हिंदु राष्ट्र स्थापन करण्या । बल दे आम्हा हे सूर्यनारायणा ॥
सूर्यदेवा, तू दिलेल्या दृष्टीने सारी सृष्टी पहावी ।
अन् तुझ्या चरणी भावसुमनांजली वहावी ॥
सूर्यदेवा, तू दिलेल्या दृष्टीने सारी सृष्टी पहावी ।
अन् तुझ्या चरणी भावसुमनांजली वहावी ॥
वर्ष २०२३ मध्ये हिंदु राष्ट्राची स्थापना होणारच आहे; परंतु त्यासाठी आपल्याला संघर्ष करण्याची सिद्धता ठेवावी लागेल. हिंदु राष्ट्राची स्थापना होणार, हे मी किंवा मोदीजी सांगत नाही, तर संत सांगत आहेत. ही भविष्यवाणी खरी होणार आहे.
आमच्या वाचकांना राष्ट्र नि धर्म यांच्या अनुषंगाने आपली विचारधारा कशी असली पाहिजे, याचे दिशादर्शन करण्याचा आमचा प्रयत्न आहे. यातून राष्ट्र आणि धर्म यांचा अभिमान बाळगणारे कृतीशील वाचक घडावेत, एवढीच अपेक्षा !
‘धर्माभिमानी हिंदुत्वाचा प्रसार आणि रक्षण यांचे कार्य करतात. साधक धर्मरक्षण आणि धर्मजागृती यांच्या कृती समष्टी साधना म्हणून करतात. दोघांच्या कृती जरी दिसतांना सारख्या दिसत असल्या, तरी त्यांच्यामध्ये पुढील भेद आहेत.
‘हे हिंदवी स्वराज्य’ व्हावे, ही श्रींची इच्छा ।
उठा हिंदूंनो, गुरुदेवांच्या कृपेने येणार्या इतिहासाचे फक्त साक्षीदार नको, भागीदार होऊया ॥
आता आपल्यालाच राष्ट्राभिमान जागवण्याची आवश्यकता आहे. २६ जानेवारीनिमित्त शौर्यजागृती करण्याची आवश्यकता आहे. शारीरिक, मानसिक यांसह आपल्याला बौद्धिक आणि आध्यात्मिक बळही वाढवायचे आहे.
‘चर्चा हिंदु राष्ट्र्राची !’ या विशेष संवादांतर्गत ‘ईशनिंदाविरोधी कायद्याची मागणी का ?’ या विषयावर ‘ऑनलाईन’ परिसंवाद
सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांच्या वतीने प्रतिदिन ऑनलाईन विशेष धर्मसत्संगांचे प्रक्षेपण करण्यात येते. हे सत्संग २० एप्रिलपासून कोल्हापूर येथील स्थानिक ‘बी’ न्यूजच्या ‘भक्ती’ वाहिनीवरील चॅनल क्रमांक ५३१ वर प्रतिदिन सायंकाळी ७ वाजता प्रक्षेपित करण्यात येत आहेत.
इंग्रजांनी भारताचे ‘इंडिया’, असे नामकरण केले. आपल्याला ‘इंडिया’ या शब्दामुळे गुलामगिरीची जाणीव होते. आपली ही मानसिकता पालटण्यासाठी आपण ‘भारत’ किंवा ‘हिंदुस्थान’ असेच संबोधणे आवश्यक आहे.
हिंदु जनजागृती समितीचे युवा संघटक श्री. हर्षद खानविलकर म्हणाले की, क्रांतीकारकांनी घराची होळी करून, घरावर तुळशीपत्र ठेवून, संघर्ष करून स्वातंत्र्य मिळवले आहे; परंतु आता सुराज्य निर्माण करण्यासाठी आपल्यामध्ये राष्ट्राभिमान निर्माण करण्याची आवश्यकता आहे.