मतदार जागृत हवा !
आपल्या औषधांचे मूल्य आणि रुग्णालयाचे दर सरकार ठरवते. आपल्या मुलांनी शाळेत, महाविद्यालयात काय शिकावे ? त्याचे शुल्क किती असावे ? हे सरकार ठरवते.
आपल्या औषधांचे मूल्य आणि रुग्णालयाचे दर सरकार ठरवते. आपल्या मुलांनी शाळेत, महाविद्यालयात काय शिकावे ? त्याचे शुल्क किती असावे ? हे सरकार ठरवते.
२० मे या दिवशी लोकसभेच्या ५ व्या टप्प्याचे आणि महाराष्ट्रातील अंतिम टप्प्याचे मतदान मुंबईसह १३ लोकसभा मतदारसंघांत होणार आहे.
सहकारनगर पोलीस ठाण्याच्या परिसरात विनाअनुमती जमाव गोळा करून आचारसंहितेचा भंग केल्याप्रकरणी भाजपचे माजी नगरसेवक राजेंद्र शिळीमकर, महेश बावळे यांच्यासह २० ते २५ कार्यकर्त्यांवर गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
वर्ष १९४९ मध्ये पंतप्रधान नेहरूंमुळे काश्मीरचा काही भाग पाकिस्तानने कह्यात घेतला. तेथील काही भूमी पाकिस्तानने चीनला दिली. नेहरूंच्या काळातील चुकीचा दोष पंतप्रधान मोदी यांना का ?
हे आकडे म्हणजे जगातील सर्वांत मोठ्या लोकशाहीची थट्टाच नव्हे का ?
‘मुसलमान’ म्हणून आतंकवाद्यांविषयी सहानुभूती बाळगणार्यांदचे मतदान लोकशाही बळकटीसाठी आहे, यावर कोण विश्वास ठेवेल ?
नाशिक लोकसभा मतदारसंघात २० मे या दिवशी मतदान होणार आहे; मात्र या पार्श्वभूमीवर नाशिक येथील ठाकरे गटाच्या पदाधिकार्यांना हद्दपारीची नोटीस बजावण्यात आली आहे.
बहुसंख्यांक हिंदूंच्या देशात त्यांच्यावर होणार्या अत्याचारांच्या विरोधात हिंदुत्वनिष्ठांना मोर्चे-आंदोलने करावे लागू नयेत. हिंदुत्वनिष्ठ सरकारनेच त्यांना न्याय दिला पाहिजे !
रसातळाला जाणार्या काँग्रेसमुळे भारतात हिंदुत्वाचा आवाज दबला न जाता सर्वत्र हिंदुत्वाची ललकारीच निनादेल !
सध्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राजकीय पक्ष इतरांची उणीदुणी काढण्यात अधिक स्वारस्य दाखवत आहेत.