(म्हणे) ‘हिंदु धर्मात शूद्र म्हणजे वेश्येचा मुलगा !’ – प्राध्यापक के.एस्. भगवान 

अशा प्राध्यापकांनी विद्यार्थ्यांना कशा प्रकारचे शिक्षण दिले असेल, याची कल्पनाच करता येत नाही ! शिक्षक नीतीमत्तेचे शिक्षण देऊन विद्यार्थ्यांवर संस्कार करत असतो; मात्र येथे असे प्राध्यापक समाजात द्वेष पसरवत आहेत !

पूर्वजांची अवहेलना नको !

सध्‍या पितृपक्ष चालू आहे. याच अनुषंगाने सामाजिक माध्‍यमांवर एक छायाचित्र प्रसारित झाले. त्‍यात ‘स्‍मार्ट’ भ्रमणभाष येण्‍याच्‍या आधी सर्वजण वापरत असलेल्‍या भ्रमणभाष संचांची छायाचित्रे आहेत.

सार्वजनिक उत्सवांना येणारे बीभत्स स्वरूप वेळीच थांबवले पाहिजे ! – राज ठाकरे, अध्यक्ष, मनसे

गणपति असो, दहीहंडी असो, नवरात्रोत्सव, रामजन्माचा उत्सव असो की हिदूंच्या अन्य देवतांचे उत्सव असोत, ते या देशात उत्साहाने साजरे व्हायलाच पाहिजेत; परंतु सार्वजनिक उत्सवांना येणारे बीभत्स स्वरूप वेळीच थांबवले पाहिजे, अशी भावना मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी ‘ट्वीट’ करून व्यक्त केली आहे.

सर्वसमावेशक सनातन धर्मावर टीका करणे; म्हणजे सूर्यावर थुंकण्याचा प्रकार !

‘हिंदूंमध्ये संभ्रम निर्माण करून त्यांचा बुद्धीभेद करायचा आणि त्यांचे वैचारिक धर्मांतर करायचे’, हे साम्यवाद्यांचे षड्यंत्र आहे. या अग्रलेखात सनातन धर्माविषयी केलेली आक्षेपार्ह विधाने आणि त्याचे खंडण येथे देत आहोत.

उदयनिधी स्‍टॅलिन, प्रियांक खर्गे आणि ए. राजा यांच्‍या विरोधात कठोर कारवाईची मागणी !

सनातन धर्माविषयी अत्‍यंत आक्षेपार्ह आणि धार्मिक भावना दुखावणारी विधाने करणारे तमिळनाडूतील मंत्री उदयनिधी स्‍टॅलिन, कर्नाटकातील मंत्री प्रियांक खर्गे आणि द्रमुकचे खासदार ए. राजा यांच्‍या विरोधात गुन्‍हा नोंदवून कठोर कारवाई करावी, अशी मागणी धनबादमधील रणधीर वर्मा चौकात एक दिवसीय आंदोलनात करण्‍यात आली.

हिंदूंनो, धर्मशास्‍त्र जाणा !

‘हिंदु धर्मातील सण-उत्‍सव आपल्‍या सर्वांगीण कल्‍याणासाठी आहेत’, हे समजून धर्माचरण करून मनुष्‍यजन्‍माचे सार्थक करून घ्‍या !

स्‍मशानभूमीतील लग्‍न !

आज विदेशातील लोक भारताकडे अध्‍यात्‍मामुळे आकृष्‍ट होऊन हिंदु संस्‍कृतीनुसार आचरण करू लागले आहेत; पण देशातील हिंंदूंनाच महान हिंदु धर्म कळत नाही, हे दुर्दैव आहे. धर्माधिष्‍ठित हिंदु राष्‍ट्रात अशा कुप्रथा नसतील !

छत्रपती संभाजीनगर येथे पत्नीपीडितांकडून ‘पिंपळ पौर्णिमा’ साजरी !

धर्मशिक्षणाच्‍या अभावामुळे असे प्रकार केले जातात. यासाठी सर्वांनी साधना करणे आवश्‍यक आहे.

त्याने काय फरक पडतो ? हा प्रश्न स्वतःला विचारा !

आधीच देशाचे धार्मिक आधारावर ३ लचके तोडून त्यांना (मुसलमानांना) दिले असतांनाही ‘उरलेले राष्ट्रही तुमचेच आहे’, हे आपण जाहीर सांगत आहोत. आपण गाणे ऐकतो, गुणगुणतो; पण त्यातली मेख आणि हेतू आपण ओळखू शकत नाही, हे दुर्दैव आहे.

श्री शनिदेवाची जयंती केक कापून साजरी करण्याची पाश्‍चात्त्य कुप्रथा बंद !

श्रीक्षेत्र शनीशिंगणापूर येथील ‘श्री शनैश्‍चर’ या जागृत देवस्थानच्या ठिकाणी मागील ३-४ वर्षांपासून काही भाविक श्री शनिदेवतेची जयंती पाश्‍चात्त्य पद्धतीने केक कापून साजरा करत होते.