गांधीवादी विचारसरणी कालबाह्य ठरवणारे ग्रेग चॅपेल यांचे वक्तव्य

यापूर्वीचे भारतीय क्रिकेट संघ आपल्या प्रतिस्पर्ध्यांच्या विरुद्ध केवळ बचावात्मक खेळावरच भर देत असत. ही विचारसरणी भारताचे म. गांधी यांना अनुसरून होती. हा दृष्टीकोन पालटणारा सौरभ गांगुली हा पहिला कर्णधार ठरला. या विचारसरणीला शिखरावर नेण्यात विराट कोहलीचा वाटा सिंहाचा राहिला.
– ग्रेग चॅपेल, माजी क्रिकेटपटू, ऑस्ट्रेलिया.
भारताच्या शासनकर्त्यांनीही गांधींच्या विचारसरणीचा त्याग करून आक्रमक पवित्रा घेतला, तर भारतीय क्रिकेट संघाप्रमाणेच भारत देशही यशाच्या शिखरावर पोचेल !
(संदर्भ : दैनिक तरुण भारत, गोवा, १२.१२.२०२०)
निःस्वार्थी प्रेमाचे महत्त्व !
वीर सावरकर उवाच
भारत बळजबरीने घुसखोरांना बांगलादेशात ढकलत आहे ! – Bangladesh Allegation
पंतप्रधान मोदी मला फार आवडतात, ते माझे चांगले मित्र ! – Donald Trump
भारतावर दबाव आणणे जागतिक स्थिरतेसाठी अत्यंत घातक ! – Russia President Putin
‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजने’त मोठा घोटाळा होऊनही प्रशासनाला तो कळत का नाही ?