सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या जन्मोत्सवाच्या कालावधीत वाराणसी आश्रमात पणत्या लावण्याची सेवा करतांना साधिकेला आलेल्या अनुभूती !

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या जन्मोत्सवाच्या कालावधीत वाराणसी आश्रमात पणत्या लावण्याची सेवा करतांना साधिकेला आलेल्या अनुभूती !

पणत्यांच्या चैतन्याने माझे डोळे आपोआप बंद होऊन मला श्री गुरूंचे स्मरण होत होते. माझे मन निर्विचार होत होते आणि ‘याच स्थितीत अखंड रहावे’, असे मला वाटत होते.

मुंबापुरीत सहस्रोंच्या समष्टी संकल्पाने राष्ट्ररक्षणार्थ प्राप्त झाले आध्यात्मिक बळ !

मुंबापुरीत सहस्रोंच्या समष्टी संकल्पाने राष्ट्ररक्षणार्थ प्राप्त झाले आध्यात्मिक बळ !

वेदपरंपरेचे चिरकालीन आणि शाश्वत स्वरूप दर्शवणारे अन् देवता, निसर्ग आणि समाज यांना जोडणारे यज्ञ ! हे केवळ कर्मकांड नव्हे, तर प्राचीन भारतीय विज्ञानाधारित आध्यात्मिक स्तरावरील सनातन परंपरेची ही दैवी देणगी आहे !

भावपूर्ण धार्मिक विधींसह झाला श्री राजमातंगी महायज्ञ सोहळा !

भावपूर्ण धार्मिक विधींसह झाला श्री राजमातंगी महायज्ञ सोहळा !

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या प्रेरणेने झाला राष्ट्रहितार्थ व्यापक संकल्प !
उच्च कोटीच्या संतांनी महायज्ञाचे यजमानपद भूषवले । राष्ट्ररक्षण आणि लोककल्याणार्थ दैवी बळ वृद्धींगत केले ।।

श्री राजमातंगी महायज्ञ ‘ऑनलाईन’ पाहिल्यानंतर साधिकेची ६ कुंडलिनीचक्रे ईश्वरी चैतन्य ग्रहण करण्यासाठी पूरक बनणे

श्री राजमातंगी महायज्ञ ‘ऑनलाईन’ पाहिल्यानंतर साधिकेची ६ कुंडलिनीचक्रे ईश्वरी चैतन्य ग्रहण करण्यासाठी पूरक बनणे

तपोभूमी भारताला सध्याच्या युद्धकाळात संरक्षणकवच लाभावे आणि भारताची सर्वांगीण अभिवृद्धी व्हावी, यांसाठी सनातन संस्थेच्या वतीने ‘श्री राजमातंगी महायज्ञा’चे आयोजन करण्यात आले होते.

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या कृपेने विविध देवतांच्या साहाय्याने निर्विघ्नपणे पार पडलेला श्री राजमातंगी महायज्ञ !

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या कृपेने विविध देवतांच्या साहाय्याने निर्विघ्नपणे पार पडलेला श्री राजमातंगी महायज्ञ !

सिद्धिविनायकाच्या कृपेने प्रभादेवी (मुंबई) येथील सिद्धिविनायक मंदिराच्या परिसरात यज्ञ निश्चित झाला. त्या आधी श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ मुंबईला आल्या होत्या. तेव्हा त्यांनी आम्हाला सांगितले, ‘‘सर्वांची साधना होईल, सर्वांना एकत्र रहात येईल’, या दृष्टीने साधकांची निवासव्यवस्था करा.

हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठीच यज्ञसोहळा आणि समष्टी धर्मप्रसार !

हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठीच यज्ञसोहळा आणि समष्टी धर्मप्रसार !

धर्माचरण आणि साधना यांनी प्राप्त होणारे आध्यात्मिक बळ हेच आज राष्ट्रापुढील प्रत्येक समस्येच्या निराकरणासाठी ऊर्जा पुरवू शकते. ‘धर्मशिक्षण देणे’ हे सनातन संस्थेचे एक महत्त्वाचे वैशिष्ट्य आहे.

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी साधकांमध्ये साधनेसह सुसंस्कार रुजवल्याने साधकांची जलद आध्यात्मिक उन्नती होणे

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी साधकांमध्ये साधनेसह सुसंस्कार रुजवल्याने साधकांची जलद आध्यात्मिक उन्नती होणे

एका सुसंस्कारित व्यक्तीमुळे अनेक सुसंस्कारित व्यक्ती घडतात, त्या व्यक्तींमुळे समाज सुसंस्कारित होतो आणि पुढे देशही सुसंस्कारित होतो. असे होणे, हीच हिंदु राष्ट्राची, म्हणजे रामराज्याची संकल्पना आहे. सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी साधकांना केवळ साधना शिकवली नाही, तर त्यांना सुसंस्कारित केले.

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या जन्मोत्सवाच्या कालावधीत वाराणसी आश्रमातील ध्यानमंदिराच्या खिडकीतून तेथील प्रभु श्रीरामाच्या मूर्तीवर सूर्यकिरण पडणे

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या जन्मोत्सवाच्या कालावधीत वाराणसी आश्रमातील ध्यानमंदिराच्या खिडकीतून तेथील प्रभु श्रीरामाच्या मूर्तीवर सूर्यकिरण पडणे

वाराणसी आश्रमातील ध्यानमंदिरात श्रीरामाची विलोभनीय मूर्ती आहे. प्रतिदिन त्या मूर्तीची पूजा होते, तसेच सकाळी आणि संध्याकाळी तेथे आरती केली जाते.

मुंबईत राष्ट्ररक्षणार्थ ‘श्री राजमातंगी महायज्ञ’ !

मुंबईत राष्ट्ररक्षणार्थ ‘श्री राजमातंगी महायज्ञ’ !

श्री राजमातंगी महायज्ञ सोहळ्याचा प्रारंभ १७ मेच्या दुपारी ३ वाजता श्री महागणपती पूजन करून करण्यात आला. त्यानंतर पुण्याहवाचन आणि महायज्ञाचा संकल्प करण्यात आला.

श्री राजमातंगी महायज्ञ निर्विघ्न पार पडण्यासाठी श्री सिद्धिविनायकाच्या चरणी सनातन संस्थेच्या धर्मप्रचारक सद्गुरु आणि संत यांच्याकडून प्रार्थना !

श्री राजमातंगी महायज्ञ निर्विघ्न पार पडण्यासाठी श्री सिद्धिविनायकाच्या चरणी सनातन संस्थेच्या धर्मप्रचारक सद्गुरु आणि संत यांच्याकडून प्रार्थना !

याप्रसंगी ‘सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांना चांगले आरोग्य लाभावे, आपत्काळापासून साधकांचे रक्षण व्हावे, हिंदु राष्ट्राची स्थापना लवकर व्हावी’, यांसह ‘श्री सिद्धिविनायकाने यज्ञाला उपस्थित रहाण्यासह राजमातंगी महायज्ञ निर्विघ्नपणे पार पडावा, देशाचे रक्षण व्हावे अन् लोकांचे आरोग्य चांगले रहावे’, अशी उपस्थित सद्गुरु आणि संत यांनी मनोभावे प्रार्थना केली.