हिंदूंच्या पवित्र स्थानांना पुनर्वैभव प्राप्त होण्यासाठी ‘हिंदु राष्ट्रा’ची स्थापना होणे आवश्यक !

लक्षावधी हिंदूंनी रक्त सांडूनही स्वातंत्र्यानंतर ७२ वर्षांनी अयोध्येतील रामजन्मभूमीचा तिढा सुटणे, काशी विश्वेश्वराचे मंदिरही पुनर्वैभवाच्या प्रतीक्षेत !

हिंदूंचे विविध माध्यमांतून होणारे दमन रोखण्यासाठी हिंदु राष्ट्रच हवे !

भारत हा हिंदूबहुल देश आहे. जगभरातील हिंदूंचा आश्रयदाता होण्याचे सामर्थ्य असलेला आपला देश ! मात्र आज हिंदूबहुल भारतात हिंदूंचेच दमन होत आहे.

लोकहो, १९४७ मध्ये विन्स्टन चर्चिल यांनी लक्षात आणून दिलेली चूक सुधारून लवकरात लवकर ‘हिंदु राष्ट्र’ स्थापन करा !

चर्चिलचे हे लागट, निंदायुक्त आणि तुच्छ लेखणारे मत किती द्रष्टेपणाचे होते, हे काँग्रेसने वारंवार सिद्ध केले आहे. स्वातंत्र्यानंतरच्या ७ दशकांनंतर काँग्रेससह सर्वच राजकीय पक्षांनी देश सर्वार्थाने रसातळाला नेला आहे.

८ राज्यांतील हिंदूंना ‘अल्पसंख्यांक दर्जा’ देण्याऐवजी भारताला ‘हिंदु राष्ट्र’ घोषित करा ! – रमेश शिंदे, हिंदु जनजागृती समिती

. . . त्यापेक्षा हिंदूंनी ‘बहुसंख्यांक दर्जा’ घेऊन संपूर्ण भारतात ‘हिंदु राष्ट्रा’ची मागणी करणे अधिक योग्य होईल !

हिंदु राष्ट्राचा उद्घोष !

मेरुतंत्र या धर्मग्रंथात ‘हीनं दूषयति इति हिन्दुः’ अशी हिंदु या शब्दाची व्याख्या केली आहे. याचा अर्थ, जो स्वतःतील हीन किंवा कनिष्ठ अशा रज-तम गुणांचा नाश करतो, तो हिंदु. अशी सात्त्विक आचरण असलेली व्यक्ती केवळ स्वतःपुरता संकुचित विचार करत नाही, तर विश्वकल्याणाचा विचार करते.

हिंदूंनो, इस्लामी राज्य हवे कि ‘हिंदु राष्ट्र’ ? हे निश्चित ठरवा  !

. . . हा धोका लक्षात घेऊन आता तुम्हाला दोन पक्षांतील नव्हे, तर दोन विचारसरणींतील एक पसंत करावयाची आहे. भारतीय राज्य कि हिंदू राज्य ? हा खरा प्रश्न नसून मुख्य प्रश्न आहे, ‘इस्लामी राज्य’ कि ‘हिंदू राज्य (हिंदु राष्ट्र)’? अखंड हिंदुस्थान कि अखंड पाकिस्तान ?

एक दृष्टीक्षेप : शिवराज्याभिषेक आणि हिंदु राष्ट्राची स्थापना !

१२ जून २०२२ या दिवशी (तिथीनुसार) शिवराज्याभिषेक दिन आहे. त्या निमित्ताने…

सर्व हिंदु संघटनांना एकत्र आणण्यासाठी ‘अखिल भारतीय हिंदु राष्ट्र अधिवेशन’ हे व्यासपीठ ! – श्री. गंगाधर कुलकर्णी, श्रीराम सेना

हिंदु जनजागृती समितीने सर्व हिंदु संघटनांना हिंदु राष्ट्राची स्थापना करण्यासाठी एकत्र आणण्यासाठी एक व्यासपीठ सिद्ध केले आहे, असे प्रतिपादन श्रीराम सेनेचे राज्य सचिव श्री.गंगाधर कुलकर्णी यांनी येथे आयोजित पत्रकार परिषदेत केले.

भारतात हिंदु राष्ट्र स्थापित झाल्यावरच विश्वात शांतता आणि बंधुभाव निर्माण होईल ! – ईश्वरप्रसाद खंडेलवाल, अध्यक्ष, लष्कर-ए-हिंद

एकदा का भारतात धर्माधिष्ठित हिंदु राष्ट्राची स्थापना झाली की, विश्वभरातील शत्रुत्वाची भावना नष्ट होऊन शांतता प्रस्थापित होणार आहे.

हिंदु राष्ट्राच्या स्थापनेमध्ये संप्रदायांचे योगदान आणि सांप्रदायिक एकतेचे महत्त्व !

१२ ते १८ जून २०२२ या कालावधीत रामनाथी, गोवा येथे होणाऱ्या ‘दशम अखिल भारतीय हिंदु राष्ट्र अधिवेशना’च्या निमित्ताने…