कानपूरमध्ये धर्मांधाकडून हिंदु मुलीवर आम्लद्वारे (अ‍ॅसिडद्वारे) आक्रमण करण्याची आणि शिरच्छेद करण्याची धमकी !

उत्तरप्रदेशमध्ये भाजपचे सरकार असतांना अशा घडणे हिंदूंना अपेक्षित नाही. यातील दोषीवर सरकारने कठोरात कठोर कारवाई केली पाहिजे !

विशिष्‍ट वर्गाला हिंदु मुली या खेळाचे साधन वाटतात ! – आशिष शेलार, नेते, भाजप

लव्‍ह जिहादशी संबंधित घटनांमुळे सामाजिक बांधिलकी आणि ऐक्‍य यांना तडा जात आहे. त्‍यामुळे ‘लव्‍ह जिहाद’विरोधात राज्‍य सरकारने कायदा करावा आणि समस्‍त नागरिकांनीही या कायद्याला पाठिंबा द्यावा.

म्हादई नदीचे पाणी कर्नाटकमध्ये वळवण्यासाठी काँग्रेसचा पाठिंबा !

लोकांनी म्हादईचे स्वप्न काँग्रेसद्वारे पहावे ! म्हादईप्रश्नी गोव्यात तीव्र असंतोष असतांनाही काँग्रेस पक्षाने कर्नाटक येथे होणार्‍या विधानसभेच्या निवडणूक घोषणापत्रात म्हादईचा केलेला उल्लेख !

अभिनेत्री उर्फी जावेदरूपी स्त्रीदेहाचा बाजार रोखा !

हे पोलिसांना सांगावे का लागते ? लैंगिकतेचे भर रस्त्यात उघड प्रदर्शन करणार्‍यांवर पोलीस स्वतःहूनच कारवाई का करत नाहीत ?

पाकिस्तानी हिंदु क्रिकेटपटूवर भारतातील अपघातग्रस्त क्रिकेटपटूविषयी  सहानुभूती व्यक्त केल्यामुळे धर्मांधांकडून टीका !

यातून धर्मांध मुसलमानांची विकृत मानसिकता लक्षात येते ! भारतातील निधर्मीवादी आणि पुरो(अधो)गामी अशा धर्मांधांची नेहमीच तळी उचलत असतात, हे लक्षात घ्या !

नागोठणे (जिल्हा रायगड) येथे लव्ह जिहाद विरोधात पुकारलेल्या बंदला १०० टक्के प्रतिसाद !

नागोठणे येथील हिंदूंनी हीच एकजूट कायम ठेवून लव्ह जिहादविरोधी लढा उभारावा !

‘महाराष्ट्राला धोका मंत्र्यांना खोका’ घोषणा देत विरोधकांचे आंदोलन !

महाविकास आघाडीतील आमदारांनी सत्ताधार्‍यांविरोधात २९ डिसेंबर या दिवशी विधानभवनाच्या पायर्‍यांवर निदर्शने केली. या वेळी आमदारांनी हातात ‘टेलीबर्डचे बोके आणि खाली खोके’ हे लिहिलेले फलक हातात घेऊन सरकारचा निषेध केला.

मी असे शिक्षण स्वीकारू शकत नाही, जिथे माझी आई आणि मुलगी शिकू शकत नाही !

भारतातील महाविद्यालयांत मुसलमान विद्यार्थिनींनी हिजाब घालण्याचे समर्थन करत अभिव्यक्तीस्वातंत्र्याचा उदोउदो करणारे कथित धर्मनिरपेक्षतावादी अफगाणिस्तानातील तालिबानच्या महिलाविरोधी जाचक नियमांवर मात्र चकार शब्दही काढत नाहीत !

काँग्रेसच्या दुटप्पी धोरणामुळे आणि इच्छाशक्तीच्या अभावामुळे कर्नाटक-महाराष्ट्र सीमाप्रश्न गेली ६६ वर्षे प्रलंबित ! – एकनाथ शिंदे, मुख्यमंत्री

या प्रश्नामुळे कधीही घराबाहेर न पडणारे रस्त्यावर आले आणि रस्त्यावरून पायरीवर आले ! राज्याच्या विरोधात ठराव करण्याची वृत्ती हे कशाचे द्योतक आहे ?

सरकारच्या विरोधात विरोधकांचे आंदोलन !

या वेळी विरोधकांनी हातात एक एक संत्रे घेतले होते. या वेळी महाविकास आघाडीच्या आमदारांनी ‘त्यागपत्र द्या त्यागपत्र द्या, अब्दुल सत्तार त्यागपत्र द्या’, ‘शेतकरी उपाशी, मंत्री आहे तुपाशी’, ‘धानाला बोनस मिळालाच पाहिजे’, ‘कापूस, संत्रे, ज्वारी, बाजरी आणि सोयाबीन या पिकांना भाव मिळालाच पाहिजे’, या अशा घोषणा दिल्या.