यशवंत पंचायत राज अभियानांतर्गत कोल्हापूर जिल्हा परिषदेला प्रथम पुरस्कार !- ग्रामविकासमंत्र्यांची घोषणा
पंचायत समित्यांसाठी अनुक्रमे २० लाख रुपये, १७ लाख रुपये आणि १५ लाख रुपये, तसेच स्मृतीचिन्ह आणि प्रमाणपत्र, असे पुरस्काराचे स्वरूप आहे.
पंचायत समित्यांसाठी अनुक्रमे २० लाख रुपये, १७ लाख रुपये आणि १५ लाख रुपये, तसेच स्मृतीचिन्ह आणि प्रमाणपत्र, असे पुरस्काराचे स्वरूप आहे.
राज्यातील एकूण ८ प्राचीन मंदिरांच्या विकासासाठी १०१ कोटी रुपयांची घोषणा नुकत्याच झालेल्या अर्थसंकल्पात करण्यात आली आहे. यात कोल्हापूर जिल्ह्यातील खिद्रापूर येथील मंदिराचा समावेश आहे.
कोल्हापूरचे पालकमंत्री सतेज पाटील यांच्या मिळकतींची वर्ष १९९७ पासून घरपट्टी थकित असून आजपर्यंत दंडाच्या व्यतिरिक्त ९१ लाख ६३ सहस्र २५२ रुपये इतकी रक्कम बुडवली आहे, असा आरोप माजी खासदार धनंजय महाडिक यांनी ६ मार्च या दिवशी पत्रकार बैठकीत केला.
निवडीच्या वेळी सरपंच दिग्विजय पाटील, ग्रामसेवक गोविंद पवार, ग्रामपंचायत सदस्य, प्रवीण निंबाळकर यांसह अन्य उपस्थित होते.
शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार जिल्ह्यात १ मार्चपासून तिसर्या टप्प्यातील लसीकरणास प्रारंभ झाला आहे. या टप्प्यात ६० वर्षांवरील आणि ४५ ते ५९ वर्षे या वयोगटातील व्याधीग्रस्त असलेले लाभार्थी यांची अॅपद्वारे नोंदणी करून लसीकरण करण्यात येणार आहे.
सद्गुरु कृपेने २७ फेब्रुवारी या दिवशी पौर्णिमेच्या निमित्ताने पहाटे ५ ते सायंकाळी ६ या वेळेत १३ घंटे ‘श्रीराम जय राम जय जय राम’ या नामजप शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
डॉ. लंबे यांनी महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाचा मूलाधार ग्रंथ सनातनचे प्रकाशन १. शारीरिक, मानसिक व आध्यात्मिक त्रासांच्या निवारणासाठी बिंदूदाबन २. नेहमीच्या विकारांवर बिंदूदाबन उपचार ३. हातापायांच्या तळव्यांवरील बिंदूदाबन या ग्रंथांतील माहितीचा उपयोग करून ती सांगितली.
गेली अनेक वर्षे कोल्हापूर महानगरपालिकेच्या वतीने गणेशोत्सवाच्या कालावधीमध्ये गणेशमूर्ती विसर्जनामुळे होणारे जलप्रदूषण रोखण्याच्या नावाखाली श्री गणेशमूर्ती विसर्जन न करता दान करण्याची अशास्त्रीय मोहीम शहरात राबवली जाते.
जिल्ह्यात १६ जानेवारीपासून चालू झालेल्या कोरोना लसीकरणातील ७४ टक्के लसीकरण पूर्ण झाले आहे. एकूण १ सहस्र ७०० पैकी १ सहस्र २७२ जणांना आजपर्यंत ही लस देण्यात आली आहे.
या चर्चासत्राचे प्रक्षेपण १५ फेब्रुवारी या रात्री १० वाजता, १६ फेब्रुवारी या दिवशी सकाळी १० वाजता, तसेच १७ फेब्रुवारी या दिवशी सायंकाळी ७ वाजता याचे पुनर्प्रक्षेपण होणार आहे. तरी अधिकाधिक नागरिकांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.