दुनिया में ऐसा कोई देश नहीं जहां जिहादी आक्रमण नहीं होते ! – तस्लीमा नसरीन
– भारत में जिहाद नष्ट करने के लिए हिन्दू राष्ट्र चाहिए !
– भारत में जिहाद नष्ट करने के लिए हिन्दू राष्ट्र चाहिए !
हिंदु राष्ट्रामुळे देशात शांती, एकता आणि समानता नांदेल. हा देश रामराज्याप्रमाणे हिंदु राष्ट्र बनेल. हे स्वप्न आपल्या सर्वांना मिळून साकार करायचे आहे. यासाठी परिश्रम करूया, लढूया आणि वैध मार्गाने आंदोलन करूया !
‘हिंदु राष्ट्र’ म्हटले की, त्याकडे ‘हिंदूंचे राष्ट्र’ अशा काहीशा संकुचित अर्थाने पाहिले जाते. तथापि ‘हिंदु राष्ट्र’ ही मानव, पशू, पक्षी, किडा, मुंगी, वृक्ष, वेली आदींपासून सूक्ष्मातीसूक्ष्म जिवांच्या उद्धाराचा विचार बाळगणारी एक ईश्वरसंकल्पित सामाजिक व्यवस्था असेल; म्हणून तिला ‘ईश्वरी राज्य’ म्हणता येईल.’ – परात्पर गुरु डॉ. आठवले
ज्याप्रमाणे जनहित आणि राष्ट्रहित यांविषयी विविध विषयांवर चर्चा करण्यासाठी लोकप्रतिनिधींची संसद अस्तित्वात आहे. त्याप्रमाणेच धर्महिताच्या विषयावर चर्चा करण्यासाठी धर्मप्रतिनिधींची ही हिंदु राष्ट्र संसद आहे.
धर्मांतर, लव्ह जिहाद, हिंदु देवतांचे विडंबन, देवतांच्या मूर्तींची तोडफोड, मंदिरांवरील आक्रमणे, हिंदूंच्या उत्सवांवर होणारी दगडफेक, दंगली, ग्रंथांची अवहेलना, पाश्चात्त्य संस्कृतीचे अंधानुकरण अशी असंख्य आव्हाने पहाता हिंदु राष्ट्र स्थापनेची आवश्यकता लक्षात येते.
‘जो रज-तमात्मक हीन गुण आणि त्यामुळे घडणारी कायिक, वाचिक अन् मानसिक स्तरांवरील हीन कर्मे यांना दूर करण्याचा प्रयत्न करतो, म्हणजेच सात्त्विक आचरण करतो, तो ‘हिंदु’ !’
१० जूनला हिंदु जनजागृती समितीच्या वतीने पणजी येथे पत्रकार परिषद घेण्यात आली. या पत्रकार परिषदेचे ‘यू ट्यूब’वर झालेले थेट प्रक्षेपण पहात असतांना देवाने माझ्याकडून करून घेतलेल्या सूक्ष्म परीक्षणातील महत्त्वाची सूत्रे येथे देत आहे.
जनहितकारी असेल राजा । परोपकारी असेल प्रजा ।
धर्माचरणी असेल जनता । सुखसमृद्धी दिसेल सर्वथा ।। १ ।।
हिंदुत्वनिष्ठांना खोट्या आरोपांमध्ये नाहक गोवणार्यांचा दशम अखिल भारतीय हिंदु राष्ट्र अधिवेशनात धिक्कार !
‘जयतु जयतु हिंदु राष्ट्रम्’, ‘हर हर महादेव’, अशा जयघोषात येथील श्री रामनाथ देवस्थान, फोंडा, गोवा येथे दशम अखिल भारतीय हिंदु राष्ट्र अधिवेशनाला भावपूर्ण आणि उत्साही वातावरणात प्रारंभ झाला.