हिंदु जनजागृती समितीच्या द्विदशकपूर्तीच्या निमित्ताने आजपासून ‘हिंदु राष्ट्र संकल्प अभियान’चे आयोजन !

द्विदशकपूर्तीच्या निमित्ताने समितीचे धर्मप्रसाराचे कार्य, तसेच हिंदु राष्ट्र स्थापनेचे ध्येय अधिक व्यापक प्रमाणात समाजात पोचवण्यासाठी ‘हिंदु राष्ट्र संकल्प अभियान’ देशभर राबवण्यात येणार आहे. हे अभियान ३१ ऑगस्ट ते ३१ ऑक्टोबर २०२२ या कालावधीत विविध उपक्रमांद्वारे राबवण्यात येईल.

संप्रदायवाद सोडून हिंदुत्ववाद आणि राष्ट्रवाद जोपासा ! – पू. चंद्रकांत महाराज शुक्ल, जिल्हाप्रमुख, गुरुवंदना मंच, वलसाड, गुजरात

‘हिंदु राष्ट्राची स्थापना’ हे स्वतःसह सर्वांचे दायित्व आहे. सरकार हिंदु राष्ट्र स्थापन करण्यास सिद्ध आहे. आपण मागणी करत नाही, हीच आपली चूक आहे. ज्या प्रकारे शेतकर्‍यांनी अनेक मास आंदोलने केल्याने सरकारला ३ कृषी कायदे रहित करावे लागले, त्या प्रकारेच हिंदूंना सरकारवर हिंदु राष्ट्र…

हिंदु राष्ट्र अधिवेशनाला उपस्थित राहून हिंदु राष्ट्राच्या सर्वत्र चालू असलेल्या व्यापक कार्याचे अवलोकन करणारे प.पू. दास महाराज !

रामनाथी देवस्थान येथे दशम अखिल भारतीय हिंदु राष्ट्र अधिवेशन झाले. त्या कालावधीत प.पू. दास महाराज यांना अधिवेशनासंदर्भात जाणवलेली वैशिष्ट्यपूर्ण सूत्रे देत आहोत.

सुराज्य निर्माण करण्यासाठी हिंदु राष्ट्र अपरिहार्य ! – सद्गुरु डॉ. चारुदत्त पिंगळे, राष्ट्रीय मार्गदर्शक, हिंदु जनजागृती समिती

आपण स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवी दिन साजरा करतांना आपली वैभवशाली परंपरा युवा पिढीसमोर ठेवणे आवश्यक आहे.

हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी  वैध मार्गाने आंदोलन  करावे लागेल ! – अधिवक्ता सुनील सिंह, संस्थापक, राम सेना

आपल्याला हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी एका हातात बासरी, तर दुसरीकडे वैध मार्गाने आंदोलन करावे लागेल. जेथे ज्याची आवश्यकता आहे, तेथे त्याचा वापर केला, तरच आपण धर्मासाठी लढू शकतो, असे प्रतिपादन ‘राम सेने’चे संस्थापक अधिवक्ता सुनील सिंह यांनी केले.

संतांकडून हिंदु राष्ट्राच्या राज्यघटनेच्या निर्मितीचे कार्य चालू !

७५० पानांपैकी ३२ पानांची राज्यघटना सिद्ध !

सुराज्याकडे वाटचाल करूया !

आध्यात्मिक बैठकीमुळे भारतात लाखो वर्षे प्रगल्भ संस्कृती, आचार-विचार टिकून राहिले आहेत. भविष्यवेत्त्यांच्या सांगण्यानुसार येत्या काळात भारत एक बलशाली, आत्मनिर्भर आणि संपन्न देश म्हणून निश्चितपणे नावारूपाला येईल. आवश्यकता आहे ती आध्यात्मिकतेच्या दिशेने पावले उचलण्याची !

हिंदु राष्ट्रात भारताचा गौरवशाली इतिहास शिकवला जाईल !

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांचे तेजस्वी विचार

जागृत हिंदूंनी हिंदु राष्ट्राविषयी अन्य हिंदूंनाही जागृत करावे ! – सद्गुरु डॉ. चारुदत्त पिंगळे, राष्ट्रीय मार्गदर्शक, हिंदु जनजागृती समिती

साधना आणि धर्मपालन करणार्‍या, तसेच राष्ट्र अन् धर्म यांच्यासाठी कृतीशील रहाणार्‍या हिंदूंची आज आवश्यकता आहे. धर्म आणि अधर्म यांच्या या लढाईत आपण धर्म जाणून घेऊन मार्गक्रमण केले, तर आपला विजय निश्चित आहे.

हिंदु राष्ट्र-स्थापनेचे उद्गाते सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांच्या अलौकिक ‘चरित्र’ मालिकेचा शुभारंभ !

‘परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले यांचे छायाचित्रमय जीवनदर्शन’ या ग्रंथमालिकेचे ५ खंड यापूर्वीच प्रसिद्ध झाले आहेत. या खंडांमुळे केवळ साधकांचीच नव्हे, तर अनेक हिंदुत्वनिष्ठांचीही भावजागृती होण्यासह त्यांना साधनेविषयी अनमोल मार्गदर्शन लाभले आहे.