
कोल्हापूर – सद्गुरु कृपेने २७ फेब्रुवारी या दिवशी पौर्णिमेच्या निमित्ताने पहाटे ५ ते सायंकाळी ६ या वेळेत १३ घंटे ‘श्रीराम जय राम जय जय राम’ या नामजप शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. काकड आरती, उपहार, प्रसाद आणि सायंकाळी उपासना होणार आहे. तरी या शिबिरासाठी ३४/ए प्रभाग, शारदेंदु, शिवाजी पेठ, रंकाळा तलावाच्या जवळ, मरगाई गल्ली येथे जिज्ञासू, भाविक यांनी सहभागी व्हावे, असे आवाहन अधिवक्ता प्रशांत पाटील यांनी केले आहे.
वसईत मिठाईच्या दुकानदाराला लुटणार्या तोतया अधिकार्यांवर गुन्हा नोंद !
कोल्हापूर येथील श्री महालक्ष्मीदेवी मंदिरात पाण्याची गळती !
हॉटेलवर कारवाई करणार्या पोलिसाचे निलंबन रहित !
चाकण (पुणे) येथील साहाय्यक पोलीस निरीक्षकाने मागितली १० लाख रुपयांची लाच
मी छत्रपती शिवाजी महाराजांचा पाईक असून मैदान सोडून जाणारा नाही !
कराड येथील मूर्तीकारांच्या जागेचा प्रश्न सुटला !