वाढते गुन्हेगारी विश्व !
कायदा-सुव्यवस्थेचा धाक न उरल्याने ‘आपले कुणीही वाकडे करू शकत नाही’, ही मानसिकता वाढीस लागत आहे. आज अनेकांच्या तोंडी आक्रमण, हत्या अशीच भाषा असते.
कायदा-सुव्यवस्थेचा धाक न उरल्याने ‘आपले कुणीही वाकडे करू शकत नाही’, ही मानसिकता वाढीस लागत आहे. आज अनेकांच्या तोंडी आक्रमण, हत्या अशीच भाषा असते.
समितीचे धर्मशिक्षण, राष्ट्र आणि धर्म रक्षण यांविषयीचे कार्य ऐकून पू. आशिष गौतम यांनी कुंभपर्वात त्यांच्या आश्रमामध्ये होणार्या कार्यक्रमात समितीच्या राष्ट्र आणि धर्म विषयक फलकांचे प्रदर्शन लावण्यास अनुमती दिली.
विशेषांकाची वाढीव मागणी वितरकांनी २० मार्च या दिवशी दुपारी १२ पर्यंत ‘ईआरपी प्रणाली’त भरावी !
सध्या जे भाविक कुंभमेळ्याला येऊ शकत नाहीत, त्यांना हिंदु जनजागृती समितीच्या संकेतस्थळावरील कुंभमेळा पानाद्वारे माहिती मिळणार आहे.
हिंदु जनजागृती समितीच्या माध्यमातून केलेल्या ‘ट्रेंड्स’ना संपूर्ण भारतभरातून मिळालेला उत्स्फूर्त प्रतिसाद या लेखातून जाणून घेऊया.
‘लँड जिहाद, फतवा जिहाद, फिल्म जिहाद यांसारखे १४ प्रकारचे जिहाद केले जात आहेत. मोगलांनाही लाजवणारे महिलांवरील अत्याचार रोखण्यासाठी युवतींनी स्वरक्षण प्रशिक्षण घेऊन सिद्ध व्हावे.’
कु. जयेश कापशीकर याने ६१ टक्के आध्यात्मिक पातळी गाठल्याची घोषणा करण्यात आली. त्यानिमित्त त्याची लक्षात आलेली वेगळेपण दर्शवणारी गुणवैशिष्ट्ये देत आहोत.
आमच्या वाचकांना राष्ट्र नि धर्म यांच्या अनुषंगाने आपली विचारधारा कशी असली पाहिजे, याचे दिशादर्शन करण्याचा आमचा प्रयत्न आहे. यातून राष्ट्र आणि धर्म यांचा अभिमान बाळगणारे कृतीशील वाचक घडावेत, एवढीच अपेक्षा !
‘सर्व रोगांना एकच औषध किंवा सर्व दाव्यांना एकच कायदा नसतो; पण राष्ट्र आणि धर्म यांच्या सर्व समस्यांना एकच उत्तर आहे अन् ते म्हणजे हिंदु राष्ट्राची स्थापना !’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले
‘वैयक्तिक जीवनासाठी अधिक पैसे मिळतात; म्हणून सर्वजण आनंदाने अधिक वेळ (ओव्हरटाईम) काम करतात; पण राष्ट्र आणि धर्म यांच्यसाठी १ घंटा सेवा करायला कुणीही सिद्ध नसतो !’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले