान होऊ द्यायचे कि नाही, हे सर्वस्वी तुमच्या हातात आहे ! हिंदूंनो, हा जिहादरूपी राक्षस तुमचे खच्चीकरण करत आहे, तुमच्यावर दबाव टाकत आहे आणि तुम्हाला संपवण्याचे मोठे षड्यंत्रही रचत आहे. त्याविरोधात लढण्यासाठी आपल्याला संघटित व्हावेच लागणार आहे.
१२ आणि १३ नोव्हेंबर या दिवशी मुंबईत होणार्या आंतरराष्ट्रीय हलाल परिषदेला दिलेली अनुमती रहित करावी. सरकारने याचा गांभीर्याने विचार करावा, ही अपेक्षा आहे. अन्यथा भविष्यात ब्रह्मदेवसुद्धा आपल्याला वाचवू शकणार नाही. यापेक्षा अधिक सांगणे न लगे !
भारतातील हलाल प्रमाणपत्र देणार्या संघटनांविषयी प्रश्नचिन्ह ! ‘हलाल शो इंडिया’ला अनुमती देतांना, पोलीस आणि प्रशासन यांना गांभीर्याने विचार करावा लागणार !
हिंदूंनीच आता मरगळ झटकून कंबर कसली पाहिजे. असे कार्यक्रम ही हिंदूंच्या सामूहिक धर्मांतराची केंद्रे बनतील आणि पुढे सहस्रोंच्या संख्येने हिंदूंचे धर्मांतर होत राहील. त्यामुळे अशा कार्यक्रमांविरुद्ध आणि एकूणच लव्ह जिहादसह धर्मावरील सर्व आघातांविरुद्ध वैध मार्गांनी लढा देणे, हे प्रत्येक हिंदूचे धर्मकर्तव्यच आहे.
एकीकडे ‘प्रत्येक मुलाला किमान शिक्षण मिळायलाच हवे’, असे सांगितले जात असतांना पटसंख्या अल्प असल्याने दुर्गम भागातील प्राथमिक शाळा बंद करणे कितपत योग्य ? गरीब आणि आदिवासी भागांतील पालक मुलांना कधी शाळेत पाठवतील का ?
नाना चुडासामा यांनी ‘जायंट्स वेल्फेअर फाऊंडेशन’ची स्थापना केली. या संघटनेच्या विश्वअध्यक्षा शायना एन्.सी. या कोल्हापूर, सांगली, सातारा या तिन्ही जिल्ह्यांत चालणार्या कामांची पहाणी करणार असून तेथील विविध गटांना भेटणार आहेत.