
नवी देहली – एम्.आय.एम्.चे अध्यक्ष आणि खासदार असदुद्दीन ओवैसी भाजपपेक्षा अधिक धोकादायक असून समाजात फूट पाडण्याचे काम करत आहेत. ओवैसी यांच्यासारख्या लोकांपासून जनतेने सावध रहावे, असे विधान शेतकरी नेते राकेश टिकैत यांनी केले आहे. टिकैत ३ कृषी कायद्यांविषयी म्हणाले ‘जर सरकारने शेतकर्यांच्या मागण्या पूर्ण केल्या नाहीत, तर आम्ही पुन्हा आंदोलन चालू करू !’
“असदुद्दीन ओवेसी हे भाजपापेक्षा जास्त धोकादायक, समाजात फूट पाडण्याचं करताहेत काम”#RakeshTikait #AsaduddinOwaisi #FarmersProtest #BJP https://t.co/fs1KA4wzyl pic.twitter.com/7vY8aa6WoJ
— Lokmat (@lokmat) December 27, 2021
बंगाल बोध : घुसखोरांना साहाय्य हा देशद्रोह नव्हे का ?
केरळम्मधील ‘इंडियन युनियन मुस्लिम लीग’च्या पहिल्या महिला आमदाराने रेस्टॉरंटचे उद्घाटन दीप प्रज्वलनाने केल्याने कट्टरतावाद्यांची टीका
भारतीय व्यापार्यांनी ‘हलाल अर्थव्यवस्थे’चा धोका ओळखून त्याला विरोध करणे आवश्यक !
२ सख्ख्या हिंदु बहिणींचा छळ करणार्या पसार आरोपीविरुद्ध गुन्हा नोंद !
दुबईत नोकरी लावण्याच्या आमीषाने धर्मांधाकडून हिंदु शिक्षिकेवर अत्याचार : ६ तोळे सोने आणि लाखो रुपयांची लूट !
मुंबई विमानतळावर ५ कोटी रुपयांचे सोने जप्त, ७ जणांना अटक !