
कोल्हापूर – सद्गुरु कृपेने २७ फेब्रुवारी या दिवशी पौर्णिमेच्या निमित्ताने पहाटे ५ ते सायंकाळी ६ या वेळेत १३ घंटे ‘श्रीराम जय राम जय जय राम’ या नामजप शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. काकड आरती, उपहार, प्रसाद आणि सायंकाळी उपासना होणार आहे. तरी या शिबिरासाठी ३४/ए प्रभाग, शारदेंदु, शिवाजी पेठ, रंकाळा तलावाच्या जवळ, मरगाई गल्ली येथे जिज्ञासू, भाविक यांनी सहभागी व्हावे, असे आवाहन अधिवक्ता प्रशांत पाटील यांनी केले आहे.
ह.भ.प. विनायक केशव कुलकर्णी यांना शिर्डी येथे ‘महाराष्ट्र गुणगौरव समाजरत्न’ पुरस्कार प्रदान !
‘कोल्हापूर हायकर्स पवित्र जल संकलन मोहिमे’त विविध नद्या, गड यांवरील पाण्याचे संकलन !
दोडामार्ग येथे सेवानिवृत्त वृद्ध व्यक्तीची २ लाख रुपयांची ऑनलाईन फसवणूक
राधानगरी परिसरात (जिल्हा कोल्हापूर) महाविद्यालयीन तरुणीवर सामूहिक अत्याचार : ४ जणांना अटक !
रेल्वेमार्गाने येणार्या बांगलादेशी घुसखोरांचा बंदोबस्त करा ! – सकल हिंदु समाजाचे पोलीस अधीक्षकांना निवेदन
तुर्भे विभागात विद्युत् पुरवठा वारंवार खंडित; जनता त्रस्त !