|

मुंबई – उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यात मुंबई आणि ठाणे येथे संथ गतीने मतदान होत असल्याचा आरोप केला होता. २० मे या दिवशी लोकसभा निवडणुकीच्या मतदानाच्या दिवशी उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेऊन निवडणूक आयोगावरही आरोप केले होते. याची नोंद घेत केंद्रीय निवडणूक आयोगाने राज्याच्या मुख्य निवडणूक अधिकार्यांकडून वस्तूनिष्ठ अहवाल मागवला आहे. यामध्ये ‘ठाकरे यांनी निवडणूक आयोगावर केलेले आरोप निराधार असल्याचे स्पष्ट झाल्यास ठाकरे यांच्यावर कारवाई केली जाईल’, अशी माहिती आयोगातील सूत्रांनी दिली.
स्टुडंट्स इस्लामिक संघटनेविषयी गोव्याचे शिक्षण खाते सतर्क
श्रीराममंदिर येथील विशेष पोलीस पथकाचे अन्वेषण आणि पोलीस कारवाई निर्णायक टप्प्यावर पोचेल !
जगद्गुरु श्री रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी यांच्या उपस्थितीत गोव्यात ११५ जणांचा हिंदु धर्मात पुनर्प्रवेश !
कलबुर्गी (कर्नाटक) येथे कारागृहाची भिंत ओलांडून ३ बंदीवान पसार !
चारा घोटाळा प्रकरणात लालू प्रसाद यादव यांना मिळालेला जामीन रहित करण्यास सर्वोच्च न्यायालयाचा नकार
कर्नाटक : न्यायाधिशांच्या खुर्चीवर करणी केल्याच्या आरोपा प्रकरणी महिलेला अटक