|

मुंबई – उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यात मुंबई आणि ठाणे येथे संथ गतीने मतदान होत असल्याचा आरोप केला होता. २० मे या दिवशी लोकसभा निवडणुकीच्या मतदानाच्या दिवशी उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेऊन निवडणूक आयोगावरही आरोप केले होते. याची नोंद घेत केंद्रीय निवडणूक आयोगाने राज्याच्या मुख्य निवडणूक अधिकार्यांकडून वस्तूनिष्ठ अहवाल मागवला आहे. यामध्ये ‘ठाकरे यांनी निवडणूक आयोगावर केलेले आरोप निराधार असल्याचे स्पष्ट झाल्यास ठाकरे यांच्यावर कारवाई केली जाईल’, अशी माहिती आयोगातील सूत्रांनी दिली.
खारघर (नवी मुंबई) येथे ‘हेअर स्पा’ करतांना मुसलमान युवकाने हिंदु महिलेचे चुंबन घेतले !
भाजप तमिळनाडूचे माजी प्रदेशाध्यक्ष के. अण्णामलाई स्वत:चा पक्ष स्थापन करणार !
बदायू (उत्तरप्रदेश) येथे मुसलमान अधिकार्याच्या धार्मिक जाचामुळे हिंदु पोलीस निरीक्षकाची आत्महत्या !
Terrorist Allahbaksh Arrested : तुमकुरू (कर्नाटक) येथील अल्ला बक्षला अटक
केंद्रीय कायद्यांतर्गत शिक्षा आधीच पूर्ण झाली असेल, तर वेळेपूर्वी सुटका का नाही ? – Madras High Court
(म्हणे) ‘विप्रो’मध्ये महिला कर्मचार्यांचे कल्याण, प्रतिष्ठा आणि सन्मान यांना सर्वोच्च महत्त्व दिले जाते !’ – Wipro’s Explanation