केंद्रात साक्षी महाराज यांच्याच पक्षाचे सरकार आहे. त्यांनी सरकारला सांगून नेताजी बोस यांच्या मृत्यूची चौकशी करून सत्य स्थिती देशासमोर आणावी !

उन्नाव (उत्तरप्रदेश) – नेताजी सुभाषचंद्र बोस यांना वेळेपूर्वीच मृत्यूच्या दाढेत ढकलण्यात आले होते. माझा आरोप आहे की, काँग्रेसच्या लोकांनीच नेताजी सुभाषचंद्र बोस यांची हत्या घडवून आणली.
#WATCH | “My allegation is that Congress got Subhash Chandra Bose killed….Neither Mahatma Gandhi nor Pandit Nehru could stand in front of his popularity,” said BJP MP Sakshi Maharaj in Unnao yesterday pic.twitter.com/gaJJ6Le4j6
— ANI UP (@ANINewsUP) January 24, 2021
त्यांच्या लोकप्रियतेसमोर तर पंडित नेहरूही कुठेच उभे राहू शकत नव्हते. म. गांधीही काहीच नव्हते, असे विधान येथील भाजपचे खासदार साक्षी महाराज यांनी केले आहे. येथे नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या १२५ व्या जयंती निमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या एका जाहीर कार्यक्रमात ते बोलत होते.
(सौजन्य : ANI News official)
साक्षी महाराज पुढे म्हणाले की, स्वातंत्र्य मागितल्यावर ते देऊन टाकायला इंग्रज एवढे सरळ नव्हते. नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी म्हटले होते, ‘तुम मुझे खून दो मैं तुम्हें आझादी दुंगा ।’ रक्ताची किंमत चुकवून आपण स्वातंत्र्य मिळवले होते.
अन्वेषणासाठी विशेष पोलीस पथक स्थापन करण्याचे तालिका अध्यक्षांचे निर्देश !
काँग्रेसच्या हुकूमशाहीचा इतिहास आता एन्.सी.ई.आर्.टी.च्या विद्यार्थ्यांसमोर !
Ram Mandir Donation Case : श्रीराममंदिरातील दान चोरीच्या प्रकरणी अंततः गुन्हा नोंद : २ जणांना अटक
Seelampur Murder : देहलीतील मुसलमानबहुल सीलमपूरमध्ये १६ वर्षांच्या हिंदु मुलाची मुसलमानांकडून निर्घृण हत्या
‘लव्ह जिहाद’च्या आंतरराष्ट्रीय षड्यंत्राच्या प्रकरणी १४ जणांविरुद्ध दोषारोपपत्र सादर !
पनवेल येथील ७ गायींच्या मृत्यू प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करणार ! – उदय सामंत, उद्योगमंत्री