गोवा : ‘कीर्तीचक्र’ पुरस्कारप्राप्त  हुतात्मा नरेंद्र मयेकर यांच्या स्मारकावर ‘गोबी मंच्युरियन’ विक्रेत्याचे दुकान !

काही वर्षांपासून पोलीस रात्री आणि दिवसा चारचाकी वाहनाद्वारे सर्वत्र गस्त घालतात. त्यांना हे दिसले नाही का ? येथील नगरपालिका काय करत आहे ? जे गोवा फर्स्ट संघटनेला दिसते ते सर्व यंत्रणा हाताशी असलेल्या प्रशासनाला का दिसत नाही ?

‘नार्काेटिक’ युद्ध !

अमली पदार्थ व्यवहारातील कायदेही शिथिल आहेत. त्यामुळे या व्यवहारातील गुन्हेगारांना सहज जामीन मिळतो आणि ते पुन्हा तोच व्यवहार करतात. थोडक्यात ही सामाजिक समस्या नसून राष्ट्रीय समस्या असल्याने त्याविषयी राष्ट्रीय स्तरावरच कठोर धोरण अवलंबणे आवश्यक बनले आहे !

गोव्यात इंदिरानगर, चिंबल येथे ईदच्या निमित्ताने आयोजित मिरवणुकीत धर्मांध मुसलमानांकडून ‘सर तन से जुदा’ची घोषणा !

“यांना” धार्मिक सणांच्या वेळी इतरांची हत्या करण्यास शिकवले जाते का ? गोव्यातही इतर राज्यांप्रमाणे हिंदूची गळा चिरून हत्या झाल्यावर पोलीस जागे होणार आहेत का ?

पी.एफ्.आय.चा आर्थिक स्रोत बंद केल्याविना तिच्या आतंकवादी कारवाया थांबणार नाहीत ! – (निवृत्त) ब्रिगेडियर हेमंत महाजन

जी इस्लामी राष्ट्रे, तसेच देशातील अन्य संघटना ‘पी.एफ्.आय.’ला आर्थिक साहाय्य करत आहेत, त्यांच्यावर आंतरराष्ट्रीय कायद्याअंतर्गत कारवाई करायला हवी.

हिंदु जनजागृती समिती आणि वारकरी संघटना यांच्या संघटित विरोधामुळे विठ्ठल-रुक्मिणी मंदिराचे कार्यकारी अधिकारी गजानन गुरव यांना पदावरून हटवले !

यामुळे वारकर्‍यांमध्ये उत्साहाचे वातावण असून मंदिरात परत एकदा वारकर्‍यांच्या भजन-कीर्तनाचा आवाज दुमदुमत आहे.

गोव्यात पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया अनेक वर्षांपासून सक्रीय

याविषयी हिंदुत्वनिष्ठांनी तक्रार करूनही गोवा पोलीस त्यांच्यावर कारवाई सोडाच चौकशीही करत नव्हते, हे दुर्दैव !

गोव्यात पी.एफ्.आय.’चे कार्य करणार्‍या सदस्यांवर कायदेशीर कारवाई करू ! – अभिषेक धनिया, पोलीस अधीक्षक, दक्षिण गोवा

या संघटनेचे कार्य करतांना कुणी आढळल्यास त्या संघटनेतील सदस्यांवर कडक कायदेशीर कारवाई केली जाईल. या संघटनेच्या सदस्यांवर आम्ही लक्ष ठेवले आहे.’’

पुणे, संभाजीनगर आणि जालना या ३ शहरांत गुप्तचर यंत्रणेकडून सतर्कतेची चेतावणी !

यंत्रणांनी केवळ सतर्कतेची चेतावणी देणे पुरेसे नसून या जिहादी संघटनांची पाळेमुळे नष्ट करून जनतेला आश्वस्त करणे आवश्यक आहे !

‘पी.एफ्.आय.’चा सरचिटणीस अनिश अहमद याला शिरसी (कर्नाटक) येथे घेतले कह्यात !

अनिस अहमद याने गोव्यासमवेतच दक्षिण भारतात ‘पी.एफ्.आय.’ची पाळेमुळे घट्ट रूजवण्याचा प्रयत्न करत होता. ‘एन्.आय.ए.’च्या धाडीविषयी पूर्वकल्पना मिळाल्याने अनिश अहमद  कुटुबियांसह तेथून पसार झाला होता.

‘वक्फ बोर्ड’ जिहाद ?

जिहादचे विविध प्रकार अस्तित्वात आहेत. वक्फ बोर्डाची निर्मिती करून हिंदूंच्या भूमीवर मालकी हक्क सांगण्याचा हा जिहाद पूर्णत: नष्ट होणे आवश्यक आहे. या अत्याचारी कायद्यामुळे वक्फ बोर्डाने भारतभरात किती भूमी गिळंकृत केली असेल, याचा अंदाज बांधणे कठीण आहे !