गोपालन अन् गोसंवर्धन करून राष्ट्र आपले उन्नत बनवूया ।
नव्या युगाचा हा नवा शंखध्वनी, जागृत होऊनी कर्तव्य ते करूया ।
गोपालन अन् गोसंवर्धन करून, राष्ट्र आपले उन्नत बनवूया ।।
नव्या युगाचा हा नवा शंखध्वनी, जागृत होऊनी कर्तव्य ते करूया ।
गोपालन अन् गोसंवर्धन करून, राष्ट्र आपले उन्नत बनवूया ।।
‘धर्मरक्षणासाठी श्रीविष्णूने अनेक अवतार धारण केले. आताही ते गुरुदेवांच्या रूपातून या भूतलावर अवतीर्ण झाले आहेत. हे विचार मनात चालू असतांना सुचलेले काव्यपुष्प पुढे देत आहे.
‘शेगाव येथील ‘श्री गजानन महाराज संस्थान’चे व्यवस्थापकीय विश्वस्त कर्मयोगी शिवशंकर पाटील यांचे ४.८.२०२१ या दिवशी वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांच्या निधनाविषयी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी श्रद्धांजली वाहतांना ‘श्री गजानन महाराज संस्थानाच्या कारभाराचे नियोजन आणि व्यवस्थापन हा जगभरातील तज्ञांसाठी अभ्यासाचा विषय राहिला आहे’, असे म्हटले.
सनातन संस्थेत ‘कविता करणारे, राष्ट्र आणि धर्म यांवर अभ्यासपूर्ण भाष्य करणारे किंवा साधनेच्या विविध पैलूंवर लिखाण करणारे अनेक साधक असणे; कारण त्यांना परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी श्री सरस्वतीदेवीचा कृपाशीर्वाद मिळवून दिलेला असणे
अमेरिकेच्या ‘प्यू रिसर्च सेंटर’ने भारतातील सहिष्णुता धार्मिक सलोखा, स्वातंत्र्य आणि जातीपंथातील विविध मतांचा ऊहापोह करणारा अहवाल प्रसिद्ध केला आहे. याविषयी दैनिक ‘तरुण भारत’च्या गोवा आवृत्तीमध्ये पी. कामत यांच्या प्रसिद्ध झालेल्या लेखाचा संकलित भाग आमच्या वाचकांसाठी येथे देत आहोत.
रक्षाबंधनाच्या दिवशीही हे सर्व धर्मप्रेमी प्रशिक्षणवर्गाला उपस्थित राहिले. राष्ट्र आणि धर्म यांच्या रक्षणासाठी त्यांचा त्याग पाहिल्यावर ‘हिंदु राष्ट्रा’ची खरी शक्ती असणार्या अशा धर्मप्रेमींच्या समवेत सेवा करण्याची संधी मला दिली; म्हणून ईश्वरचरणी माझी कृतज्ञता व्यक्त झाली.’
सनातन संस्था साधकांना वैयक्तिक साधनेच्या समवेत काळानुसार आवश्यक अशी धर्म आणि राष्ट्र यांच्या रक्षणासाठी समाजामध्ये जागृती करण्याची, म्हणजेच व्यष्टी साधनेबरोबर समष्टी साधनाही शिकवत आहे.
आमच्या वाचकांना राष्ट्र नि धर्म यांच्या अनुषंगाने आपली विचारधारा कशी असली पाहिजे, याचे दिशादर्शन करण्याचा आमचा प्रयत्न आहे. यातून राष्ट्र आणि धर्म यांचा अभिमान बाळगणारे कृतीशील वाचक घडावेत, एवढीच अपेक्षा !
‘शील आणि धर्म विसरलेल्या या मुलींकडून धर्माची, तसेच हिंदुत्वाची विटंबना होत आहे. यामुळे राष्ट्र परिणामी देशही रसातळाला निघाला आहे. कुटुंबाचा प्राण असलेली स्त्रीच भ्रष्ट झाल्याने भारताचे भविष्य अंधःकारमय झाले आहे.’
हिंदु जनजागृती समितीच्या वतीने आयोजित विशेष ‘ऑनलाईन’ परिसंवादामध्ये २०० हून अधिक डॉक्टरांचा सहभाग